Headlines

शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही बंडखोरी:मंत्री गुलाबराव पाटलांची भाजपवर नाराजी; दुपारपर्यंत बंड थंड करण्याचे भाजपचे आश्वासन

विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील धुसफूस थांबण्याचे नाव घेत नाहीये. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाली असली, तरी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या जागांवर होणाऱ्या बंडखोरीवरून आक्रमक पवित्रा घेत भाजपला सुनावले आहे. “आम्ही गुवाहाटीला जाऊन उठाव केला नसता, तर आज काय स्थिती असती?” असा संतप्त सवाल गुलाबराव पाटील यांनी भाजपला…

Read More

पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

घातक शस्त्रांचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि सराईत गुन्हेगार सुभाष कोंडीबा चौधरी (रा. चौधरी मळा, काष्टी, ता. श्रीगोंदे) याला अखेर श्रीगोंदे पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. श्रीगोंदे पोलीस ठाण्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्यापासून सुभाष चौधरी अटक…

Read More

संतांचे विचार साहित्याच्या माध्यमातून पुढे नेण्याचे कार्य करावे- प्रदीप निफाडकर

“ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ आणि चोखोबा या संतांनी अभंग-ओव्यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे विचार मांडले. तोच भारतीयत्वाच्या मूळ अस्मितेशी जुळणारा विचार पुढे नेण्याचे कार्य आज साहित्याच्या माध्यमातून करायचे आहे,” असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले. इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स (नवी दिल्ली) व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार…

Read More

करमाळा, माढ्यात पुन्हा वादळाचा हाहाकार‎:करंजे भालेवाडीत 100 एकर केळी भुईसपाट, साडेतीन कोटींचे नुकसान

दि. २ जून रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे करमाळा तालुक्यातील करंजे, भालेवाडी गावातील १०० एकर केळी पिकाचे सुमारे ३ ते साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गावातील काही घरावरील पत्रे सुद्धा उडून गेलेले आहेत तर लाइटचे पोल वाऱ्याने वाकलेले आहेत, तर काही ठिकाणी पडले आहेत. त्यामुळे गावातील लाइट दोन दिवस झाले बंद आहे. शेतकऱ्याचे आंबा,…

Read More

पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम करू देणार नाही:प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त, रोहणखेडा-पर्वतापूर येथील संतप्त ग्रामस्थांनी धरणाचे सुरू असलेले बांधकाम पाडले बंद‎

पेढी बॅरेजसाठी तब्बल ८५० एकर जमीन देऊन विस्थापित झालेल्या रोहणखेडा-पर्वतापूर येथील नागरिकांचा संयम अखेर संपला असून पुनर्वसनाच्या मागणीसाठी त्यांनी थेट धरणाच्या कामावरच ब्रेक लावला आहे. “आधी पुनर्वसन, मग धरणाचे काम” अशी ठाम भूमिका घेत संतप्त ग्रामस्था . गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रश्नावर प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप…

Read More

पुसेगावात जमिनीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी:परस्पर तक्रारीवरून 12 जणांवर गुन्हे दाखल

हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसेगाव येथे जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून नरसी नामदेव पोलिसांनी गुरुवारी ता 4 दोन्ही गटांतील एकूण 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पुसेगांव येथील मनोहर नांदेडकर यांनी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ता…

Read More

Mateen Patel Denies Knowing Nida Khan; Claims No Imtiyaz Jalil Link

नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची आज पुन्हा एकदा विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी केली जाणार आहे. या महत्त्वाच्या चौकशीपूर्वी मतीन पटेल यांनी या प्रकरणावर आपल . निदा खानसोबतच्या भेटीबाबत माहिती देताना एबीपी माझाशी बोलताना मतीन पटेल म्हणाले, “मी निदा खानला वैयक्तिकरित्या ओळखत…

Read More

माती उत्खनन परवानगीसाठी कुंभार समाज झाला आक्रमक:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदाेलन; जिल्ह्यामधील समाज बांधवावर आता आर्थिक संकटाचे सावट‎

बाळापूर येथील पारंपरिक मातीपासून वीट निर्मिती करणाऱ्या कुंभार समाजातील कारागिरांना माती उत्खननाची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी कुंभार समाज सामाजिक संस्थेकडून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाकडून परवागन . कुंभार समाज सामाजिक संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार बाळापूर परिसरातील अनेक कुटुंबे पिढ्यानुपिढ्या मातीपासून वीट तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह…

Read More

उपवर्गीकरणाच्या विरोधात एल्गार:अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याचा डाव- युवकांचा आरोप‎

अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रक्रियेच्या विरोधात बुधवारी तरूणाई रस्त्यावर उतरली. या उपगवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत जनआक्रोश मोर्चा काढला. याच मुद्यावर धरणे आंदोलन ते आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. काही राज्यांत अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावे, अशी…

Read More

युद्धामुळे युरियाची टंचाई; अकोटमध्ये बंदोबस्तात खत विक्रीची वेळ, मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांच्याही क्षेत्र व उत्पादकतेत चढ-उतार- शेतकरी चिंताग्रस्त‎

मध्य पूर्वेतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर एलएनजी पुरवठ्यावर कमालीचा परिणाम झाला आहे. युरिया खताच्या निर्मितीसाठी ‘नॅचरल गॅस’ हा मुख्य कच्चा माल आहे. या पुरवठा साखळीत अडथळा आल्याने भारतात युरियाची आयात मंदावली आहे. अकोट येथे शेतकरी पहाटे पाच वाजेपासून युरिया खरेदीसाठी कृषी केंद्रांसमोर रांगा लावत आहेत. मर्यादित आवक आणि प्रचंड मागणी यामुळे अखेर शहरात पोलीस बंदोबस्तात युरिया…

Read More