Headlines

लाठी-बंदुकीचा धाक दाखवून उपयोग नाही:पोरांनी भीतीला कधीच श्रद्धांजली वाहिलीये…; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

दिल्लीतील जंतरमंतर येथे आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी मध्यरात्री भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर आणि आक्रमक पोस्ट करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशातील तरुणांनी सत्ताधाऱ्यांनी उभ्या केलेल्या जाती-धर्माच्या भिंती पाडून तिरंग्याखाली एकजूट दाखवली आहे, असे सांगत रोहित पवारांनी थेट शिक्षणमंत्र्यांच्या…

Read More

TET पेपरफुटीचा मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक:8 हजारांत मिळवला पेपर, दीड कोटींचा डाव उधळला

TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांना मोठे यश मिळाले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीचा गुप्त माहिती आणि विविध राज्यांच्या पोलिसांच्या समन्वयातून शोध घेण्यात आला. अटकेनंतर त्याला भिवंडीत आणण्यात येत असून न्यायालयात हजर केले जाणार आहे. छापखान्यातूनच पेपर बाहेर काढल्याचा आरोप तपासात समोर…

Read More

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा…:वाळूजच्या प्रतिपंढरपुरात उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते रात्री 12 वाजता महापूजा

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ एक नव्हे तर लाखो भाविकांच्या मनाची अवस्था या अभंगाप्रमाणे विठ्ठल दर्शनाने झाली. कारण आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर अशी ख्याती असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा अपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता उद्योगमंत्री उदय…

Read More

राज्याला पुन्हा झोडपणार:गुजरात ते कर्नाटक कमी दाबाचा पट्टा सक्रिय; मुंबई, कोकण अन् कोल्हापूरला यलो अलर्ट

राज्यात पावसाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातपासून ते थेट कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील मान्सून अधिकच सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील २ ते ३ दिवस पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथा परिसर तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात…

Read More

दोन महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याचा चावा, ‘रेबीज’ने बालकाचा मृत्यू:एक तपाने मुलगा झाला, तोही गेला, वडील कॅन्सरच्या दुसऱ्या स्टेजमध्ये

भवानी पेठेतील ज्योती अन् योगिराज स्वामी या दाम्पत्याला लग्नानंतर एका तपाने मुलगा झाला. कोडकौतुकाने वाढला. शाळेत चालला. परंतु दोन महिन्यांपूर्वी त्याला भटक्या कुत्र्याने चावले. ही बाब त्याने आई, वडिलांना सांगितलीच नाही. दोन दिवसांपूर्वी त्याला त्रास सुरू झाला. जीभ बाहेर काढत होता.त्यातून लाळ गळत होती.हात-पाय वाकडे करून तो निपचित पडत होता. श्वानाप्रमाणे गुरगुरत होता.त्याला ‘रेबीज’ झाल्याचे…

Read More

'मोर्चाला गालबोट लावल्यास समारंभपूर्वक पाहुणचार करू':तिरंगा मोर्चापूर्वी राज ठाकरेंचा इशारा, 'शिवतीर्थ'वर महत्त्वाची बैठक

नीट पेपरफुटी आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ राज आणि उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी मुंबईत एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी राज ठाकरे यांनी शनिवारी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी शहराध्यक्ष, सर्व विभागप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तसेच सोशल मीडियावर…

Read More

आजाराचा फैलाव:तपासणीनंतर शहरात डेंग्यूचे 60 चिकुनगुन्याचे 33 रुग्ण आढळले

शहरात जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ६५५ संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ६० रुग्ण डेंग्यू तर ३३ रुग्ण िचकुनगुन्याने बाधित असल्याचे निष्पन्न झाले. शहरात ९३ डासजन्य रुग्णांची नोंद झाली आहे. आगामी काळात रुग्णसंख्या वाढू नये यासाठी महानगरपालिकेच्या मलेरिया विभागाने २० प्रभागांमध्ये प्रत्येकी कर्मचारी नियुक्त करून फवारणी सुरू केली आहे. पावसाळ्यात एडिस डासांची…

Read More

दुर्मिळ अजगराला जीवनदान:अमानतपूर येथे सर्पमित्रांनी 25 फूट खोल विहिरीतून काढला नऊ फुटांचा अजगर

शहरापासून जवळच असलेल्या अमानतपूर येथील शेतकरी विनोद मुरूमकार यांच्या २५ फूट खोल विहिरीत पडलेल्या सुमारे ९ ते १० फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्रांनी धाडसी मोहीम राबवून सुखरूप बाहेर काढले. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे दुर्मिळ अजगराला जीवनदान मिळाले आहे. अमानतपूर येथील विनोद मुरूमकार यांच्या शेतातील २५ फूट खोल विहिरीत मोठा अजगर पडल्याचे गावातील प्रज्ज्वल वाघ, सर्वेश वानखडे यांच्या निदर्शनास…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:रूट निश्चितीमध्ये तांत्रिक अडचण; बेलोऱ्याहून ‘नाइट लॅंडिंग’ रखडले

बेलोरा विमानतळावरून रात्रीचे लॅंडिंग व टेकऑफ ‘रूट’ निश्चिती करण्यात तांत्रिक अडचण असल्याने रखडले आहे. रात्री विमानोड्डाणासाठी बेलोरा विमानतळासाठी नेमकी कोणत्या मार्गाने विमानसेवा द्यावी, यासाठी आपल्याकडे कोणते विमान उपलब्ध आहे. याबाबत एअर इंडियाने डीजीसीएला कळवले आहे. तसेच रात्री थेट मुंबई ते बेलोरा व बेलोरा ते मुंबई विमानसेवा देण्यात ज्या तांत्रिक अडचणी आहेत, त्याबाबतही माहिती दिली आहे….

Read More

विठुरायाच्या दर्शनाची ओढ:विशेष ट्रेनने अमरावतीचे वारकरी निघाले पंढरपूरसाठी दर्शनाला

विठ्ठलाच्या दर्शनाची मनात ओढ घेतलेले वारकरी शुक्रवारी २४ रोजी विशेष ट्रेनने नवी अमरावती अकोली रेल्वे स्टेशनवरून वारीला निघाले. त्यावेळी त्यांनी जय हरी विठ्ठल असा एकच गजर केला. २५ रोजी आषाढी एकादशीला ही विशेष ट्रेन स. ९ वाजताच्या सुमारास पंढरपूर स्टेशनवर पोहोचणार आहे. त्यानंतर सर्व वारकरी थेट इंद्रायणी नदीवर जाऊन स्नान करतील. स्नान आटोपल्यानंतर कळसाचे दर्शन…

Read More