Headlines

Admin

Booth war now in Tamil Nadu; DMK’s voter reminder campaign, DMK’s fight transformed into ‘Tamil Nadu rights vs Delhi interference’

Marathi News National Booth War Now In Tamil Nadu; DMK’s Voter Reminder Campaign, DMK’s Fight Transformed Into ‘Tamil Nadu Rights Vs Delhi Interference’ अजय प्रकाश/ आर. रामकुमार | चेन्नई37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडूमधील निवडणूक प्रचार आता शेवटच्या ४८ तासांत बूथ स्तरावरील युद्धात बदलला आहे. रोड शो व स्टार प्रचारक आता थांबले असून, आता पूर्ण लक्ष…

Read More

दर्यापूर न्यायालयासमोरील झाडाखाली व्यक्तीचा मृतदेह आढळला:उष्माघाताने मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय, तपास सुरू

दर्यापूर येथील न्यायालयासमोर सोमवारी सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीची ओळख दादाराव नकुल शिवरकर (वय ३५, रा. समता नगर, दर्यापूर) अशी पटली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दादाराव शनिवारपासून येथील उपजिल्हा रुग्णालयात…

Read More

अमरावती जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल:उष्णतेमुळे 21 एप्रिलपासून सकाळी 7 ते 10 पर्यंतच वर्ग

अमरावती जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या संदर्भात आदेश जारी केला असून, त्यानुसार २१ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी ७ ते १० या वेळेतच भरतील. हा आदेश अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी अशा सर्व प्रकारच्या शाळांना लागू असेल. विदर्भात, विशेषतः अमरावती जिल्ह्यात, गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ…

Read More

अमरावतीत ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावर धाड, तिघे ताब्यात:५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त; यवतमाळ-पुण्यातही कनेक्शन उघड

अमरावती शहरालगतच्या राजुरा येथे सुरू असलेल्या ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावर गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी चालक-मालकासह तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा येथील एका घरात आयपीएलमधील गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यावर ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची गुप्त…

Read More

आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप:जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी ३० हजार कर्मचारी सहभागी

अमरावती | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवार, २१ एप्रिलपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपात अमरावती जिल्ह्यातील सुमारे ३० हजार कामगार आणि कर्मचारी सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील बहुतांश सरकारी कार्यालये ओस पडण्याची शक्यता आहे. या संपाबाबत सरकारी-निमसरकारी-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक डी. एस. पवार यांनी सोमवारी दुपारी…

Read More

अयानचा साथीदार उजेरही अल्पवयीन मुलीचा छळकर्ता:पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून स्वतंत्र गुन्हा दाखल

अमरावती येथे अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अयानचा साथीदार उजेर खान इकबाल खान हा देखील एका मुलीचा छळकर्ता असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) रविवारी एका १६ वर्षीय पीडितेच्या आईने याबाबत तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे उजेर खानविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे…

Read More

60 फूट खोल विहिरीतून गायीला सुखरूप बाहेर काढले:मोर्शीजवळ 'वारसा' संस्थेच्या प्रयत्नांमुळे मिळाले जीवदान

मोर्शी प्रतिनिधी: मोर्शीजवळील दापोरी गावात ६० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका गायीला ‘वारसा’ संस्थेच्या सदस्यांनी सुखरूप बाहेर काढले. संस्थेच्या तत्परतेमुळे गायीला जीवदान मिळाले असून, या यशस्वी बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना दापोरी गावात घडली. गाय ६० फूट खोल विहिरीत पडल्याची माहिती मिळताच ‘वारसा’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाष व्यवहारे आपल्या रेस्क्यू किटसह…

Read More

वीजपुरवठा खंडित झाल्याने पीक नुकसान; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न:लेखी आश्वासनानंतर अंजनगावमधील शेतकरी झाडावरून खाली उतरला

अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीजपुरवठा खंडित झाल्याने पिकांचे नुकसान झाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातील लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ते झाडावरून खाली उतरले. खारोडे यांनी आपल्या तीन एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली होती. रात्री साडेदहा ते सकाळी साडेतीन या वेळेत होणारा…

Read More

अवधूत महाराजांचे झेंडे 300 किलोमीटरची यात्रा पूर्ण करून परतले:कौंडण्यपूर येथे झेंडा जीर्णोद्धार पथयात्रेचा भक्तिमय वातावरणात समारोप

तालुक्यातील रुक्मिणीचे माहेरघर आणि विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे श्री अवधूत महाराजांच्या झेंडे जीर्णोद्धाराच्या रथयात्रेचा नुकताच समारोप झाला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते. या पथयात्रेची सुरुवात १० ऑक्टोबर रोजी सकाळी श्रीसंत अवधूत महाराज चातूर्पती देवस्थान कौंडण्यपूर येथून झाली होती. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अग्रणी नाव म्हणजे संत…

Read More

अर्चना सिंह म्हणाल्या- मला कोणी काम देत नाही:कपिल शर्मा शोमुळे चित्रपट सोडले; आता चित्रपट निर्मात्यांनी संपर्क साधणे बंद केले

चित्रपट ‘निकाह’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्चना पूरण सिंह आज ‘कपिल शर्मा शो’ च्या जज म्हणून ओळखल्या जातात. मात्र, याच प्रसिद्धीने त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला ब्रेक लावला आहे. एका मुलाखतीत अर्चना यांनी आपले दुःख व्यक्त करताना सांगितले की, कपिलच्या शोमधील व्यस्ततेमुळे त्यांनी इतक्या प्रोजेक्ट्सना नकार दिला की आता निर्मात्यांनी त्यांना काम ऑफर करणेच बंद केले आहे….

Read More