डॉ. पंजाबराव देशमुख हे हरितक्रांतीचे जनक:डॉ. किशोर साबळे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘समता पर्व’निमित्त व्याख्यान
अमरावती3 तासांपूर्वी कॉपी लिंक देश स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशात अन्नधान्याचे उत्पादन ५० .८३ टक्के होते व दरदिवशी ३९५ ग्रॅम अन्नधान्य एका माणसाकरीता उपलब्ध होते. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी क्रांती घडवून आणली त्यामुळे आज देश अन्नधान्याच्या बाबतीत केवळ सक्षम झाल Source link