Headlines

"रिक्षा चालवणार, पैसेही कमावणार, पण मराठी बोलणार नाही!":रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून मंत्री प्रताप सरनाईकांना थेट आव्हान

राज्यात 15 ऑगस्ट 2026 पासून ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ज्या उत्तर भारतीय किंवा इतर रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येत नाही, त्यांचे परमिट थेट रद्द केले जाईल. शासनाच्या या नव्या नियमाचे एका बाजूला सर्वत्र स्वागत होत असले तरी, दुसऱ्या…

Read More

मुंबई हादरली:नौदल कर्मचाऱ्याने पत्नी आणि दोन मुलांना संपवलं; नंतर गळफास घेऊन आत्महत्या

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुलाब्यातील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचारी, त्याची पत्नी आणि दोन लहान मुलांचे मृतदेह घरात आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी आणि दोन मुलांना विष दिल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये नौदल…

Read More

सरकार ओबीसीविरोधी भूमिका घेतंय:विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका, जात लिहिण्याने अर्धी लढाई जिंकली कशी?

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “ओबीसीला संपवण्याचा विळा सरकारने उचलला आहे. सरकारची भूमिका ओबीसीविरोधी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे,” असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला….

Read More

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचे प्राण वाचले असते:संजय राऊतांचा खळबळजनक दावा; ‘वंदे मातरम्’वरून मोदी-फडणवीसांना आव्हान

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. राहुल गांधींना आलेली नोटीस, स्वातंत्र्यदिनाचे भाषण, ‘वंदे मातरम’चा मुद्दा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या भाजपमधील प्रवासावर राऊतांनी खळबळजनक विधाने केली आहेत. राज्यात आणि देशात शोधून शोधून ‘इडियट्स’ गोळा करून सरकार चालवले जात असल्याचा घणाघात त्यांनी केला. “हे तर इडियट…

Read More

युद्धामुळे नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडले!:सुजय विखे पाटील म्हणाले- युद्धामुळे डांबर मिळत नाही, दिल्लीहून आणावं लागतंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस पाहिला नाही

नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असताना भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी या रस्त्याच्या कामाला विलंब होण्यामागे आंतरराष्ट्रीय युद्धाची परिस्थिती कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी ट्रम्प यांच्यासारखा “वेडा माणूस” आपल्या आयुष्यात पाहिला नसल्याचेही म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नगर-मनमाड महामार्गाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे….

Read More

एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल!:चाकण दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याची मागणी, सरकारवर घणाघात

पुण्याच्या चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी, खड्डे आणि खराब रस्त्यांच्या दुर्दशेमुळे 20 लघुउद्योगांनी आपले उद्योग राज्याबाहेर हलवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज चाकणमधील खड्डे आणि पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला…

Read More

राहुल गांधींचा पुण्यात 'छात्रो की गुंज' कार्यक्रम:पहिल्यांदाच महिला विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, शिक्षण प्रश्नांवर चर्चा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमासाठी येणार आहेत. या कार्यक्रमात ते पहिल्यांदाच महिला विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. विद्यार्थ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न असून, केंद्र सरकार ते सोडवण्यात अपयशी ठरले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…

Read More

सराईत चोरट्यास अटक, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त:घेवडे येथील फार्महाऊस चोरीप्रकरणी पोलिसांची कारवाई

वेल्हे पोलिसांनी घेवडे गावात फार्महाऊसच्या बांधकामासाठी ठेवलेले साहित्य चोरल्याप्रकरणी एका सराईत चोरट्यास अटक केली आहे. रमेश बबन मरगळे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही घटना ९ जून २०२६ रोजी घडली होती. घेवडे गावच्या हद्दीत…

Read More

गणेशवाडीचा वीर जवान वैभव आवताडे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद:रविवारी सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी गावचे पुत्र वैभव आवताडे शहीद झाले आहेत. गणेश हे जम्मू-काश्मीरमध्ये मराठा रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर होते. शुक्रवारी दुपारी १२.३१ वाजता वैभव शहीद झाले असून रविवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे शव विमानाने पुणे येथे शनिवारी रात्री १२:३० वाजता येणार असून, पहाटे तीन वाजता पुणे येथून संरक्षण दलाच्या वाहनातून निघणार आहे, रविवारी…

Read More

आधुनिक भारताचे मॉडेल म्हणजे पिंपळदरी:अभिजीत दिपकेंचे प्रतिपादन, लोकसहभागातून उभी राहिलेली शाळा पाहून गावकऱ्यांचे केले कौतुक

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील जिल्हा परिषद शाळेने लोकसहभागातून केलेल्या कायापालटाची दखल घेत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी ता. १५ शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या जिद्दीचे कौतुक करताना “आधुनिक भारताचे मॉडेल म्हणजे पिंपळदरी असल्याचे त्यांनी सांगितले. औंढा नागनाथ तालु्क्यातील पिंपळदरी येथे आज दिपके यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते…

Read More