Headlines

महाराष्ट्रातील एजंटामार्फत बँकॉकच्या ‎नोकरीसाठी झाली होती अनेकांची निवड‎:नाशिक, धाराशिव, चाळीसगाव, ठाण्याचे तरुणही माफियांच्या जाळ्यात‎

नोकरीच्या निमित्ताने बँकॉकला नेऊन ‎‎तिथून तरुणांना म्यानमार सीमेवर ‎‎ओलीस ठेवले जात असल्याचा ‎प्रकार बीडच्या एका तरुणामुळे समोर ‎‎आला आहे. त्यांच्याकडून सायबर ‎‎गुन्हेगारी करून घेतली जात ‎‎असल्याचेही समोर आले आहे. ‎‎दरम्यान, महाराष्ट्रातील एजंटांमार्फत ‎‎बीडसह नाशिक, धाराशिव, ‎‎चाळीसगाव, ठाणे येथील तरुणांची ‎‎नोकरीसाठी निवड झाली होती. नंतर‎ या तरुणांना म्यानमार सीमेवर नेऊन ‎डांबण्यात आले आहे. इतर‎ जिल्ह्यांतील तरुणांचीही…

Read More

पेपरफुटीवरून विरोधकांचे प्रश्न अन् सरकारची परीक्षा:टीईटी पेपरफुटीतील दोषींवर‘मकोका’ लावणार- दादा भुसे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणावरून सोमवारी राज्य विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. तसेच दोषींवर थेट ‘मकोका’अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल तपासण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही भुसे यांनी स्पष्ट केले….

Read More

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात माकपचे आंदोलन:बडनेऱ्यात निदर्शने, अमरावतीत अधीक्षकांना निवेदन

स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) आणि त्यांच्या विविध जनसंघटनांनी सोमवारी तीव्र आंदोलन केले. बडनेरा येथे महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, तर अमरावतीत महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांना निवेदन सादर करण्यात आले. वीज ग्राहकांना मोबाईलवर संदेश पाठवून स्मार्ट मीटर बसवण्याच्या कृतीचा माकप कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. दुपारी २ ते ४ या वेळेत विद्युत…

Read More

डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी:श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला मूळ प्रस्ताव

अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्वीकारले आहे. या संकुलासाठीचा मूळ प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख यांनीच स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला होता. आता हे संकुल उभारण्यासाठी संस्था सरकारला आवश्यक ती मदत करणार आहे. देशाचे कृषी मंत्री असताना डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेतीसोबतच शिक्षण क्षेत्रात…

Read More

MPSC च्या परीक्षा ऑफलाईनच घ्या:ऑनलाईन परीक्षेत 4000 प्रश्न तयार करावे लागतील, सतेज पाटील सभागृहात काय म्हणाले?

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत नियम 207 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याची ठाम मागणी केली आहे. एमपीएससीची स्थापना स्वतः परीक्षा घेण्यासाठी झाली असून आऊटसोर्सिंगसाठी नाही, असे स्पष्ट करत त्यांनी TCS आणि IBPS या कंपन्या चांगल्या असल्या तरी त्यांच्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीत अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या मुद्द्यावर भर…

Read More

राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज:TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन दिल्यानंतर, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला आहे. “राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज असून, जर पोलिस निरीक्षकाने वेळीच कारवाई करून हा डाव उधळला नसता, तर परीक्षा झाल्यावर राज्यात मोठी बोंबाबोंब झाली असती,” अशी थेट कबुली देत मुनगंटीवार यांनी भर…

Read More

Lohagad Murder: Sia & Chetans Police Custody Extended

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेली त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांची पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, तपास पूर्ण झाल्याने . आरोपींनी कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असले तरी, हा कट नेमका कुठे रचला आणि गुन्ह्याची अंमलबजावणी कशी…

Read More

हजारोंचे अश्रू पुसणाऱ्या, आनंदाच्या क्षणी दुर्लक्षित स्मशान जोग्यांचा सत्कार:अर्थ अभ्यासक डॉ. डी. एस. काटे यांची नाविन्यपूर्ण संकल्पना

अर्थ विषयक अभ्यासक आणि प्रसिद्ध उद्योजक अभियंता डॉ. डी. एस. काटे यांच्या वतीने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत शहरातील विविध स्मशान भूमीत अविरत सेवा देणाऱ्या चाळीसहुन अधिक स्मशान जोग्यांचा सत्कार पारंपारिक पद्धतीने करण्यात आला. या वेळी डॉ. डी. एस. काटे म्हणाले की, कधी न केलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात छत्रपती संभाजीनगर मधून पहिल्यांदाच होत आहे. काम कुठलेही…

Read More

अर्थखाते लवकरच राष्ट्रवादीला मिळणार:जय पवारांचा बारामतीतून मोठा दावा, म्हणाले – मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झालीये

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून झालेल्या मोठ्या स्थित्यंतरानंतर आता आणखी एका संभाव्य बदलाची चर्चा रंगू लागली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (अजित पवार) पुन्हा एकदा राज्याचे महत्त्वाचे मानले जाणारे अर्थखाते सोपवले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी बारामतीमधील एका जाहीर कार्यक्रमात यावर अत्यंत भाष्य केले…

Read More

Manoj Jarange Patil Demands Justice in Santosh Deshmukh Case Over Narsapur Case Verdict

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या अत्यंत अमानुष आणि राक्षसी अत्याचार-हत्या प्रकरणाचा विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नर . नसरापूर घटनेनंतर पीडित कुटुंबाची भेट घेणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या ऐतिहासिक निकालानंतर राज्य सरकारच्या वेगवान कारवाईचे कौतुक…

Read More