Headlines

आता 'ऑपरेशन तुडवा'ने उत्तर देणार:संजय राऊत कडाडले; फुटलेल्या खासदारांना आतापर्यंत 25 कोटी, राजस्थानला शिफ्ट केल्याचाही आरोप

भाजप नेते गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. होय, आम्ही गद्दारांना शिव्या घातल्या, कारण त्यांनी गद्दारी केली आहे. पण तुम्हाला त्यांच्याविषयी एवढे प्रेम का ऊतू चालले आहे? असा सवाल करत राऊतांनी महायुतीच्या नेत्यांवर पलटवार केला. तसेच…

Read More

धरणातून 27 हजार क्युसेक पाणी सोडले:पुण्यात मुठा नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद

पुण्यातील मुठा नदीपात्रातील पाणी पातळी वाढल्याने नदीकाठावरील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. खडकवासला धरण साखळीतून 27 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्रातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेसाठी नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत. बुधवारी रात्री खडकवासला धरण साखळीत मुसळधार पाऊस झाला. यामुळे धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. परिणामी, धरणातून टप्प्याटप्प्याने…

Read More

After the change of power in Bengal, TMC leaders are returning cut money, bribery cases are coming up

Marathi News National After The Change Of Power In Bengal, TMC Leaders Are Returning Cut Money, Bribery Cases Are Coming Up बबिता माली |कोलकाता1 तासापूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आता गावोगावी कथित ‘कट-मनी’चा हिशेब मागितला जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तृणमूलशी संबंधित स्थानिक नेत्यांवर सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली लाच घेतल्याचे आरोप समोर…

Read More

दर्यापूर तालुक्यामध्ये बारावी बोर्डाचा निकाल ८८.८८ टक्के:हर्षीका कलंत्रीने विज्ञान शाखेत मिळवले ९०.१७ टक्के गुण‎

बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर अमरावती येथे शनिवारी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी असा जल्लोष साजरा केला. छायाचित्र ः अक्षय नागापुरे, अमरावती. प्रतिनिधी | दर्यापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या निकालात शहरातील एकवीरा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स…

Read More

भूतानचा भारताकडून E20 पेट्रोल घेण्यास नकार:गाड्या खराब होण्याच्या धोक्याची शक्यता, म्हटले- जोपर्यंत मिळत आहे; सामान्य पेट्रोलच द्या

भारत सरकारच्या E20 म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या निर्णयावर देशात वाद आणि विरोध सुरू असताना, शेजारील देश भूतानने भारतीय तेल कंपन्यांकडून (OMCs) E20 पेट्रोल घेण्यास नकार दिला आहे. भूतानी मीडिया ‘द भूटानीज’ च्या अहवालानुसार, भूतानने भारताला विनंती केली आहे की, जोपर्यंत भारतीय बाजारात सामान्य पेट्रोल उपलब्ध आहे, तोपर्यंत त्यांना भेसळ नसलेले जुने पेट्रोलच पुरवले जावे….

Read More

पेट्रोल, डिझेल आणि ATF वर निर्यात शुल्क घटले:नवीन दर 1 जूनपासून लागू होतील; देशांतर्गत इंधन खरेदी करणाऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनावरील (ATF) निर्यात शुल्क कमी केले आहे. शनिवारी जारी केलेल्या सरकारी निवेदनानुसार, हे नवीन दर 1 जूनपासून लागू होतील. तथापि, देशांतर्गत वापरासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याच्या उत्पादन शुल्क दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, देशांतर्गत इंधन खरेदी करणाऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. सरकारच्या घोषणेनुसार नवीन निर्यात शुल्क प्रत्येक…

Read More

दीपनगरला ‘चाइल्ड ओबेसिटी' विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

भारतीय युवक संस्था दिल्ली द्वारा आयोजित पाच दिवसीय मोटापा निवारण शिबिराचा चतुर्थ दिवस दीपनगर साताजीरा परिसरात उत्साहात पार पडला. या योग वर्गात एकूण ३३ साधकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटन प्रमुख वसंतराव शेजोळे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून आहारतज्ज्ञ डॉ. अनघा संतोषजी नेवपूरकर उपस्थित होत्या. यावेळी राधा मंगल कार्यालय योग वर्गाचे विलास अहिरे, विजया कुलकर्णी…

Read More

करिश्मा कपूरने सांगितली वेब सिरीज 'ब्राउन'ची आव्हाने:म्हणाली – कॉप रीटाची भूमिका माझ्या कारकिर्दीत सर्वात आव्हानात्मक आणि शिकवणारी ठरली

करिश्मा कपूर आता ओटीटीवर तिच्या नवीन अवतारात दिसत आहे. झी-5 च्या ‘ब्राऊन’ या वेब सीरिजमध्ये तिने तिच्या भूमिकेबद्दल, कोलकातामधील आव्हानात्मक शूटिंगबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल मनमोकळेपणाने सांगितले… या प्रकल्पाचा भाग कशा बनल्या? सुरुवातीला मी या प्रकल्पासाठी स्पष्टपणे नकार दिला होता. कथा आणि पात्र आवडले होते, पण 50-60 दिवस कोलकातामध्ये शूटिंग करण्याबद्दल मी सहज नव्हते. त्यावेळी झी…

Read More

चिमणपुरी पिंपळे येथे विद्युत रोहित्र, वीज तारांची दुरवस्था:डीपीलगत तार तुटल्याने शेतकऱ्यांचा जीव धाेक्यात; पेरणीलाही अडचण‎

अमळनेर तालुक्यात पिंपळे परिसरात खरीप हंगामाची लगबग सुरू असून शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, येथील शेतकरी भीमराव नारायण पाटील यांच्या शेतालगत असलेल्या विद्युत रोहित्राची (डीपी) प्रचंड दुरावस्था झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून या “डीपी’लगत . या रोहित्राला संरक्षणासाठी लोखंडी पेटी किंवा फेन्सिंगची कोणतीही व्यवस्था नाही. खरीप हंगामामुळे सध्या शेतात ट्रॅक्टर, मजूर आणि शेतकऱ्यांची मोठी…

Read More

आरोग्य सेवा देतांना रुग्णांच्या समाधानाला सर्वोच्य प्राधान्य द्या:आयुक्त संजय काटकर, हिंगोलीत अधिकाऱ्यांची बैठक, दोन ठिकाणी दिल्या भेटी

आरोग्य सेवा केवळ उपचारापुरती मर्यादित न ठेवता रुग्णांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारी असावी तसेच त्यांच्या समाधानाला सर्वोच्य प्राधान्य द्यावे अशा सुचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी शनिवारी ता. 27 दिल्या आहेत. जिल्हा परिषद हिंगोली येथील नक्षत्र सभागृहामध्ये जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, आरोग्य सेवा ही केवळ…

Read More