Headlines

राजकारणाचा चिखल करणाऱ्या नेत्यांचा माज आता जनतेनेच उतरवावा:गाड्या, पैसा असणाऱ्यांना अन् मित्रांनाच उमेदवारी- अमित ठाकरे

राजकारणाचा सध्या जो चिखल झाला आहे, त्याकडे आता जनतेने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राजकीय पक्ष ज्याला उमेदवारी देतील तो जिंकेलच, हा नेत्यांचा अवाजवी आत्मविश्वास लोकांनीच आता मोडून काढला पाहिजे. जनतेमुळेच आपण तिथे खुर्चीवर बसलो आहोत, याची जाणीव आता नेत्यांना करून देण्याची वेळ आली आहे, असे म्हणत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र…

Read More

संजय राऊतांकडे घोडेबाजाराचे पुरावे आहेत का?:शंभूराज देसाईंचा सवाल; ठाकरे गटात शिंदेंना मानणारे अनेक नेते असल्याचा दावा

सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप जोरकसपणे फेटाळून लावला आहे. संजय राऊत यांच्याकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचे काही पुरावे आहेत का? संजय राऊत नेहमीच अशी मोठमोठी विधाने करतात. पण त्यांचे काहीही खरे होत नाही. त्यांनी आपल्या सवयीनुसार मोठ्या रकमेचे आकडे सांगितले….

Read More

TCS प्रकरणातील पीडित म्हणाली- पाकिस्तानी मौलवींचे व्हिडिओ दाखवले:म्हटले- भजन ऐकणे व मंदिरात जाणे थांबवा, अल्लाह सर्व गुन्हे माफ करतील

महाराष्ट्रातील नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कार्यालयातील लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाच्या आरोपपत्रात नवीन खुलासे झाले आहेत. आरोपपत्रानुसार, आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून पीडितांना लक्ष्य केले. एका पीडितेने पोलिसांना सांगितले की तिला पाकिस्तानी इस्लामिक मौलवी तारिक जमील आणि झाकीर नाईक यांचे व्हिडिओ दाखवले जात होते. गेल्या आठवड्यात नाशिकच्या न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, पीडितांना इस्लामबद्दल…

Read More

दोन तारखा, दोन पिढ्या, एकच विश्वास; अनिकेत तटकरेंची पोस्ट व्हायरल:कोकणात बिनविरोध विजय, भावूक पोस्ट चर्चेत

कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विजय निश्चित झाला आहे. या मतदारसंघात सुरुवातीला अनिकेत तटकरे आणि महाविकास आघाडी समर्थित बाळ माने यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी बाळ माने यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज…

Read More

संख्याबळ नाही म्हणून उमेदवारांनी माघार घेतली:मग पैसे घेतल्याचा आरोप कसा करता? संजय शिरसाट यांचा मविआला सवाल

संजय राऊत काँग्रेस-राष्ट्रवादीने सहकार्य केले नाही सांगत आहेत, संख्याबळ नसल्याने पराभव होणार हे सांगत आहेत. तरीही उमेदवारांनी माघार घेतली तर त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप राऊत कसे करू शकतात, असा सवाल शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ नाही त्यामुळे निवडणूक लढवण्यात काही अर्थ नाही हे उबाठाला काही…

Read More

Udhayanidhi Stalin Vs Congress; Tamil Nadu INDIA Bloc Row

चेन्नई17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन म्हणाले की, काँग्रेसने अभिनेता विजयच्या TVK पक्षाला पाठिंबा देऊन DMK सोबत विश्वासघात केला आहे. ते काँग्रेसचा हा विश्वासघात कधीही विसरणार नाहीत. गुरुवारी चेपॉक-ट्रिपलिकेन मतदारसंघात एका आभार सभेला संबोधित करताना उदयनिधी म्हणाले- निवडणुकीनंतर काँग्रेसचे जेवढे आमदार जिंकले, ते DMK नेत्यांना भेटायलाही आले नाहीत. दरम्यान, DMK ने…

Read More

पोलिसांना गुंगारा देणारा सचिन घायवळ अखेर राजस्थानातून जेरबंद:वाढवलेली दाढी अन् विस्कटलेले केस, ओळखणेही झाले कठीण!

पुण्यातील गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा कुख्यात गुंड निलेश घायवळचा मोठा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ (वय ४८) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात अत्यंत गुप्तपणे सापळा रचून ही मोठी कारवाई केली. ओळखणेही कठीण; असा बदलला…

Read More

मूव्ही रिव्ह्यू – ‘है जवानी तो इश्क होना है’:वरुण धवनची कॉमिक टायमिंग सांभाळतो चित्रपट, कमजोर कथा आणि लांबी बनले मोठे आव्हान

डेव्हिड धवनचे चित्रपट पाहताना प्रेक्षक तर्क नाही, तर हसू शोधतात. गैरसमज, नात्यांमधील गुंतागुंत, धावपळ आणि खूप गोंधळ ही त्यांच्या चित्रपटांची ओळख राहिली आहे. है जवानी तो इश्क होना है हा चित्रपटही त्याच पठडीतला आहे. येथे कथेपेक्षा जास्त भर अशा परिस्थितीवर आहे, जी हळूहळू इतकी निरर्थक होते की प्रेक्षक एकतर हसतो किंवा डोके धरून बसतो. चित्रपटात…

Read More

देशातील 57% जिल्हे जबर हानीच्या काठावर:आपण राहतो तिथे धड 8 महिने जगताही येत नाही याची खंत वाटत नाही? राज ठाकरेंचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वातावरणात होणाऱ्या बदलांविषयी निर्वाणीचा इशारा दिला आहे. आज देशातील 57 टक्के जिल्हे पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या जबर हानीच्या काठावर आहेत. आपण जिथे जगतो तिथे 8 महिने आपल्याला धड जगताही येत नाही याची खंत आपल्याला वाटत नाही का? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. राज ठाकरे…

Read More

पुण्यातील बडतर्फ महिला पोलिस सोनाली हिंगेंचा जामीन फेटाळला:'पॉक्सो'ची भीती दाखवत प्राचार्यांकडून वसूल केली होती खंडणी

अल्पवयीन मुलीचा वापर करून शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ‘पॉक्सो’ कायद्याची भीती दाखवत 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि बडतर्फ महिला पोलिस अंमलदार सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी फेटाळून लावला आहे. या गुन्ह्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे, छायाचित्रे,…

Read More