Headlines

मेळघाटातील आमझरी मधाला नवी ओळख:देशभरात उपलब्ध होणार; खादी-ग्रामोद्योग, वन विभाग, ग्रामपंचायतमध्ये सामंजस्य करार

मेळघाटातील ‘मधाचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमझरी येथील मध आता देशभरात उपलब्ध होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग आणि खादी-ग्रामोद्योग महामंडळ या तीन संस्थांनी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला. हा सामंजस्य करार अमरावती येथील महसूल भवनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मेळघाटातील…

Read More

वेरूळ घृष्णेश्वर विकास कामांचा जिल्हाधिकारी गौडांनी घेतला आढावा:कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नुकताच आढावा घेतला. भक्तनिवास, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दर्शनबारी, रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासह विविध पायाभूत सुविधांच्या कामांचा यात समावेश होता. या बैठकीला पोलीस उपविभागीय अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, सहायक जिल्हाधिकारी अंकिता ताकभाते, कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उप वनसंरक्षक सुवर्णा…

Read More

नदी सुशोभीकरणात पर्यावरणपूरकतेला प्राधान्य द्या – पंकजा मुंडे:पुणे येथे मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचा आढावा

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी नदी सुशोभीकरण करताना पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त उपायांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे येथे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला महानगरपालिका…

Read More

कॉर्पोरेट जिहादमध्ये मुलींना गोमांस खाण्यास भाग पाडले- मंत्री महाजन:नाशिकच्या आयटी कंपनीत पैसे, नोकरीचे आमिष, मुली-मुलांचे धर्मांतर

नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवूनच हे धर्मांतर करण्यात आले आहे. केवळ मुलींचेच नव्हे तर मुलांचेही धर्मांतर करून घेतले. मुलींना गोमांस खाऊ घातले, रोजे करायला लावल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले..मुंबईचेदेखील काही वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले असून…

Read More