Headlines

Admin

हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे:म्हटले – स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांतील स्फोटांत गरिबांचेच बळी जातात म्हणून सरकार उदासीन

स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांत होणाऱ्या स्फोटांत गरिबांचेच बळी जातात. त्यामुळे सरकार अशा घटनांवर उदासीन असते, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्फोटकांच्या कंपन्यांत होणारे स्फोट व त्यावर सरकारकडून होणाऱ्या कथित कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. गत काही वर्षांत स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांत अनेक स्फोट घडले. त्यात अनेकांचे बळी गेले. पण त्यावर सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई…

Read More

भास्कर इम्पॅक्ट- संपूर्ण बिहारमधील ऑर्केस्ट्रावर पोलिसांची धाड:सिवानमधून 21 अल्पवयीन मुलांची सुटका, एक मुलगी बांगलादेशी; रिपोर्टरला विकणारी एजंटही अटक

भास्करच्या ऑपरेशन रेड लाईटनंतर बिहार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस मुख्यालयाच्या आदेशानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रेड लाईट एरियाच्या धर्तीवर चालणाऱ्या ऑर्केस्ट्राची तपासणी केली जात आहे. सारण पोलिसांनी केलेल्या छाप्यात ऑर्केस्ट्रातून एका बांगलादेशी मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. सिवानमध्ये 450 हून अधिक ऑर्केस्ट्राची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 21 मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यांच्याकडून…

Read More

हवामान अंदाजांचा रंजक इतिहास:प्राचीन आडाख्यांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत; जाणून घ्या, कसे वर्तवतात भाकीत!

मानवी जीवन आणि निसर्ग यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. मानवाने जेव्हा शेती करायला सुरुवात केली, तेव्हापासूनच त्याला हवामानाच्या लहरीपणाचा सामना करावा लागला आहे. पाऊस कधी पडणार? वादळ कधी येणार? हिवाळा किती तीव्र असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची मानवाची धडपड हजारो वर्षांपासून सुरू आहे. प्राचीन काळी ढगांचा रंग आणि वाऱ्याची दिशा पाहून बांधल्या जाणाऱ्या आडाख्यांपासून ते…

Read More

weather up rajasthan maharashtra heatwave UP bihar north east rain himachal jammu Kashmir snowfall

Marathi News National Weather Up Rajasthan Maharashtra Heatwave UP Bihar North East Rain Himachal Jammu Kashmir Snowfall भोपाळ/लखनऊ/शिमला/डेहराडून9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तीव्र उष्णतेचा सामना केलेल्या देशाच्या मोठ्या भागाला शुक्रवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. उत्तर प्रदेश, बिहारसह 9 राज्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे तापमानात 3-5°C पर्यंत घट झाली. बिहारमधील 10 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी…

Read More

कोंढव्यात हिंदूंना शोधण्यासाठी आता दुर्बिण लावावी लागेल:2047 पर्यंत देश इस्लाम राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र, कोंढव्याच्या मुद्द्यावरून नीतेश राणे आक्रमक

पुण्याच्या कोंढव्यामध्ये आता हिंदूंना शोधण्यासाठी दुर्बिण लावावी लागत आहे. देशाला 2047 पर्यंत ‘इस्लाम राष्ट्र’ बनवण्याच्या दृष्टीकोनातून काही शक्ती काम करत आहेत. या शक्तींनी काही विशिष्ट भागांवर आपले लक्ष केंद्रित केले असून, त्यामध्ये पुण्याच्या कोंढवा परिसराचा प्रामुख्याने समावेश आहे, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. कोंढवा परिसरात सुरू असलेल्या घडामोडींवर टीका करताना राणे म्हणाले की,…

Read More

पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान सुरू:दुसऱ्या टप्प्यात मगरहाट-डायमंड हार्बर जागेवर हिंसा आणि EVM मध्ये छेडछाड झाली होती

पश्चिम बंगालमध्ये डायमंड हार्बरमधील 4 आणि मगरहाट पश्चिममधील 11 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान सुरू झाले आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये फेरफार आणि हाणामारीच्या तक्रारींनंतर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. सर्व मतदान केंद्रे दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात येतात. राज्यातील सर्व 294 जागांवर विक्रमी 92.84% मतदान झाले. 23 एप्रिल…

Read More

देशात लवकरच हायपरसोनिक क्षेपणास्त्रे उपलब्ध होतील:सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांपेक्षा दुप्पट वेगवान; कोणतीही संरक्षण प्रणाली रोखू शकणार नाही

भारताने युद्धांच्या बदलत्या रणनीती लक्षात घेऊन अत्याधुनिक ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर काम वेगाने सुरू केले आहे. डीआरडीओ प्रमुख समीर व्ही. कामत यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे की, देश लवकरच ‘हायपरसोनिक ग्लाइड क्षेपणास्त्र’ आणि ‘हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांनी’ सुसज्ज होईल. यांचा वेग सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षा दुप्पट असेल. यांच्या वैशिष्ट्यांमुळे जगातील कोणतीही संरक्षण प्रणाली त्यांना रोखू शकणार नाही. डीआरडीओ…

Read More

देवदेवतांच्या नावाखाली उद्योगपतींसमोर लोटांगण:सुपीक जमिनींवरून 'शक्तीपीठ' नेण्यास राजू शेट्टींचा विरोध

नागपूर ते गोवा हा प्रस्तावित ‘शक्तिपीठ‎ महामार्ग” म्हणजे सर्वसामान्यांचा ‎विकास नसून उद्योगपतीच्या ‎फायद्यासाठी आखलेला एक स्वतंत्र ‎रस्ता आहे, असा आरोप स्वाभिमानी‎ संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू‎ शेट्टी यांनी केला आहे.नागपुरातील ‎कोळसा गोव्यातील मडगाव बंदरापर्यंत‎ पोहोचवण्यासाठी आणि आगामी‎ निवडणुकीसाठी कोट्यवधींचा निधी‎ उभारण्यासाठी जनतेच्या करातून हा‎ अट्टाहास सुरू असल्याची टीका त्यांनी‎ केली. देव-धर्म आणि विकासाचा ‎मुलामा देऊन…

Read More

Mamata Banerjees 4-Hour Strong Room Wait; TMC Plea in Supreme Court

कोलकाता1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक भाजप नेते सुवेंदु अधिकारी शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता कोलकात्यातील सखावत मेमोरियल स्कूलमध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचले. ते येथे सुमारे 10 मिनिटे थांबले. याच स्ट्रॉंग रूममध्ये गुरुवारी रात्री मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 4 तास बसून होत्या. खरं तर, टीएमसीने निवडणूक अधिकाऱ्यांवर कोणतीही पूर्वसूचना न देता ईव्हीएम स्ट्रॉंग रूम उघडणे, ईव्हीएममध्ये फेरफार करणे आणि…

Read More

सिद्दीकींना भावूक होऊन नाही, तर मेरिट पाहून उमेदवारी- मंत्री भरणे:म्हणाले- अमोल मिटकरींचा 'गैरसमज' झाला असावा

विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला डावलल्याची खंत व्यक्त करत थेट बंडाचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मैदानावर उतरत हा निर्णय भावनेच्या भरात नाही, तर मेरिटवर आधारित आहे, असे…

Read More