Headlines

Admin

थलपती विजय-संगीता घटस्फोट प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली:चेन्नई न्यायालयाने सुनावणी जूनच्या मध्यापर्यंत पुढे ढकलली

तमिळ सुपरस्टार आणि राजकारणी विजय आणि त्यांची पत्नी संगीता सॉर्नालिंगम यांच्यात सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणात पुन्हा एकदा महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. चेन्नईच्या चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती, परंतु न्यायालयाने ती पुढे ढकलत आता पुढील तारीख जूनच्या मध्यापर्यंत निश्चित केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, हे प्रकरण न्यायालयाच्या कार्यसूचीमध्ये चौथ्या क्रमांकावर सूचीबद्ध होते आणि…

Read More

मला काही झाले तर संभाजी भिडेंचे धारकरी जबाबदार:माझ्या जीवितास धोका, संरक्षण द्यावे; विकास लवांडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. वारकरी संप्रदायाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लवांडे यांना या धमक्या येत असल्याचे समजते. यावरून विकास लवांडे यांनी ट्विट करत संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच मला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री…

Read More

तामिळनाडू फॅक्टरी स्फोट- मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 25 झाली:यापैकी 20 एकाच गावातील; शेडमध्ये 4 ऐवजी 40 मजूर काम करत होते

तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये रविवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात मृतांची संख्या २५ झाली आहे. यापैकी २० लोक एकाच गावातील होते. मृतांमध्ये २२ महिला आणि ३ पुरुष आहेत. पोलिसांनुसार, अनेक मृतदेह इतके वाईट रीतीने जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण होत आहे. दागिन्यांच्या आधारे त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा अपघात मुथुमणिक्कम गावातील वनजा फायरवर्क्स…

Read More

विराट-अनुष्का संत प्रेमानंदांना भेटायला पोहोचले:अक्षय तृतीयेच्या पर्वावर गुरुंसोबत सत्संग केला; दोघांची बाबांसोबतची ही पाचवी भेट

क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्यांची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी सोमवारी अक्षय तृतीयेला त्यांचे गुरु संत प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. दोघांनी प्रेमानंद महाराजांचे सत्संगही ऐकले. ही त्यांची पाचवी भेट होती. आयपीएल 2026 च्या व्यस्त वेळापत्रकादरम्यान, विराट आणि अनुष्का रविवारी संध्याकाळी उशिराच वृंदावनला पोहोचले होते. दोघे हॉटेल रेडिसनमध्ये थांबले होते. सोमवारी…

Read More

छत्तीसगडमध्ये एअर ॲम्ब्युलन्स कोसळल्याची बातमी:जशपूरच्या डोंगरातून आगीच्या ज्वाळा उठत आहेत; बचावासाठी पथक रवाना

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील नारायणपूर-चारभाठी परिसरात एअर ॲम्ब्युलन्स (विमान) कोसळल्याची बातमी आहे. आरा डोंगरातून आगीच्या ज्वाळा उठत आहेत. माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. असे सांगितले जात आहे की, घटनास्थळ चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. तिथे पोहोचण्यात खूप अडचणी येत आहेत. तथापि, अद्याप घटनेची अधिकृत पुष्टी झालेली नाही. बातमी अपडेट केली…

Read More

'महिलांच्या हक्कांवर कॉंग्रेसचा घाव':शिवसेना शिंदे गटाचा एल्गार, संजय निरुपम यांच्या नेतृत्वात वर्सोव्यात निदर्शने

लोकसभेत शुक्रवारी (दि.17 एप्रिल) महिला आरक्षण कायद्यात सुधारणा करणारे विधेयक (131 वी घटनादुरुस्ती) मतदानानंतर नामंजूर झाली. या मतदानात एनडीए दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयशी ठरली. या विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली, तर 230 मते विरोधात पडली. त्यानंतर महिला आरक्षण विधेयकावरून सरकारने विरोधकांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. 18 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील…

Read More

'राजा शिवाजी' चित्रपटात सलमान खानची एंट्री कन्फर्म:रितेश देशमुखने बिग बॉस मराठीमध्ये केला खुलासा, भूमिकेवरील सस्पेन्स कायम

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुखने त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ चित्रपटात सलमानच्या एंट्रीची पुष्टी केली आहे. रितेश देशमुखने ही घोषणा नुकतीच ‘बिग बॉस मराठी सीझन 6’ दरम्यान केली. त्याने स्पष्टपणे सांगितले की, सलमान खान या चित्रपटात एक मोठी आणि महत्त्वाची भूमिका…

Read More

भेंडवळच्या घटमांडणीला अंनिसचे आव्हान:श्याम मानव म्हणाले – 10 कुंडल्यांचे 90% अचून भविष्य वर्तवा अन् 80 लाख घ्या

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी भेंडवळच्या पाऊस व हवामानाविषयी अंदाज वर्तवणाऱ्या घटमांडणीला आव्हान दिले आहे. आम्ही 10 कुंडल्या व सध्याची माहिती देऊ. घटमांडणी करणाऱ्यांनी त्याची 90 टक्क्यांहून अधिक अचूक भविष्यवाणी करून दाखवावी. असे केले तर त्यांना 80 लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे ते म्हणालेत. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी…

Read More

भोंदू बाबांचे प्रस्थ सरकार पुरस्कृतच:'अंनिस'च्या श्याम मानव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा

सध्या राज्यात भोंदू खरात प्रकरण गाजत आहे. प्रदीप मिश्रा, धिरेंद्र शास्त्री, बागेश्वर यांच्या सारखे बुवा बाबांचे मोठं प्रस्थ वाढत आहे. अशोक खरातवर कारवाई करण्यात आली ते योग्यच झाले. पण धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर आणि इतरांवर कारवाई का नाही? असा सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी उपस्थित केला. राज्यात बुवा बाबांचे…

Read More

राळेगावच्या बेपत्ता 34 मुलींचे गूढ कायम:कुरेशी दाम्पत्याचा घटनेशी संबंध नाही, धर्मांतर अन् शोषणाचीही तक्रार नाही – SP कुमार चिंता

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हिंदुत्वादी संघटनांनी आज राळेगाव बंदची हाक दिली आहे. यामुळे वातावरण तंग झाले असताना जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी या प्रकरणातील संशयित कुरेशी दाम्पत्याचा या घटनांशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेषतः या प्रकरणी अद्याप धर्मांतर व शोषणाची तक्रार प्राप्त झाली…

Read More