Headlines

Admin

डॉ. पंजाबराव देशमुख हे हरितक्रांतीचे जनक:डॉ. किशोर साबळे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘समता पर्व’निमित्त व्याख्यान‎

अमरावती3 तासांपूर्वी कॉपी लिंक देश स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशात अन्नधान्याचे उत्पादन ५० .८३ टक्के होते व दरदिवशी ३९५ ग्रॅम अन्नधान्य एका माणसाकरीता उपलब्ध होते. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी क्रांती घडवून आणली त्यामुळे आज देश अन्नधान्याच्या बाबतीत केवळ सक्षम झाल Source link

Read More

सरकारने घेतले 'फरार गँग'चे पालकत्व:आरोपी फरार झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज मिळाला, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राज्यातील विविध प्रकरणातील फरार गँगचे पालकत्व घेतल्याची तिखट टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री गुन्हेगारांना कडक शासन करण्याची आपली रेकॉर्डेट कॅसेट वाजवतात, पण प्रत्यक्षात अनेक प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाहीत. हे आरोपी स्वतःहून गायब झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज देऊन गायब केले गेले?…

Read More

Varanasi Doctor Linked to Terror Funding; ATS Seizes Mobile, Laptops

वाराणसी2 तासांपूर्वी कॉपी लिंक वाराणसीमध्ये दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या डॉक्टरांच्या घरावर यूपी-मुंबई एटीएस आणि इंटेलिजन्स ब्युरोने छापा टाकला. पथक मंगळवारी दुपारी डॉक्टरांच्या घरी पोहोचले. त्यांनी त्याचा मोबाईल, लॅपटॉप आणि प्रिंटर ताब्यात घेतले. यानंतर डॉक्टरांच्या कुटुंबीय आणि मुलाची चौकशी केली. पथक सुमारे 7 तास डॉक्टरांच्या घरात होते. जाताना पथकाने मोबाईल, लॅपटॉप आणि प्रिंटरही सोबत नेले. त्याचबरोबर, डॉक्टरांच्या…

Read More

अचलपूर व्हिडिओ प्रकरण:त्या नराधमाला जन्मठेपच झाली पाहिजे, कारवाई अशी करा की पुन्हा कोणी धाडस करणार नाही- रवी राणा

अचलपूर आणि परतवाडा परिसरात मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत आमदार रवी राणा यांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला कठोर जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर लव्ह जिहाद करणाऱ्या आमच्या हिंदू मुलींना फसवून व्हिडिओ काढले अशा विकृतीला वेळ आली तर आमच्या ताब्यात द्यावे…

Read More

तुरुंगात तीव्र तापात राहिले विक्रम भट्ट:देवाकडे म्हणायचे- मला इथे मरायचे नाही, 30 कोटींच्या फसवणूक प्रकरणात तुरुंगवास

30 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत तुरुंगात राहिलेले चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांनी तुरुंगातील वेदनादायक दिवसांची आठवण करून दिली आहे. चित्रपट निर्मात्यांच्या मते, त्यांना कडाक्याच्या थंडीमुळे तीव्र ताप आला होता, ते वेदनेने विव्हळत होते, परंतु तेथे उपस्थित पोलिसांनी त्यांना डॉक्टरांकडे नेले नाही. तुरुंगातील कैद्यांनीच मदत केली. अशा परिस्थितीत ते देवाला सतत सांगत होते…

Read More

कैसा हराया डायलॉग गाजला, आता सहर शेख अडचणीत:बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात नगरसेवकपद धोक्यात; चार यंत्रणांची दिशाभूल?

ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्याविरोधात गंभीर आरोप समोर आले आहेत. निवडणूक लढवताना बनावट जात प्रमाणपत्र सादर करून त्यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जानेवारी…

Read More

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार:वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळया अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 14 वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार वसमत येथील गणेशपेठ भागातील सय्यद माजीद सय्यद नसीम (31) हे त्यांच्या दुचाकी वाहनावर वसमत ते मालेगाव रोडवर जात होते. यावेळी भारधाव वेगाने धावणाऱ्या…

Read More

Punjab Govt Writes Home Ministry for NSA Extension for Amritpal Singh

अमृतसर2 तासांपूर्वी कॉपी लिंक पंजाब सरकारने खडूर साहिबचे खासदार अमृतपाल सिंग यांच्याबाबत मोठे पाऊल उचलले आहे. सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कारण देत, राज्य सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून मागणी केली आहे की, राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (NSA) अंतर्गत त्यांची कोठडीची मुदत संपल्यानंतरही त्यांना आसाममधील दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहातच ठेवण्यात यावे….

Read More

अमरावती लैंगिक शोषण प्रकरण, 180 तरुणी, 350 व्हिडिओ:4 अटकेत, 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; एमआयएमचा पदाधिकारी असल्याचा दावा

परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक या…

Read More

दिब्येंदु म्हणाले- आदर मागितला जात नाही, तो कामातून मिळतो:अनेक वेळा नकार पचवले, संघर्षात मित्रांच्या घरी कठीण दिवस काढले

‘मामला लीगल है’ च्या दुसऱ्या सीझनमुळे दिब्येंदु भट्टाचार्य पुन्हा चर्चेत आले. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी करिअर, संघर्ष आणि नवीन प्रोजेक्ट्सबद्दल चर्चा केली. त्यांनी सांगितले की, या सीझनमध्ये कथा आधीपेक्षा अधिक सखोल होते. यात आंतरराष्ट्रीय संबंध, तत्त्वज्ञान आणि फाशीची शिक्षा यांसारख्या गंभीर मुद्द्यांचा समावेश आहे. हा शो केवळ मनोरंजन नाही, तर विचार करायला लावणारा अनुभव बनतो….

Read More