Headlines

बच्चू कडू शिवसेनेत झाले गोड:32 वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेऊन विधान परिषदेची आमदारकी केली फिक्स‎

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि. ३०) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तत्पुर्वी १९९४ मध्ये त्यांनी शिवसैनिक म्हणून राजकिय कारकीर्द सुरू केली होती. मात्र कालातंराने त्यांनी शिवसेना सोडली होती. दरम्यान आता पुन्हा ३२ वर्षांनतर बच्चू कडू शिवसेनेत परतले आहे. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी नामांकन अर्ज दाखल…

Read More

तृष्णेपासून मुक्त होण्याकरिता अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा:पंचशीलनगरातील बौद्ध धम्म परिषदेत भदन्त ग्यानरक्षित महाथेरो यांचे प्रतिपादन‎

मानवी जीवनातील दुःखाचे प्रमुख कारण तृष्णा म्हणजेच अतोनात इच्छा, आसक्ती आणि लोभ आहे. मनुष्य जितका इच्छांच्या मागे धावतो, तितकाच तो दुःखाच्या गर्तेत अडकत जातो. काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा असे तीन प्रकार आहेत. इंद्रियसुखांची लालसा, सतत काहीतरी मिळवण्याची धडपड आणि नको असलेल्या गोष्टींचा तिरस्कार या सर्व गोष्टी मनात अस्थिरता निर्माण करून दुःख वाढवतात….

Read More

महाराष्ट्र दिन:संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वीरांना सलाम; हुतात्मा स्मारकावर फडणवीसांची श्रद्धांजली, प्रगतीचा घेतला आढावा

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी राज्याच्या वैभवशाली परंपरेचा आणि विकासाच्या प्रवासाचा आढावा घेत राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच श्रमिक दिनाच्याही निमित्ताने कामगारांना कृतज्ञतेचा सलाम केला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्मा…

Read More

न.प.निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांचा हस्तक्षेप:कंत्राटदार, आरोग्य सभापतीचा आरोप, निविदेची पावती फाडण्यास कर्मचाऱ्याचा नकार‎

नगरपरिषद अंजनगाव सुर्जीच्या आरोग्य विभागातील निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत संबंधित भाजप पदाधिकारी तसेच कंत्राटदार नितीन दातीर, तसेच आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे यांनी लेखी तक्रार सादर केली असून,यामुळे अंजनगाव सुर्जी नगरपरिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार १६ एप्रिल २०२६ रोजी वृत्तपत्रात (२०२५-२६) आरोग्य विभागाशी संबंधित निविदा प्रक्रिया बाबत जाहिरात…

Read More

मुंबईत एमआयएमला आणखी एक धक्का:जात पडताळणीचा फटका; रोशन शेख अडचणीत, महापालिकेत मोठा उलथापालथीचा संकेत

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षासाठी मुंबईतून मोठी धक्कादायक घडामोड समोर आली आहे. मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. तपासणीदरम्यान सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परभणी येथील जात पडताळणी समितीने हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्या नगरसेवक…

Read More

MP- जबलपूरमध्ये क्रूझ बुडाले, आतापर्यंत 9 मृतदेह सापडले:22 जणांना वाचवले, 10 पेक्षा जास्त अजूनही बेपत्ता, सैन्याने बचावकार्य हाती घेतले

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणात गुरुवारी सायंकाळी पर्यटन विभागाचे एक क्रूझ अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे बुडाले. आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 22 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, 10 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. अपघाताच्या वेळी क्रूझमध्ये सुमारे 40 ते 45 पर्यटक होते असे सांगितले जात आहे. हा अपघात…

Read More

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण:चर्मकार महासंघाचा विरोधात एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे; मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन‎

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाने गुरुवारी एल्गार पुकारला. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. . काही राज्यांत अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. आरक्षणाचा फायदा त्या त्या प्रवर्गातील काही निवडक जातींना झाला. मात्र, इतर…

Read More

Anita Advani on Rajesh Khanna Relation

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉम्बे हायकोर्टाने राजेश खन्ना यांच्यासोबतच्या अनिता आडवाणी यांच्या नात्याला विवाह मानण्यास नकार दिल्यानंतर, आता अनिता यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका अलीकडील मुलाखतीत त्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला ‘न्यायाची घोर थट्टा’ असे म्हटले आहे. अनिता यांनी स्पष्ट केले आहे की, त्या या कायदेशीर लढाईतून मागे हटणार नाहीत आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी संघर्ष…

Read More

बुद्ध पौर्णिमेला 58 पर्यटकांना मिळणार “निसर्ग अनुभवाची’ संधी:कृत्रिम, नैसर्गिक पाणवठ्यावर प्राणी गणनेकरिता मचाणी तयार

बुद्ध पौर्णिमेला ५८ पर्यटकांना निसर्ग अनुभवाची संधी मिळणार असून, प्राणी गणनेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सुमारे ८१ हजार हेक्टरवर पसरलेल्या अकोट वन्य जीव विभागात १ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला मचाणावर बसून टिपूर चांदण्यात निसर्ग अनुभव घेण्याची सुवर्ण संधी . दर वर्षी बौद्ध पौर्णिमेला मचाणावर बसून प्राणी गणना करण्यात येते त्यासाठी पाणवठ्याजवळ पुरेशा उंचीवर मचाण बांधण्यात…

Read More

महापालिका क्षेत्रात आजपासून 15 मेपर्यंत स्वगणना उपक्रम:आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांची माहिती; नागरिकांसाठी मार्गदशर्क सूचना जारी‎

महानगरपालिका क्षेत्रात २०२६ ची जनगणना १ मे २०२६ रोजी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात नागरिकांना १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना करण्याची संधी दिली जाईल. यानंतर, १६ ते १४ मेदरम्यान गणक आणि पर्यवेक्षक घरोघरी जाऊन ३३ प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलीत करतील. नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी गुरुवारी येथे पत्रकार…

Read More