Headlines

बळीराजाची चिंता वाढली:15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी, घाईघाईने पेरणी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यातील बळीराजा ज्या मान्सूनच्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे, त्याबाबत आता एक चिंताजनक वृत्त समोर आले आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला, तरी किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आली आहे. परिणामी, आगामी आठवडाभरात राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता अत्यंत कमी…

Read More

ढोरेगावचे केंद्रप्रमुख दत्तात्रय दाणेकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात

गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख दत्तात्रय कारभारी दाणेकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण यांचा संगम या विचारांनी प्रेरित असलेल्या दाणेकर यांच्या कार्याचा यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या भाषणात ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेचे विशेष कौतुक करताना सांगितले की, ही शाळा…

Read More

श्रीराम मंदिर ट्रस्टची आज बैठक:चंपत राययांच्यासह 3 विश्वस्तांच्या सुरक्षा वाढीवर विचार, देणगी चोरीप्रकरणी राजीनामे, चौकशी व नवीन व्यवस्थेवर निर्णय शक्य

राम मंदिराच्या कथित देणगी चोरी प्रकरणातील खुलाशांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक होणार आहे. तत्पूर्वी, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, विश्वस्त अनिल मिश्र आणि मंदिर निर्मितीच्या कामाशी संबंधित गोपाल राव य . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांचीही सुरक्षा वाढवण्यासोबतच काही काळासाठी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्यावर खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घातली जाऊ शकते. चंपत राय…

Read More

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून:पुणे, कात्रजमधील आंबेगाव भागात घडली घटना

कात्रजमधील आंबेगाव भागात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. दीपक क्षीरसागर (वय ३८, रा. समर्थ हाईट्स, इंद्रायणीनगर, टेल्को कॉलनी, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धार्थ हातुरे आणि अनिकेत हातुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक क्षीरसागर हे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा…

Read More

हेरा फेरी 3 सध्या बनत नाहीये:अक्षय कुमारने पुष्टी केली; म्हणाला- काही गोष्टी अशा आहेत, ज्या सांगू शकत नाही

अभिनेता अक्षय कुमार यांनी नुकतेच सांगितले की, चित्रपट हेरा फेरी 3 सध्या बनत नाहीये. ही गोष्ट अक्षयने शुभांकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितली. मुलाखतीत अक्षयने मान्य केले की, या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे आणि त्यांना स्वतःलाही तेवढाच धक्का बसला होता. अक्षयने सांगितले की, चित्रपटाच्या विलंबाचे कारण फक्त कलाकार नाहीत. ते म्हणाले की, इतर…

Read More

अमरनाथसाठी 2029 पासून केबल कार चालवण्याची तयारी:एप्रिल 2027 पासून काम सुरू; 5-8 तासांचा प्रवास फक्त 30 मिनिटांत होईल

अमरनाथ यात्रेला जाणारे भाविक 2029 पासून बालटाल मार्गावर केबल कारने प्रवास करू शकतील. केंद्र सरकार पुढील वर्षी एप्रिलपासून 11.6 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्याच्या तयारीत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बालटाल ते संगम टॉपपर्यंत पोहोचण्यासाठी 5 ते 8 तासांऐवजी 25 ते 30 मिनिटे लागतील. नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) ने प्रकल्पाचा डीपीआर (DPR)…

Read More

Movie Review; Chand Mera Dil, Ananya Pandey’s Best Career Perdormance, second half is litle boring

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रेटिंग: 3/5 स्टार कालावधी: 2 तास 26 मिनिटे कलाकार- अनन्या पांडे, लक्ष्य ललवानी दिग्दर्शक- विवेक सोनी बॉलिवूडमध्ये प्रेमकथा नेहमीच बनत आल्या आहेत, पण बहुतेक चित्रपटांमध्ये प्रेमाचा प्रवास तिथेच संपतो जिथे नायक-नायिका एकत्र येतात. लग्नानंतर काय होते, जबाबदाऱ्या नात्याला कशा बदलतात आणि प्रेम कधी थकू लागते, या प्रश्नांपासून हिंदी सिनेमा अनेकदा दूर…

Read More

टाळमृदंगाच्या गजरात सदगुरु संत वासुदेव महाराज पालखीचे आगमन:वासुदेव नामाच्या गजरात दुमदुमली नगरी; पालखीचे स्वागत, पूजन‎

टाळ-मृदंगाच्या गजरात अकोला येथून सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे राजेश्वरनगरीत आगमन झाले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्याचे भाविकांनी स्वागत केले. दर्शन घेतले. . जठार पेठ परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वातावरणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्री वासुदेव महाराज पालखीचे जठार पेठ येथे आगमन होताच भक्तांनी उत्साहात स्वागत केले. विधिवत पूजन…

Read More

पुण्यात भीषण अपघात, एकाचा मृत्यू:मुंबई-बंगळुरू महामार्गावर पिकअपला कंटेनरची धडक, एक गंभीर जखमी

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे परिसरात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने पिकअप व्हॅनला धडक दिल्याने २२ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी ८:०५ वाजताच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हॉटेल पिगारासमोर घडला. टाटा आयशर कंटेनर (एम एच 04 एम एच…

Read More

वृक्षतोडीमुळे उन्हाच्या झळा:सोलापुरात झाडी असलेल्या व्हीआयपी रोडवर दुपारी 1.30 वाजता पारा 40 अंश, 500 मीटरवरील रेल्वे स्टेशन मार्गावर मात्र 43 वर

‘झाडे लावा, झाडे वाचवा’ हा संदेश सातत्याने दिला जातो. मात्र तो गांभीर्याने घेतला जात नाही. आपल्या भागात, शहरात झाडे का आवश्यक आहेत? याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने एक प्रयोग केला. कडक उन्हात दुपारी 1.30 ते 2 या वेळेत आम्ही थर्मामीटरच्या सहाय्याने शहरातील दोन प्रमुख रस्त्यांवरील तापमान मोजले गेले. संगमेश्वर कॉलेजपासून ते जुना एम्प्लॉयमेंट चौकापर्यंत…

Read More