Headlines

Admin

lashkar e taiba Terrorist Rabbit Escaped India Via Fake Passport; Linked to Jaipur Nikah

Marathi News National Lashkar E Taiba Terrorist Rabbit Escaped India Via Fake Passport; Linked To Jaipur Nikah जयपूर20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी उमर हारिस उर्फ ‘खरगोश’ याने ओळख बदलून जयपूरमध्ये निकाह केला होता. निकाहसाठी बनावट कागदपत्रे बनवली. या कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट बनवला. नंतर देशातून पळून गेला. पळून गेल्यानंतर त्याने सौदी अरेबियामध्ये लपण्याचे…

Read More

सावत्र आईचा सवतीच्या मुलावर जडला जीव:नवरा देवदर्शनाला जाताच दोघेही जावयाच्या दुचाकीवरून झाले फरार; बीड जिल्ह्यातील घटना

वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यात आता आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घडली आहे. या घटनेत एक महिला आपल्या सावत्र मुलासोबत फरार झाली असून, यामुळे सामाजिक व कौटुंबिक नैतिक मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली…

Read More

वर्षातील 6व्या सीक्वल चित्रपटाचा टीझर रिलीज:'पती पत्नी और वो दोन' मध्ये 3 अभिनेत्रींसोबत आयुष्मान करणार रोमान्स

आयुष्मान खुराना, सारा अली खान, रकुल प्रीत आणि वामिका गब्बी अभिनित ‘पती पत्नी और वो दो’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. मुदस्सर अजीज दिग्दर्शित हा चित्रपट जबरदस्त कॉमेडी आणि गोंधळाने भरलेला दिसत आहे. हा या वर्षातील सहावा सीक्वल चित्रपट असेल. यापूर्वी बॉर्डर 2, मर्दानी 3, वध 2, द केरला स्टोरी 2, गिनी वेड्स सनी…

Read More

महिला आरक्षण बिल पास होऊन अडीच वर्षे झाली:मग त्याची अंमलबजावणी का केली नाही? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. “२०२३ मध्ये हे बिल मंजूर झाले आणि आता आपण २०२६ मध्ये आहोत. अडीच-तीन वर्षे उलटूनही महिलांना अद्याप ३३ टक्के आरक्षण का मिळाले नाही?”…

Read More

पोलिसाचा अनैसर्गिक संबंधांसाठी तगादा:24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; हिंगोली जिल्ह्यातील घटना

नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा तगादा लावल्यामुळे एका 24 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मृत तरुण हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आहे. त्याची नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्यासोबत मागील 7-8 वर्षांपासून…

Read More

मणिपूरमध्ये आंदोलक-सुरक्षा दलांमध्ये संघर्ष, अश्रुधुराचा वापर:मशाल रॅली थांबवल्याने संघर्ष झाला; सगोलबंद हिंसाचारात 21 जणांना अटक

मणिपूरमध्ये शटडाउन सुरू असताना रविवारी रात्री अनेक ठिकाणी निदर्शने झाली. इंफाळ पूर्वमधील कोइरेंगेई, इंफाळ पश्चिममधील उरिपोक आणि काकचिंग जिल्ह्यात मशाल रॅली काढण्यात आल्या. काकचिंगमध्ये निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधूर, स्मोक बॉम्ब आणि स्टन ग्रेनेडचा वापर केला. निदर्शकांनी दगडफेक केली. या चकमकीत अनेक जण जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहावे:प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांचे आवाहन, वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर विद्या प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व बीएड दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम ढवाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांनी हजेरी लावली. प्रा. डॉ. अमरनाथ कुमावत यांनी प्रास्ताविक केले. परिस्थिती कशीही असली तरी विद्यार्थ्यांनी शिक्षण थांबवू नये….

Read More

मोहन भागवतांच्या सुरक्षेचा खर्च सरकारवर का?:उच्च न्यायालयात जनहित याचिका; हा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याची मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्यांचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दिल्या जाणाऱ्या ‘Z Plus’ दर्जाच्या सुरक्षेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या सुरक्षेसाठी होणारा खर्च सरकारी तिजोरीतून केला जात असल्याने तो संबंधित व्यक्तीकडूनच वसूल करावा, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमुळे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर…

Read More

चांदी आज ₹1,214 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:सोने ₹347 ने वाढून ₹1.52 लाख, या वर्षी सोने 19 हजार रुपयांनी महागले

आज म्हणजेच 20 एप्रिल रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 347 रुपयांनी वाढून 1.52 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर, एक किलो चांदीचा भाव 1,214 रुपयांनी वाढून 2.51 लाख रुपयांवर पोहोचला आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 20…

Read More

लेखक संपत जाधव यांना शिवीगाळ:कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, पुणे सारसबागेत घडली घटना; पाच जणांविरुद्ध गुन्हा

पुणे शहरातील सारसबाग परिसरातील अण्णाभाऊ साठे पुतळा चौकात ज्येष्ठ लेखक डॉ. संपत गणपत जाधव यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्यावर बंदुकीच्या दस्ताने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. मातंग समाजाच्या आरक्षणासंदर्भात…

Read More