Headlines

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?:त्यांच्यामुळेच तुम्ही राजकारणात आहात, याचा विसर पडता कामा नये- संजय राऊत

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही किती मोठे झाला असाल, अजितदादा असतील, सुनेत्रा पवार असतील, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात उभे आहात ते शरद पवार यांच्यामुळे आहात. याचा विसर पडता कामा नये, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे. संजय राऊत म्हणाले, तुम्ही आज राजकारणात उभे आहात ते शरद…

Read More

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा कट फसला:टीप मिळताच पोलिसांनी केले नजरकैद; शिंदेंनीही मागवला अहवाल

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारच्या धाराशिवच्या कार्यक्रमात काही लोकांनी गोंधळ घालण्याचा कट आखला होता. पण पोलिसांना कार्यक्रमापूर्वीच या कटाचा सुगावा लागला आणि त्यांनी संशयितांची धरपकड केली. आता शिंदेंनी पोलिसांकडून या घटनेचा अहवाल मागवला असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे रविवारी धाराशिवच्या दौऱ्यावर होते. ते स्थानिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमालाही हजर राहणार होते….

Read More

नोकरशाहीचे लोकशाहीकरण झाले पाहिजे:प्रा. विजय माकणीकर

सोलापूर | लोकशाहीत प्रत्येक व्यक्ति भिन्न आहे, त्यांचे स्वातंत्र्यही भिन्न आहे. पण, प्रत्येकाचे प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये दिसले पाहिजे असे मत प्रा. विजय माकणीकर यांनी व्यक्त केले. वसुंधरा महाविद्यालयात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीने आयोजित केलेल्या बौद्धिक व्याख्यानमालेत ते बोलत होते. नोकरशाहीचे लोकशाहीकरण झाले पाहिजे, सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित व्हावी. यासाठी संवैधानिक नैतिकता पाळली…

Read More

फुले यांनी जातिव्यवस्थेला विरोध करून मानवतेचा विचार मांडला:मोहाडी येथे महात्मा फुले जयंती कार्यक्रमात शहाजी सोमवंशी यांचे प्रतिपादन‎

प्रतिनिधी|​दिंडोरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर जातिव्यवस्थेच्या अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवतेवर आधारित समाज रचनेचा विचार मांडून देशाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन रा. स. वाघ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनी केले. ​मोहाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संत…

Read More

लासीना पाटीजवळ भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू:कर्ता मुलगा गेल्याने वृध्द आई, वडिलांवर कोसळला दुःखाचा डोंगर

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर लासीना पाटी जवळ भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी ता. १३ मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला आहे. घरातील एकुलता एक कर्ता पुरुष गेल्याने वृध्द आई, वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया…

Read More

डोणगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती

प्रतिनिधी | ढोरकीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात नुकतीच साजरी झाली. सहशिक्षक सुग्रीव मुंडे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. त्यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षक सतीश वैद्य, अन्नदाते, रुळे, आडकर, पडघन यांनी मनोगत व्यक्त केले. स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा, कर्मकांड, जुलमी व्यवस्थेविरुद्ध…

Read More

पालखेडला शालेय साहित्य वाटप:पोलिसांत भरती झालेल्यांचा सत्कार

प्रतिनिधी | बोर दहेगाव वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती प्रतिष्ठानच्या वतीने शाळेतील ३०० विद्यार्थ्याना वही, पेन, रजिस्टरचे वाटप करण्यात आले. तसेच पोलिस दलात निवड झालेल्या वैष्णवी अशोक भाडाइत, कल्याणी दत्तू रोठे यांचा तसेच प्रशिक्षक प्रा. राजू शेळके यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन चरित्राविषयी उपस्थित…

Read More

Pandharpur Acid Attack Amid Dy CM Visit; Law & Order Failure

राज्यात महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील ॲसिड हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता विठ्ठलाच्या पावन नगरीत म्हणजे पंढरपुरात एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी भागवत अस . प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी आपल्या कामावरून जात असताना एका अज्ञात इसमाने तिच्यावर अचानक ॲसिड फेकून पळ काढला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे…

Read More

पाषाण तलाव संवर्धनासाठी 8 कोटींचा निधी खर्च नाही:महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हजारो मासे आणि जलचरांचा मृत्यू

पुणे महापालिकेच्या उदासीनतेमुळे पाषाण तलावाचे संवर्धन रखडले आहे. तलावाच्या संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी ८ कोटी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊनही प्रशासनाने एकही रुपया खर्च केलेला नाही. या दुर्लक्षामुळे तलावातील हजारो मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू झाला आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी (एनडीएमए) पुणे महापालिकेला कात्रज, पाषाण आणि जांभुळवाडी या तीन तलावांच्या…

Read More

Asha Bhosle Inaugurated 2009 Satara Literary Meet; Connected with Fans

2009 मध्ये महाबळेश्वर येथे पार पडलेल्या 82 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी केले होते. त्यावेळी दीप प्रज्वलन करताना आशा भोसले शेजारी विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे सातारा जिल्ह्याशी सर्वात खास नाते आहे. म्हणूनच…

Read More