अमरावतीतील प्रवासी निवारे दुर्लक्षित:बसण्यासाठीचे बेंच गायब, कचऱ्याचे ढिगारे; प्रवाशांना उन्हाळ्यात नाहक त्रास
अमरावती शहरातील प्रवासी निवारे संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे बेदखल झाले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना या निवाऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु अनेक निवारे त्यांच्या मूळ उद्दिष्टांपासून कोसो दूर गेले आहेत. काही प्रवासी निवाऱ्यांमधील बेंचेस गायब झाले असून, त्या ठिकाणी इमारतीच्या बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. तर काही निवाऱ्यांसमोर कचऱ्याचे ढिगारे लागले असून आसन व्यवस्था पूर्णपणे…