Headlines

Admin

संतापजनक:दफनविधीसाठी बेवारस मृतदेह नेला घंटागाडीतून!, अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील असंवेदनशील कारभारावर व्यक्त होतोय संताप

एखाद्या शहराची ओळख केवळ रस्ते किंवा इमारतींवरून होत नाही, तर तेथील प्रशासन मानवी मूल्यांशी किती संवेदनशीलतेने वागते यावरून ठरते. मात्र, अमळनेर शहरात मानवता काळवंडणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरात आढळलेल्या एका बेवारस मृतदेहाची शवविच्छेदनानंतर दफनविधीसाठी चक्क कचरा वाहणाऱ्या “घंटागाडी’तून वाहतूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण रुग्णालयात घडला. नियमानुसार, शहरातील बेवारस मृतदेहांची सन्मानाने…

Read More

पोलिसांनी केतन जिवंत असल्याचे सांगताच सियाचे हावभाव बदलले:वडील म्हणाले- प्रश्न विचारताना आत्या सियाला ओढून घेऊन गेली, तेव्हाच आमचा संशय बळावला

पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दावा केला की, घटनेच्या दिवशीच कुटुंबाला सिया गोयलवर संशय आला होता. त्यांनी सांगितले की, घटनास्थळी उपस्थित महिला पोलिसांनी जेव्हा सांगितले की केतन अजून जिवंत आहे. त्याला त्वरित रुग्णालयात नेले पाहिजे, तेव्हा सियाचे हावभाव बदलले. यानंतर सियाने कुटुंबाच्या प्रश्नांचीही कोणतीही उत्तरे दिली नाहीत. विशाल अग्रवाल…

Read More

संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी:11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही घेतले दर्शन

राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या राजकीय घडामोडींनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडिया आणि मतदारांच्या मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना ओमराजे यांनी सांगितले की, केवळ मतदारसंघाचा विकास आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता…

Read More

'काही गोष्टींचं सौंदर्य काळानुसार अधिकच खुलतं…':सुप्रिया सुळेंची साडी ठरतेय चर्चेचा विषय, छत्रपती संभाजीनगरच्या विणकराचे मानले आभार

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक भावनिक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. 20 जून रोजी त्यांची कन्या रेवती आणि नागपूरचे उद्योजक सारंग लखानी यांचा विवाहसोहळा पार पडला. या विशेष प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी परिधान केलेल्या पैठणी साडीला एक अनोखा भावनिक इतिहास लाभला आहे. कारण तब्बल 35 वर्षांपूर्वी, म्हणजेच 4 मार्च…

Read More

'वारी विवेकाची':मातृतिर्थ सिंदखेडराजा ते लोकतिर्थ पंढरपूर, वारी विवेकाची

“॥ भेदाभेद भ्रम अमंगळ ॥” या संतवचनाचा जागर करत आयोजित करण्यात आलेल्या ‘वारी विवेकाची – मातृतिर्थ सिंदखेडराजा ते लोकतिर्थ पंढरपूर’ या अभिनव उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ साहित्यिक तथा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी प्रा. भगवंत क्षीरसागर, प्रकाश मोगले, प्रा. नारायण शिंदे, प्रा. अनमोलसिंह कामठेकर, प्रा. महेश मोरे,…

Read More

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून घरी परतत होते 4 मृत

हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. अपघाताशी संबंधित एक लाइव्ह व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आनी येथील दिगेढ शाळेतील हिंदी शिक्षिका आशा यांनी बनवला असल्याचे सांगितले जात आहे….

Read More

शिमल्यात मुसळधार पाऊस, दिवसा अंधार पसरला:रस्ते पाण्याने तुडुंब भरले, चंबा येथे ऑरेंज अलर्ट; 2 जुलैपर्यंत ढग बरसतील

हिमाचल प्रदेशच्या राजधानीत दुपारनंतर अचानक हवामान बदलले आणि जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते आणि मार्ग पाण्याने भरले. यावेळी शाळकरी मुलांना आणि नोकरदार लोकांना घरी परतताना त्रास सहन करावा लागला. शिमल्यात सायंकाळी 4 वाजताच अंधार पसरला. मान्सूनच्या आगमनापूर्वी झालेल्या जोरदार पावसाने शहरात पाणी निचरा करण्याच्या महानगरपालिकेच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. पाणी निचरा न झाल्यामुळे…

Read More

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी चोपड्यात जन आंदोलन:जिल्हाधिकाऱ्यांकडे केली निलंबनाची मागणी

चोपडा तालुक्यात नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उत्खननाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही दुर्लक्ष करणारे चोपडा महसूल अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या संपत्तीची ईडी, इन्कम टॅक्स व आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी, या मुख्य मागणीसह विविध तक्रारींचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना दि.२५ रोजी सर्वपक्षीय व भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने…

Read More

केतन खून प्रकरणावर बोलली कंगना रणौत:मुलांच्या चुकीच्या कामांसाठी पालकांना दोषी ठरवणे योग्य नाही; वाग्दत्त सियाने प्रियकरासोबत केली हत्या

रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणावर अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, मुलांच्या चुकीच्या कृत्यांसाठी त्यांच्या आई-वडिलांना किंवा कुटुंबाला दोषी ठरवू नये. आजकाल मुलांचे संस्कार केवळ घरातूनच ठरत नाहीत, तर सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि त्यांचे मित्र त्यांना प्रभावित करतात. लोहगड…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानात!:आम्ही भेटलो हीच मोठी बातमी, फडणवीसांची मार्मिक प्रतिक्रिया

राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत लक्षवेधी आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानातून एकत्र प्रवास केला आहे. विशेष म्हणजे, या विमान प्रवासात त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे ठाकरे गटाचे प्रमुख नेतेदेखील उपस्थित होते….

Read More