Headlines

आता धक्के बसत नाहीत, पण आत्मपरीक्षणाची गरज:आदित्य ठाकरेंनी अहिरांना सर्व काही दिले, तरी समाधान नाही- संजय राऊत

आमच्या पक्षातून जे जे लोकं बाहेर पडले आहेत ते सर्व जण लाभार्थी आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ मिळाला असे लोकं आम्हाला सोडून जात आहेत. जे 6 खासदार आम्हाला सोडून गेले त्यामधील 5 जण हे काँग्रेसमधून आमच्याकडे आले होते. आमच्या सारख्याचा विरोध असताना त्यांना पदे देण्यात आली, आम्हाला माहिती होते हे जास्त काळ टिकणार नाही. राजकारणात…

Read More

जेसीबीतून पुष्पवृष्टी, बैलगाडीतून मिरवणूक‎:फुग्यांची सजावट, औक्षण, फुले, पुस्तक, गणवेश देऊन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी मंगळवार ३० रोजी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव काही ठिकाणी आगळ्यावेगळ्या, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद, महानगरपालिका, अनुदानित, कायम विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व खासगी शाळांमध्ये रां . महानगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेशासह नोटबुक, मोफत वाहन सेवाही देण्यात आली. प्रायोजकांच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना सायकल मनपा शिक्षण सभापती अॅड. प्रीती…

Read More

Sachin Ahir Victory Likely in Maharashtra Vidhan Parishad Deputy Speaker Polls

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज (1 जुलै 2026) दुपारी 1 वाजता प्रत्यक्ष निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) सचिन अहिर, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (ठाकरे गट) ज. मो. अभ्यंकर एकमेकांसमोर उभे आहेत. विधान . शिंदेंचे ‘धक्कातंत्र’ अन् ३ नावांची गुगली एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची आणि उमेदवारीची बाब…

Read More

आषाढी वारी:गण गण गणात बोतेच्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे मराठवाड्यात उत्साहात स्वागत, हजारो भाविकांची उपस्थिती

गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात आगमन झाले असून मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या् वाढोणा येथे दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजा यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे आज…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी चेतन चौधरीला घेऊन पुणे पोलिस लोहगडावर दाखल, 'गेट अ‍ॅनालिसीस' पूर्ण

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घेऊन पोलिसांचे विशेष पथक थेट लोहगड किल्ल्यावर पोहोचले आहे. हत्या नेमकी कशी करण्यात आली, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाची पुनर्रचना केली. तसेच, आरोपीच्या चालण्याच्या आणि हालचालींच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्याचे ‘गेट अ‍ॅनालिसीस’ देखील करण्यात…

Read More

करमाळा आयटीआयला ‘मदनदास देवी’ यांचे नाव‎:शिक्षण आणि विद्यार्थी घडविण्याचा केला कार्याचा गौरव; नामांतर सोहळा उत्साहात‎

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर करून तिला ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ हे नाव देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह-सरकार्यवाह स्व. मदनदास देवी यांच्या राष्ट्रसेवा, शिक्षण आणि विद्यार्थी घडविण्याच्या कार्याचा गौरव म्हणून हा नामांतर सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता…

Read More

सीमावर्ती परिसरात कारहुणवीचा उत्सव, अलंकारांनी सजवून बैलांच्या मिरवणुका:सलगरमध्ये बैल पळविण्याचा मोठा थरार; कर तोडण्याची प्रथा‎

वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरासह तालुक्यात सोमवारी पारंपरिक कारहुणवी सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सलगर येथे बैल पळविण्याचा थरार अनुभवण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली. सोमवारी पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची आकर्षक सजावट करून विधिवत पूजा, नैवेद्य, आरती, मिरवणुका आणि सायंकाळी पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. दिवसभर तालुक्यात…

Read More

शिऊर येथील संत बहिणाबाईंच्या वंशजांचा पुणे शहरामध्ये सन्मान:तीन वर्षांपासून राज्यातील महत्त्वाचे फडकरी व संतांच्या वंशजांचा होतो सत्कार‎

वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र शिऊर येथील संत बहिणाबाई महाराजांचे वंशज पवन गुरुजी पाठक यांचा पुण्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. . गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील महत्त्वाचे फडकरी आणि संतांचे वंशज यांचे पूजन आषाढी एकादशीपूर्वी करण्यात येत असून, यंदाचे हे चौथे वर्षे आहे. पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या या माऊलींचा प्रवास सुसह्य व्हावा…

Read More

बालगुन्हेगार ठरवण्याचे वय घटवून 16वर्षे करण्यासाठी राज्य केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार:75% बालगुन्हेगार 16 ते 18 वयोगटातील, 5 वर्षांत 21 हजारांहून अधिक बालगुन्हे

राज्यात वेगाने वाढणाऱ्या बालगुन्हेगारीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करणाऱ्या टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत आक्रमक पावले उचलली आहेत. बालगुन्हेगारांची सध्याची १८ वर्षांची वयोमर्यादा घटवून ती . जालना आणि लातूरमधील अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत आमदार अर्जुन खोतकर, सुधीर मुनगंटीवार व इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते. गंभीर गुन्ह्यांत…

Read More

बनावट औषध विक्री करणाऱ्या रॅकेटवर लागणार मकोका:राज्य सरकारची ग्वाही, चंदीगड-दिल्ली ते इतर राज्ये आणि पुणे, नागपूरसह महाराष्ट्रात पसरले जाळे

राज्यात बनावट जीवनरक्षक इंजेक्शन्स व औषधांची विक्री करणाऱ्या संघटित टोळ्यांविरुद्ध राज्य सरकार आता कठोर पावले उचलणार आहे. रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या नावाने बनावट ‘अल्ब्युरेल’ इंजेक्शन विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणाचे गांभी . बनावट औषधांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी औषध नियमांनुसार प्रायमरी पॅकेजिंगवर ‘क्यू आर कोड’ असणे बंधनकारक केले आहे. आमदार श्रीकांत भारतीय, विक्रांत…

Read More