भारताला सर्वश्रेष्ठ बनवणे संघाचे ध्येय:नरेंद्र ठाकूर यांचे 'संघशताब्दी मंथन' कार्यक्रमात आवाहन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर यांनी भारताला जगात सर्वश्रेष्ठ देश बनवण्याचे संघाचे ध्येय असल्याचे म्हटले आहे. पुणे येथे आयोजित ‘संघशताब्दी मंथन’ कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केले. समाजात संघाबद्दल एक मोठी स्पष्टता निर्माण झाली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्षम असलेला आणि जगाला नवी वाट, मार्ग व दृष्टी देण्यास समर्थ असलेला भारत घडवण्याचे काम संघाने…