Headlines

Khultabad to count Urus grounds, transparent policy decided, planning in the backdrop of Hazrat Jar Jari Jar Bakhsh Urs

खुलताबाद1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक खुलताबाद येथील हजरत जर जरी जर बक्ष उरुसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजनाला वेग दिला आहे. तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली उरूस व्यवस्थापन समितीची बैठक झाली. उरूस आयोजनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. महत्त्वाचे ठराव सर्वानुमते मंजू Source link

Read More

महिलांना आरक्षण देणे हीच महात्मा फुलेंना खरी आदरांजली- मुख्यमंत्री:ज्योती-सावित्री जि. प. शाळेचे फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा जोतिबा फुले यांच्या स्त्रीशिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात…

Read More

प्रगतिशील शेतकरी:पाण्याचे बजेट, मार्केटिंगद्वारे जिरायत शेतीतून 96 लाखांचे उत्पन्न; राहात्याचे शेतकरी सुभाष गडगेंचा आदर्श पॅटर्न

राहाता तालुक्यातील पिंपरी लोकाई हे गाव कधीकाळी दुष्काळाच्या छायेत होते. वार्षिक जेमतेम 150-200 मिमी पाऊस. अशा जिरायत भागात जिथे 20 एकरातून 5 पोती बाजरी निघणे कठीण होते, तिथे सुभाष विठ्ठल गडगे हे प्रयोगशील शेतकरी आज 96 लाखांचे उत्पन्न घेत आहेत. एकेकाळी कुटुंबासाठी ‘ड्रायव्हर’ म्हणून चाक फिरवणाऱ्या या हातांनी आज आधुनिक शेतीचे स्टिअरिंग इतके घट्ट पकडले…

Read More

अश्व क्षेत्रासाठी राज्य सरकार करणार सामंजस्य करार:मंत्री पंकजा मुंडेंची घोषणा, संस्थांशी सहकार्य करून देणार उभारी

अश्व क्षेत्राच्या परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी राज्य सरकार विविध संस्थांशी सहकार्य करण्यास आणि विद्यापीठांशी जोडले जाण्यास तत्पर असेल. यासाठी संस्थांशी सामंजस्य करार (MoU) करण्याची घोषणा राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. ‘द इक्वेस्ट्रियन फोरम २०२६’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीच्या अधिपत्याखालील ‘द इक्वाइन कलेक्टिव्ह’ संस्थेने या परिषदेचे…

Read More

मुंबईच्या नालेसफाईचा 'राडारोडा':गाळाऐवजी मलब्याचा खेळ, 250 कोटींच्या बजेटवर कंत्राटदारांचा डल्ला, आयुक्तांच्या नाकाखाली भ्रष्टाचाराचा 'स्लॅब'

मुंबईकरांना पावसाळ्यात ‘तुंबई’पासून वाचवण्यासाठी दरवर्षी सुमारे २५० ते ३०० कोटी रुपये पाण्यात सोडणाऱ्या मुंबई महापालिकेचा कारभार किती ‘सडलेला’ आहे, याचे जिवंत उदाहरण बोरिवलीत उघड झाले आहे. प्रशासनातील भ्रष्टाचाराची हिंमत इतकी वाढली आहे की, नाल्यातून गाळ उपसण्याऐवजी तिथे चक्क सिमेंट रस्त्यांचे अख्खे ‘स्लॅब’ आणि ‘डिव्हायडर’ गाडले जात आहेत. स्वपक्षाच्याच सत्ताकाळात कंत्राटदारांचे हे ‘डेअरिंग’ पाहून भाजप आमदार…

Read More

महात्मा फुले यांचे विचार स्त्री शिक्षण, शेतकरी उन्नतीसाठी मार्गदर्शक:काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे प्रतिपादन

महात्मा फुले यांचे विचार स्त्री शिक्षण, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (आज) काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवन येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा फुले यांनी समाजातील वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. शिक्षण…

Read More

गांधी चौक-ओसवाल भवन मार्गाला अंबादासपंत वैद्य यांचे नाव:पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते नामफलकाचे लोकार्पण

अमरावती येथील गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाला आता गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्ग असे नाव देण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या नामफलकाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात (हव्याप्र) आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या हस्ते कुस्ती मॅटचे वितरणही करण्यात आले. यावेळी हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य अध्यक्षस्थानी…

Read More

महात्मा फुलेंना 'भारतरत्न'साठी खासदार वाघमारे यांचा विशेष आग्रह:द्विशताब्दी जयंती वर्षात सन्मान मिळावा, केंद्र सरकारकडे करणार मागणी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारकडे विशेष आग्रह धरला जाईल, अशी ग्वाही खासदार ज्योती वाघमारे यांनी दिली. महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कार्यकर्ते…

Read More

सिग्नलशी छेडछाड करून 'सह्याद्री एक्सप्रेस'वर दरोडा:प्रवाशांचे दागिने अन् मोबाईल लंपास, कराडच्या शेणोली स्थानकाजवळील घटना

कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसला कराड तालुक्यातील शेणोली स्थानकाजवळ लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. चोरट्यांनी चक्क रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून गाडी थांबवण्यास भाग पाडले आणि त्यानंतर प्रवाशांचे दागिने व मोबाईल लंपास केले. याप्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सह्याद्री एक्सप्रेस मध्यरात्री सव्वा दोनच्या…

Read More

Pune Mango Festival 2026 Inauguration; Minister Rawal Focus on Farmers

पुणे येथे ‘आंबा महोत्सव-२०२६’ चे उद्घाटन पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मंत्री रावल यांनी सांगितले की, राज्य शासन शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट . महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मार्केट यार्ड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More