'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले':राधाकृष्ण विखे पाटलांची टोला; जरांगेंचा गैरसमज दूर करण्याचे दिले आश्वासन
राज्यातील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप करत सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्यांच्या या विधानावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक शब्दांत पलटवार केला आहे. “रोहित पवारांना आता दुसरा कोणताही उद्योग उरलेला नाही, त्यामुळे त्यांनी सध्या सुरू असलेले आपले उद्योग थांबवले तरी खूप…