Headlines

Admin

आता पत्त्याच्या पुराव्याशिवाय 5 किलोचा सिलिंडर मिळू शकेल:आधार-पॅनसारखे फक्त एक फोटो-आयडी दाखवावे लागेल, विद्यार्थी आणि स्थलांतरित मजुरांना दिलासा

मध्य पूर्वेकडील वाढता तणाव आणि पुरवठा साखळीतील अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या विक्रीचे नियम सोपे केले आहेत. आता कोणतीही व्यक्ती पत्त्याच्या पुराव्याशिवाय छोटा गॅस सिलेंडर खरेदी करू शकेल. पेट्रोलियम मंत्रालयाच्या मते, हे पाऊल स्थलांतरित मजूर आणि ज्यांच्याकडे शहरात कायमस्वरूपी पत्ता नाही अशा लोकांसाठी उचलण्यात आले आहे. आता ग्राहकांना अधिकृत वितरकाकडे जाऊन…

Read More

महाराजस्व शिबिराच्या तिसऱ्या‎टप्प्यात बागलाण तालुका प्रथम‎:एकाच छताखाली 2058लाभार्थ्यांना मिळाला‎ योजनांचा लाभ‎

प्रतिनिधी | नामपूर महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या तिसऱ्या टप्प्यात बागलाण तालुक्याने जिल्ह्यात बाजी मारली आहे. अंमलबजावणीमध्ये तालुका अव्वल स्थानी राहिला असून, आतापर्यंत २०५८ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. ब्राम्हणगांव मंडळातील ९ गावांसाठी संस्कृती लॉन्स येथे या…

Read More

दाहकता:चिंचवण येथे पाणीटंचाई; टँकरचा प्रस्ताव रखडला, गावची पाणीपुरवठा विहिर पूर्ण आटली‎

चिंचवण (ता. सिल्लोड) येथे २० फेब्रुवारीपासून सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे पाणी पूर्णतः आटल्याने गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामसेवक व प्रशासक यांनी परिसरातील खासगी विहिरींची पाहणी केली. मात्र कोणत्याही विहिरीतून दररोज दरडोई किमान २०…

Read More

शेती फायद्याची असेल तरच देशाचा विकास:येवला येथे महात्मा फुले जयंती कार्यक्रमात जाधव यांचे प्रतिपादन‎

खासगीकरण आणि मक्तेदारीमुळे सामान्य माणसाच्या उपजीविकेची साधने हिसकावून घेतली जात आहेत. भांडवलीकरणामुळे रोजगार आणि शेतीचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. जोपर्यंत सामान्य शेतकऱ्याचा शेती व्यवसाय फायद्याचा होऊन त्याचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा सर्वांगीण विकास होणे अशक्य आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड किशोर…

Read More

Indian Stock Market Slides; Nifty Falls 150 Points, Banking & Auto Shares See Sell-off

Marathi News Business Indian Stock Market Slides; Nifty Falls 150 Points, Banking & Auto Shares See Sell off मुंबई5 दिवसांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 7 एप्रिल रोजी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 400 अंकांनी घसरून 73,700 वर व्यवहार करत आहे. तर, निफ्टीमध्येही 150 अंकांची घसरण झाली असून, तो 22,800 च्या पातळीवर व्यवहार करत…

Read More

पुरी येथे जि.प. शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

तालुक्यातील पुरी येथील जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन ‘धर्म अनेक, भावना एक’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात शिवराज्याभिषेक, शंभू गाथा यांसह वैविध्यपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. उपसभापती सुमीत मुंदडा होते. प्रमुख पाहुणे म्हणून बळीराम खताळ, लक्ष्मण भाऊ सांगळे, दत्तात्रय दाणेकर उपस्थित होते. यावेळी…

Read More

भागवत म्हणाले- हिंदू समाजात एकतेची कमतरता:हे वारंवार गुलामगिरीचे मोठे कारण; हेडगेवार यांनी एकता – स्वातंत्र्यासाठी RSS ची स्थापना केली होती

राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले की, केशव बळीराम हेडगेवार यांनी देशाला परकीय राजवटीतून मुक्त करण्यासाठी आणि हिंदूंमधील फूट संपवण्याच्या उद्देशाने RSS ची स्थापना केली होती. ते म्हणाले की, हेडगेवार यांचे मत होते की समाजात एकतेचा अभाव हेच वारंवार गुलामगिरीचे मोठे कारण राहिले आहे. संघप्रमुखांनी सांगितले की, हेडगेवार यांनी ब्रिटिश राजवट संपवण्यासाठी राजकीय…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश:अतिक्रमण काढण्यापूर्वी पुनर्वसन करावे, वेरूळला भक्त निवासासह इतर कामे पूर्ण करण्याचे आदेश

जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन वेरूळ विकास आराखड्याबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच बैठक होती. त्यांनी अतिक्रमण हटवण्यापूर्वी पुनर्वसनाचा विचार करण्याचे निर्देश दिले असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी आवश्यक सुविधा, भक्त निवास आणि मंदिर परिसरातील महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. वेरूळ विकास…

Read More

शॉर्टसर्किटने पिंपळदरीतील ‎रोहित्र जळाले, अनर्थ टळला‎:युवकांची तत्परता; झाडाच्या फांद्या, मातीची ढेकळे मारल्याने आगीवर नियंत्रण

पिंपळदरी गावालगतच्या परिसरात महावितरणच्या एका विद्युत डीपीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी (११ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता घडली. काही धाडसी युवकांनी प्रसंगावधान राखून वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र डीपी जळून खाक झाली. गावाला वीजपुरवठा या डीपीवरून होत होता. सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास डीपीवरील तारांचे घर्षण झाले. मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडाल्या….

Read More

Gold Silver Prices Drop Rs 3000 to Rs 2.31 Lakh; Gold Rs 2000 Down to Rs 1.47 Lakh

Marathi News Business Gold Silver Prices Drop Rs 3000 To Rs 2.31 Lakh; Gold Rs 2000 Down To Rs 1.47 Lakh नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 7 एप्रिल रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 2 हजार रुपयांनी घसरून 1.47 लाख…

Read More