Headlines

गायीला राष्ट्रीय प्राण्याचा ‎दर्जा देण्याची मागणी‎:पाथर्डीत मुस्लिम समाजातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

पाथर्डी भारतात गाय ही केवळ एक प्राणी नसून ती श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ (राष्ट्रीय पशू) म्हणून घोषित करावे. तसेच गोवंश हत्या, विक्री, खरेदी आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी समस्त पाथर्डी तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली…

Read More

TET पेपरफुटी प्रकरण:पुढील सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी समिती गठीत, मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी अत्यंत मोठी कारवाई करत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत टीईटी परीक्षेचे पेपर विक्री करण्यासाठी आलेल्या राजू प्रयाग शाम आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या तिन्ही आरोपींना 27 जून रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून परीक्षेचे प्रश्नपत्रिका संचदेखील…

Read More

अमरावतीत अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य; आरोपीला १० वर्षांचा कारावास:जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

अमरावती येथे एका अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. ए. गोस्वामी यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या गुन्ह्यातील आरोपीचे नाव शैलेश महेंद्र लोणारे (वय ३०, रा. हिवरा बुजुर्ग, ता. अमरावती) असे आहे. पोलिसांनी…

Read More

पीएम स्वनिधी योजनेतून पथविक्रेत्यांना कर्जवाटप:सटाण्यात तीन टप्प्यांत 15, 25 व 50 हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण‎

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या सभागृहात लोककल्याण मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात पात्र पथविक्रेत्यांना १५ हजार, २५ हजार आणि ५० हजार रुपयांचे कर्ज तीन टप्प्यांत उपलब्ध करून देण्यात आले. नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी…

Read More

पगार थकल्याने सुरक्षारक्षकाची आत्महत्या:सिंहगड कॉलेज संस्थापक, विश्वस्तांवर गुन्हा दाखल

सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याने तब्बल ४२ महिन्यांचा पगार थकल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याप्रकरणी आता सिंहगड संस्थेच्या संस्थापकांसह विश्वस्तांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पगार न दिल्याने आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावातून संबंधित कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सेक्रेटरी…

Read More

धुरंधरनंतर ल्यारीवर आला आणखी एक चित्रपट:पाकिस्तानी चित्रपट मेरा ल्यारीची फैसलाबादमध्ये फक्त 22 तिकिटे विकली गेली, अनेक शो रद्द झाले

पाकिस्तानी चित्रपट ‘मेरा ल्यारी’ 8 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाकिस्तानच्या ल्यारी भागावर आधारित होता. विशेष म्हणजे, ल्यारीचा उल्लेख भारतीय चित्रपट ‘धुरंधर’मध्येही झाला होता, जो सुपरहिट ठरला होता. मात्र, ‘मेरा ल्यारी’ला बॉक्स ऑफिसवर कमकुवत प्रतिसाद मिळाला. फेसबुक पेज ‘ऑल पाकिस्तान शोबिज स्टार्स’ने दावा केला की, पाकिस्तानचा चित्रपट ‘मेरा ल्यारी’ला खराब सुरुवातीनंतर फैसलाबादच्या ताज…

Read More

सैफ हल्ल्याबद्दल म्हणाला-:त्याने पूर्ण ताकदीने चाकू मारला, सफेद कुर्ता रक्ताने माखला, तैमूरने विचारले- तुम्ही मरणार का?

सैफ अली खानने जानेवारी २०२५ मध्ये घरात घुसून झालेल्या भयानक, जीवघेण्या हल्ल्याबद्दल सांगितले आहे. अभिनेत्याने सांगितले आहे की जेव्हा तो मुलांच्या खोलीत पोहोचला, तेव्हा त्या हल्लेखोराने जेह आणि नॅनीला आधीच जखमी केले होते. सैफने त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताच, त्या व्यक्तीने त्याला पूर्ण ताकदीने चाकू मारला आणि त्याचा पांढरा कुर्ता रक्ताने लाल झाला. सैफने हे देखील…

Read More

पठाणकोट-गुरुदासपूर महामार्गावर बस उलटली, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू:पेपर देऊन जम्मूला परतत होते, मागे येणारी वाहनेही धडकली; 5 जखमी

गुरुदासपूर-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी धारीवालजवळ भरधाव वेगाची टूरिस्ट बस अनियंत्रित होऊन उलटली. बस अमृतसरहून जम्मूच्या दिशेने जात होती आणि त्यात बहुतेक कॉलेजचे विद्यार्थी होते. ती उलटताच तिच्या मागे असलेल्या 3 ते 4 गाड्याही एकमेकांवर आदळल्या. या अपघातात 2 कॉलेज विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 5 जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व कॉलेज…

Read More

उबाठाने 25 वर्षांच्या कारभारात एका कंत्राटदारावरही कारवाई केली का?:आम्ही कारवाई करतो, महाविकास आघाडीप्रमाणे पाठीशी घालत नाही– नवनाथ बन

ठाकरे गटाने 25 वर्षांच्या मुंबई महापालिका सत्ताकाळात एका तरी कंत्राटदारावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई केल्याचे उदाहरण द्यावे. महायुती सरकारच्या काळात महापौर, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ज्या ठिकाणी त्रुटी आढळतात, तेथे अधिकाऱ्यांचे निलंबन आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मुंबईकरांचे जीवन सुरळीत ठेवणे ही आमची जबाबदारी असून चुका लपविण्याऐवजी त्यावर…

Read More

अमरावती विधानसभेत 24 टक्के मतदारांचे एसआयआर मॅपिंग अपूर्ण:निवडणूक विभागाने चिंता व्यक्त करत तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

अमरावती विधानसभा मतदारसंघात अद्यापही २४ टक्के मतदारांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मॅपिंग पूर्ण झालेले नाही. या स्थितीमुळे निवडणूक विभागाने चिंता व्यक्त केली असून, ज्या मतदारांचे मॅपिंग बाकी आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम २०२६ अंतर्गत अमरावती विधानसभा मतदारसंघात पूर्वतयारी सुरू…

Read More