ढिगाऱ्याखाली दबलेली शाळा, धक्क्यातून सावरताहेत मुले:विदूषकांनी परत आणले हास्य, 100% निकालातून वायनाडने दाखवला नवा मार्ग
भूस्खलनात ३२ मुलांचा मृत्यू झाला होता, बाकीचेही आपत्तीग्रस्त होते ३० जुलै २०२४ रोजी वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. मेप्पाडी पंचायतीचे मुंडक्कई, चूरलमला आणि वेल्लारमला गावे ढिगाऱ्याखाली दबली गेली. २९८ लोक मारले गेले होते. वेल्लारमला येथील सरकारी हायस्कूल उद्ध्वस्त झाले होते. येथेही ३२ विद्यार्थ्यांचा बळी गेला होता. जे वाचले, त्यापैकी काहींनी आई-वडील तर…