Headlines

सायबर चोरट्यांकडून चार जणांची 22 लाखांची फसवणूक:पुण्यात विविध पोलीस ठाण्यांत आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल

पुण्यात सायबर चोरट्यांनी चार वेगवेगळ्या घटनांमध्ये २२ लाख १५ हजार ६४३ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, सहकारनगर येथील २७ वर्षीय अजय अंकुश रसाळ यांची टास्क पूर्ण करण्याच्या आमिषाने ७ लाख २ हजार रुपयांची फसवणूक झाली. सायबर…

Read More

Gaurav Khanna on Akanksha Chamola Divorce; Says She is My Wife

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस १९ चा विजेते गौरव खन्नाने त्याची पत्नी आकांक्षा चमोलाशी घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आकांक्षाने नुकतेच रिॲलिटी शो ‘लॉक अप सीझन २’ मध्ये गौरवपासून वेगळे झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ३० जून रोजी ‘लाफ्टर शेफ्स’च्या सेटबाहेर मीडियाशी बोलताना गौरव म्हणाला की, तो आकांक्षाला नेहमीच पाठिंबा देईल,…

Read More

WhatsApp New Feature; Username | Chat Without Phone Numbers

नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आतापर्यंत व्हॉट्सॲपवर एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलण्यासाठी आपला मोबाईल नंबर देणे आवश्यक होते. पण आता असे होणार नाही. मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सॲपने युझरनेम फीचर लाँच करण्याची घोषणा केली आहे. यानंतर लोक आपला मोबाईल नंबर न सांगताही फक्त युझरनेमद्वारे चॅट करू शकतील. कंपनीने २९ जूनपासून जगभरात युझरनेमची बुकिंग सुरू केली आहे. मात्र, ही…

Read More

डॉ. शिकारपूर यांच्या AI पुस्तकाच्या ब्रेल, ऑडिओ आवृत्तीचे प्रकाशन:डॉ. गोसावी म्हणाले; AI तंत्रज्ञान प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (AI) पुस्तकाच्या ब्रेल आणि ध्वनिमुद्रित (ऑडिओ) आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी डॉ. गोसावी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्य घडविणारे तंत्रज्ञान असून त्याचे ज्ञान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या…

Read More

भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी आठ जिल्ह्यांत "मुशाफिरी यात्रा'

प्रतिनिधी |जामखेड शासकीय घरगणनेच्या त्रुटींमुळे भटके-विमुक्त समाजाचे वास्तव चित्र समोर येत नसल्याने, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि जनजागृतीसाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात व्यापक ‘मुशाफिरी यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भटके-विमुक्त नेते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला ग्रामीण विकास सचिव उमा जाधव, संचालक बापूसाहेब ओव्होळ, संतोष…

Read More

तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस..:उसाच्या पंचनाम्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याची कृषिमंत्री भरणेंकडून थट्टा? VIDEO

नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजाची लोकप्रतिनिधींकडून कशी थट्टा केली जाते, याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडकवासला परिसरातील जळालेल्या उसाच्या पिकाचे पंचनामे करून तातडीने मदत मिळावी, या आशेने कृषिमंत्र्यांच्या दारात पोहोचलेल्या एका हताश शेतकऱ्याची राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थट्टा केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल…

Read More

Pune Metro Line 3 Trial Success: Hingewadi-Shivajinagar Route Soon

पुणे मेट्रो लाईन ३ च्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या २३ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गावर ‘एंड-टू-एंड’ चाचणी फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता व्यावसायिक सेवा सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. . हा कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केला जाईल. पहिल्या टप्प्यात, माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय दरम्यानचा १३.३ किलोमीटरचा मार्ग जून २०२६…

Read More

हिंगोली पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी:सीसीटीएनएस कामगिरीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, २०१ पैकी मिळाले २०० गुण

पोलिस दलाच्या सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलाने २०१ पैकी २०० गुण मिळवत राज्यातील ५३ पोलिस घटकामधून दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर नांदेड परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या कामगिरीचे कौतgक केले आहे. राज्यात पोलिस दलाने सीसीटीएनएस प्रणाली सुरु केली आहे. यामध्ये गुन्हयांची ऑनलाईन नोंद करणे, गुन्ह्याचा तपास…

Read More

माजी सैनिकांसाठी महत्त्वाचा निर्णय:पंढरपूर आणि सातारा येथे एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यता – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथे वारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या माजी सैनिकांच्या सोयीसाठी त्याचप्रमाणे सातारा येथेही एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यासाठी व्यवहार्यता पडताळून प्रस्ताव पाठविण्यास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी (महाराष्ट्र) समितीची 50 वी वार्षिक बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली लोकभवन येथे झाली. या बैठकीत माजी सैनिक व…

Read More

मराठवाडा रत्नांच्या माता-पित्यांचा सन्मान:पुण्यात मराठवाडा मित्र परिवार, प्रतिष्ठानतर्फे भव्य सोहळा संपन्न

मराठवाडा मित्र परिवार आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “आदर्श माता-पिता पुरस्कार वितरण सोहळा २०२६” या भव्य कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठवाडा रत्नांच्या माता-पित्यांचा सन्मान करण्यात आला. उर्मिलाताई कराड सभागृह, एमआयटी कॉलेज, लोणी काळभोर (पुणे) येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात श्रीमंत युवराज संभाजीराजे शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते पुरस्कार…

Read More