Headlines

Admin

नागपूर विद्यापीठातर्फे विदर्भातील पद्मश्रींचा नागरी सत्कार:28 जून रोजी देशपांडे सभागृहात विशेष सोहळा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, २८ जून रोजी सिव्हिल लाईन परिसरातील वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडणार आहे. या नागरी सत्कार सोहळ्यात विदर्भाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आठ पद्मश्री पुरस्कारार्थींचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये शंकर बाबा पापळकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम,…

Read More

नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, 10 जुलै अंतिम तारीख:राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने जारी केले वेळापत्रक

राज्यात यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, नवी पाठ्यपुस्तके लागू झाली आहेत. या बदललेल्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण अद्यापही अपूर्ण आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी १० जुलै ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये जनगणनेची कामे सुरू झाल्यामुळे शिक्षकांचे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले…

Read More

युवा स्वरानुभूती मैफलीत कुचिपुडी, संतूर वादनाचे सादरीकरण:ऋत्विक फाऊंडेशनने आयोजित केली कलाकारांची अनोखी मैफल

पुण्यात ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ने आयोजित केलेल्या युवा स्वरानुभूती मैफलीत कुचिपुडी नृत्याविष्कार आणि संतूर वादनाचे सादरीकरण झाले. या मैफलीत रसिकांना ज्ञान व समृद्धी यातील द्वंद्व दर्शवणारा ‘यदा’ नृत्याविष्कार आणि संतूरचे मधुर सूर अनुभवता आले. ही मैफल शनिवारी कोथरूड येथील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात रश्मी चोवाल्लूर आणि…

Read More

नको अटी, नको शर्ती, आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती!:अंबादास दानवेंनी फुंकले ट्रॅक्टर आंदोलनाचे रणशिंग; मराठवाड्यात मंगळवारी आंदोलन

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे हिंगोली जिल्हा दौऱ्यात सरकाराच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यात मंगळवारी ता. १६ सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली आहे,. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्यासाठी हे आंदोलन छेडले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी ता. १४ बैठक झाली….

Read More

हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केळीच्या बागा उध्वस्त:20 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, प्रशासाकडून पंचनामा सुरु

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी ता. १३ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कळमनुरी व वसमत तालुक्यात केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार केळीच्या बागांचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे ६० ते ७० घरावरील टीनपत्रे उडून गेली आहेत. हिंगोली जिल्हयात वसमत व कळमनुरी तालुक्यात केळीचे पिक अधिक प्रमाणात घेतले…

Read More

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन:पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार सोहळा

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन चार दिवसांचे असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज (दि. १४) पत्रकार परिषदेत दिली….

Read More

MP- मुरैना येथे ट्रेनखाली येऊन 4 प्रवाशांचा मृत्यू:यांमध्ये 3 महिला, एक मूल; आगीच्या अफवेमुळे उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनखाली आले

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात रेल्वेखाली चिरडून ४ लोकांचा मृत्यू झाला. आग लागल्याच्या अफवेनंतर उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमधून खाली उतरलेले चार प्रवासी दुसऱ्या ट्रेनच्या धडकेत आले. या अपघातात तीन महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरहून मुरैनाकडे जाणाऱ्या उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये कोणत्यातरी कारणामुळे आग लागल्याची अफवा पसरली. याच दरम्यान जवळच्या रुळावर धौलपूरहून पातालकोट एक्सप्रेस…

Read More

माळशिरस येथे पिकप गाडी विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू:विहिरीला कठडा नसल्याने भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

सोलापूर येथील माळशिरस येथे पिकअप गाडी विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या बाजूलाच ही विहीर होती आणि या विहिरीत पिकप गाडी कोसळून यात 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात घडल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले असून ही गाडी विहीरीच्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ हा भीषण…

Read More

उपोषण लय बेकार, हाडं ठिसूळ होतात!:सरकारने चर्चेला बोलावल्यास मार्ग काढावा; मनोज जरांगेंचा रोहित पवारांना मोलाचा सल्ला

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांचे आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच रोहित पवारांसोबत त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा देखील…

Read More

FSSAI Notice: Misleading Food Names Violation

नवी दिल्ली50 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने रविवारी देशातील 8 मोठ्या फूड कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कंपन्यांवर त्यांच्या उत्पादनांची ब्रँड नावे, ट्रेड नावे आणि जाहिरातींमध्ये ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे केल्याचा आरोप आहे. नियामकाने स्पष्ट केले आहे की, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट, 2006 अंतर्गत अशी…

Read More