Headlines

नवनिर्माण:विद्यानगरात 2 कोटींतून साकारतेय आध्यात्मिक केंद्र; एकाच छताखाली घडणार तीन देवतांचे दर्शन

छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू परिसरात गणना होणाऱ्या विद्यानगर भागात एक भव्य आध्यात्मिक केंद्र आकारास येत आहे. ९० च्या दशकात स्थापन झालेल्या या वसाहतीत पूर्वी छोट्या स्वरूपात असलेले हनुमान मंदिर आता लोकसहभागातून भव्य रूप घेत आहे. सुमारे २ कोटी रुपयांच्या खर्चातून ६०० स्क्वेअर फुटांचे हे देखणे मंदिर उभारले जात आहे. यामध्ये अष्टविनायक, हनुमान आणि महादेवांचे दर्शन…

Read More

आनंदोत्सव, घरांवर विद्युत रोषणाई, निळे झेंडे, लेक-जावयांचे आगमन:पुरणपोळीचा बेत, नवीन कपडे, लाडू, चकली, करंजी फराळाची तयारी, घराची रंगरंगोटी, आकाश कंदीलचा झगमगाट‎

प्रतिनिधी | सोलापूर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी (ता. १४ ) साजरी होत आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यास सुशोभीकरण, रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री बारानंतर असंख्य अनुयायी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होण्यासाठी येतात. न्यू बुधवार पेठ, मिलिंद नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंद नगर, फॉरेस्ट, कुमठा नाका, हब्बूवस्ती आदी परिसरातील घरात सफाई, रंगरंगोटीचे…

Read More

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात 59 जातींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:आरक्षण संपवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप; शासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात ५९ जातींच्या नागरिकांनी आज, बुधवारी अमरावतीत तीव्र रोष व्यक्त केला. आरक्षण संपवण्याचे षडयंत्र हाणून पाडण्याचा निर्धार करत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या संयुक्त महामोर्चाचे नेतृत्व खासदार बळवंतराव वानखडे, विद्यापीठ ऑफीसर्स फोरमचे डॉ. नितीन कोळी, रविकांत गवई, सुधाकर तलवारे, रमेश कटके, प्रा. जगदीश गोवर्धन, प्रा. बंडू गवई आणि नयन मोंढे…

Read More

विकास लवांडेंना जामीन देण्यास पोलिसांचा विरोध:तक्रारदार, साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता; वारीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न

वारकरी संप्रदायाविषयी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन देण्यास पुणे पोलिसांनी न्यायालयात विरोध केला आहे. लवांडे तक्रारदार आणि साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, तसेच आषाढी एकादशीनिमित्त आगामी वारी सोहळ्याच्या काळात अशा वक्तव्याची पुनरावृत्ती झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी कारणे पोलिसांनी दिली…

Read More

खरातने सांगितले मित्र जिवंतय, पण दुसऱ्याच दिवशी मृतदेह सापडला:शिवाजी सहाणेंनी सांगितला किस्सा; दमानियांच्या आरोपांवर स्पष्टीकरण

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात नाव जाहीर केल्यानंतर माजी आमदार शिवाजी सहाणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना खरातची भविष्यवाणी कशी फोल ठरली, याचा खुलासा केला आहे. आपला एक मित्र बेपत्ता असताना त्याच्या शोधासाठी आपण खरातशी संपर्क साधला होता. त्यावेळी खरातने तो मित्र सुखरूप असल्याचे सांगितले होते, मात्र दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी त्या…

Read More

“रिल्स’मध्ये अडकलेला मेंदू पुन्हा डोक्यात नेण्याचे आव्हान:जिल्हा वाचनालयातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत आयोजित कार्यक्रमात तांदळे यांचे वक्तव्य‎

“मानवी संवेदना कुंठित होत चाललेल्या आजच्या काळात, मोबाईलवर दीड मिनिटांच्या रिल्स पाहणाऱ्या तरुण पिढीचा मेंदू केवळ अंगठ्यात येऊन अडकला आहे. वाचन, संवाद आणि पुस्तकांच्या माध्यमातून हा मेंदू पुन्हा डोक्यात नेऊन ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. समृद . “जगातील सर्व क्रांत्या पुस्तकांच्या विचारांतूनच झाल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्यासमोर ब्रिटिशांचे आव्हान होते, तर आता पाश्चात्त्य मानसिकतेचे गुलाम…

Read More

‘एनईपी’च्या अंमलबजावणीसाठी आता राज्य शासनाकडून स्वतंत्र टास्क फोर्स:माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकरांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ ची प्रभावी, सुसूत्र आणि एकसमान अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय पातळीवर येणाऱ्या विविध अडचणींचे निवारण . का भासली टास्क फोर्सची गरज ? केंद्र सरकारने २०२० मध्ये जाहीर केलेल्या या शैक्षणिक धोरणानंतर, महाराष्ट्रात डॉ. रघुनाथ माशेलकर समितीच्या शिफारशींनुसार नवीन अभ्यासक्रम…

Read More

मोबाईल टॉवरचे केबल चोरी करणाऱ्या चौघांना अटक:औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, 4 मोबाईल, एक दुचाकीसह 95 हजारांचा मुद्देमाल जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे मोबाईल टॉवरचे केबल चोरी करणाच्या चौघांना पोलिसांच्या पथकाने पकडले असून या प्रकरणी सोमवारी ता. १ औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल, एक दुचाकीसह ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून केबल चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यात…

Read More

चंपत रायच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट हरिद्वार येथे तयार:RSS ने फटकारले, 25 जून रोजी रात्री सांगितले- पद सोडा

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी दबावाखाली आपल्या पदाचा राजीनामा दिला. याची पटकथा 8 दिवसांपूर्वी हरिद्वारमध्ये लिहिली गेली. विश्व हिंदू परिषदेची 18 आणि 19 जून रोजी हरिद्वारमध्ये बैठक होती. यात अयोध्येतून चंपत राय आणि गोपाल राव सहभागी झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय…

Read More

Shahu Maharaj Backs Jarange Patil; Govt Faces Warning

काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. सर्व मराठे हे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी हे मराठे आहेत. मनोज जरांगे पाटील व सरकार यांच्यात काय सुरू आहे हे आम्हाला माहिती आहे. पण सरकार मर . मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटीत भर उन्हात उपोषण सुरू…

Read More