Headlines

शरद मोहोळ खून प्रकरण:वकील आरोपी संजय उधाणचा जामीन फेटाळला; आरोपींना मदत केल्याचे आढळले पुरावे

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपी असलेल्या वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी संजय उधाण याने गुन्ह्याच्या कटकारस्थानात सहभाग घेतला होता, तसेच गुन्ह्यानंतर आरोपींना मदत केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्याचे न्यायालयाने नमूद केले. संजय उधाण असे या वकिलाचे नाव आहे. विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप सिंग राजपूत यांनी, तसेच मूळ फिर्यादीचे वकील…

Read More

वीजपंप जळाल्याने मलकापूर वाढीव‎वस्तीत चार दिवसांपासून पाणी नाही‎:मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची पाण्यासाठी होतेय वणवण‎

प्रतिनिधी | अकोला शहराच्या मलकापूर परिसरातील वाढीव वस्ती भागाला पाणीपुरवठा करणारा बुस्टर वीजपंप जळाल्याने मलकापूर गावठाणासह सुरेखा नगर, व्हीएचबी कॉलनी, बसेरा कॉलनी, भांडे कॉलेज आणि एमआयडीसीला लागून असलेला परिसर, बुद्ध विहारालगतचा परिसर, आकृतीनगर, दीपाली ले-आऊट, राजरत्न कॉलनी, आरोग्यधाम परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांन नगरसेवक पराग गवई यांच्याकडे तक्रार केली होती. या…

Read More

तेल्हाऱ्यात फुले जयंतीचा जल्लोष:मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष

प्रतिनिधी |​ दानापूर क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा शहरात अखिल भारतीय माळी महासंघ तालुका शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ​रॅलीची सुरुवात महात्मा फुले चौकातून करण्यात आली. यावेळी शेकडोच्या संख्येने समाजबांधव पिवळे फेटे परिधान करून सहभागी झाले होते. ​रॅलीची सांगता भागवत मंगल…

Read More

महापुरुषांची समतेची संकल्पना ही सामाजिक न्यायाचा पाया -डॉ. गजभिये:विद्यापीठात व्याख्यान, समाजाने सजक असावे असे मान्यवरांचे सूर उमटले‎

प्रतिनिधी | अमरावती तथागत गौतम बुद्ध, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी मांडलेली समतेची संकल्पना केवळ राजकीय हक्कांपुरती मर्यादित नसून ती मानवी मूल्ये आणि सामाजिक न्यायाचा पाया आहे, असे मौलिक विचार कमलाताई बनमेरू महिला महाविद्यालय, लोणार येथील डॉ. ओमराज गजभिये यांनी मांडले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने…

Read More

अशोक खरातचे जेवण झाले कमी:तासनतास एकांतवासात राहतो बसून, पत्नी कुठे विचारले तर म्हणाला- 'ते देवालाच माहीत'

स्वतःला ‘दैवी अवतार’ म्हणवून घेत शेकडो भाविकांची फसवणूक करणारा भोंदू अशोक खरात आता पोलिस कोठडीत पुरता हबकला आहे. सुरुवातीला तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच ‘तुमच्यावर देवाचा कोप होईल’ अशा धमक्या देणारा आणि त्यांचे भविष्य सांगण्याचा अचरट प्रयत्न करणारा खरात आता कमालीचा नरम झाला आहे. पोलिस कोठडीचा फास जसजसा आवळला जात आहे, तसतसा त्याचा तोरा उतरला असून, आपल्या…

Read More

न्यायालयात "क्लीन चिट', खासदार नीलेश लंकेंचा शनिचरणी "अभिषेक':राजकीय तसेच न्यायालयीन अशा दोन्ही आघाड्यांवर विजय

प्रतिनिधी |सोनई राजकीय मैदानात गाजलेल्या विजयानंतर आता न्यायालयीन लढाईतही यश मिळाल्यानंतर खासदार नीलेश लंके यांनी शनिवारी रात्री शनिशिंगणापूर गाठले. शनी महाराजांच्या मूर्तीवर तैलाभिषेक करत त्यांनी ‘न्यायदेवते’च्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. . लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल करून लंके यांच्या निवडीला आव्हान दिले होते. मात्र बुधवारी न्यायालयाने ही…

Read More

तर्कतीर्थांचे चिरंजीव वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन:वाई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; मराठी विश्वकोश मंडळाचे होते माजी सदस्य

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी (वय ८०) यांचे रविवारी (दि. १२) रात्री ८ वाजता वाई येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मेंदूतील पक्षाघातामुळे (ब्रेन स्ट्रोक) त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज सोमवारी सकाळी ९ वाजता…

Read More

भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा:समाधान महाराज शर्मा यांचे प्रतिपादन, गंगापूर येथील श्रीराम कथा‎

प्रतिनिधी | गंगापूर देवाने सर्व दु:खे द्यावीक, परंतु दरिद्रीसारखं दु:ख कोणाला देऊ नये. भुकेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी देण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी केले. सत्संगाच्या माध्यमातून भाविकांमध्ये आत्मसाक्षात्कार, ईश्वरभक्ती आणी जीवनात सुधारणा घडवून आणणे या उद्देशासाठी रामकथेचे आयोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने भाविकांनी कथेचे स्रवण करावे, असे मतही…

Read More

जलविद्युत केंद्राच्या पिचिंगसाठी तीन वर्षांपूर्वी केलेला ७० लाख खर्च पाण्यात:कामांकडे अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप‎

प्रतिनिधी | पैठण जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र अनेक वर्षांपासून बंद आहे. तीन वर्षांपूर्वी या केंद्राच्या पिचिंगचे काम ७० लाखांहून अधिक निधीतून करण्यात आले. पाणी सोडल्यानंतर ही पिचिंग वाहून गेली. आता काम अतिनिकृष्ट झाल्याचा आरोप होत असून पुन्हा आता ६ कोटीचा खर्च करून या पिचिंगवथ गार्ड वाँलचे काम सुरू आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे…

Read More

कायगाव येथे महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात:पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

टाकळी जिवरग | सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. दुपारी तीन वाजता येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माजी मंत्री आमदार आब्दुल सत्तार, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे चेअरमन अर्जुन गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, संचालक नंदकिशोर सहारे, सुखदेव जाधव, सरपंच राजेंद्र खरात, माजी सरपंच पांडुरंग जैवळ, ग्रामपंचायत सदस्य बबन…

Read More