Headlines

33 वाघांसह शेकडो वन्यजीवांचे पर्यटकांना दर्शन:मेळघाटात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात 264 मचाणांवर ‘निसर्ग अनुभव”‎

निसर्ग प्रेमी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, असा ‘निसर्ग अनुभव’ उपक्रम १ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उत्साहात पार पडला. पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात सलग १२ तास घनदाट वनातील २६४ मचाणांवर रात्रभर बसून निसर्गप्रेमीं . मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक ३० वाघ दिसले या रोमांचक मोहिमेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात ३० वाघ,…

Read More

जिल्ह्यात 2.42 लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, 15 ते 20 मे या कालावधीत पाठ्यपुस्तके पोहोचणार; जिल्ह्यातील शाळांमध्ये वाटप‎

यंदाच्या शैक्षणिक सत्र २०२६ – २७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २,१४१ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एकूण दोन लाख ४२ हजार ७५५ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे शाळा स्तरावर वितरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय शिक्षण विभागाच्या वतीने बालभारती पोर्टलवर पुस्तकांची मागणी एप्रिल मध्ये नोंदवली आहे. पुस्तका अभावी शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये,…

Read More

दावा- काँग्रेसचा तामिळनाडूमध्ये TVK ला पाठिंबा:विजय यांना सरकार स्थापनेसाठी 10 आमदारांची गरज; ममता म्हणाल्या- राजीनामा देणार नाही

तामिळनाडूमध्ये काँग्रेसने TVK प्रमुख विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, मंगळवारी रात्री उशिरा तामिळनाडू काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीची (PAC) आपत्कालीन बैठक झाली, ज्यात विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. ही बैठक ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती, ज्यात दिल्लीतील अनेक ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले होते. काँग्रेसने म्हटले आहे की तामिळनाडूचा जनादेश धर्मनिरपेक्ष…

Read More

वैशाख वणव्याने पशू-पक्षी व्याकूळ, तहानलेल्या जिवांसाठी पुढाकार घ्या:वाढत्या उन्हामुळे जलस्रोत आटले, घराघरांत कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज‎

. वैशाख वणव्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. दैनंदिन तापमानाचा पारा सरासरी ४० अंशांच्या पुढे गेल्याने मानवासोबतच आता भटक्या प्राण्यांसह पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी सामाजिक संस्था, संघटना आणि पक्षीप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरी…

Read More

खवणीत बिरोबा जन्मोत्सव सोहळा उत्साहात‎:नजीक पिंपरीच्या ओवीकार मंडळाचा पूर्वजांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचा संदेश‎

तालुक्यातील खवणी येथे श्री बिरोबा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, धुळदेव ओवीकार मंडळ (नजीकपिंपरी) यांनी धनगरी ओव्यांच्या माध्यमातून उपस्थित तरुणाईला समाजप्रबोधनाचा मौलिक संदेश दिला . ओवी जागरणातून प्रबोधन करताना ओवीकार मंडळाने सांगितले की, आमच्या पूर्वजांमध्ये विचारांची भिन्नता असली तरी त्यांच्या मनामध्ये आपुलकीचा झरा वाहत होता. मात्र,…

Read More

Maharashtra NEP Curriculum Class 6 Approved; June Implementation Starts

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध . राज्यात यापूर्वीच दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. आता त्याच धर्तीवर सहावीचाही अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात…

Read More

India Acquires S-400 Missile Squadrons

नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत सरकार एस-400 क्षेपणास्त्रांचे 5 नवीन स्क्वॉड्रन खरेदी करण्याच्या तयारीत आहे. याच्या एका स्क्वॉड्रनमध्ये 8 लाँचर असतात आणि प्रत्येक लाँचरमध्ये 4 क्षेपणास्त्र कंटेनर असतात. या हिशोबाने सुमारे 32 मोठी क्षेपणास्त्रे मिळतील. गेल्या वर्षी 7 ते 10 मे दरम्यान चाललेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या हवाई संरक्षण प्रणालीच्या एस-400 क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानात 300 किलोमीटर…

Read More

आरटीई विद्यार्थ्यांकडून शुल्क, पुस्तकांचे पैसे घेतल्यास शाळांवर होणार कारवाई:पालकांना मोठा दिलासा, पुस्तक वितरणावरून शाळांमध्ये संभ्रम‎

राज्यात आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व शाळांना स्पष्ट आदेश देत आरटीई अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क व पुस्तक . शासनाच्या या आदेशानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे शाळा प्रशासनावर नियमांचे काटेकोर पालन करण्याचा…

Read More

उजनी 15 दिवस उशिरा ‘मायनस’मध्ये ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याची कसरत:गतवर्षी एप्रिलमध्ये आले होते मृतसाठ्यात, सध्या 63 टीएमसी पाणीसाठा शिल्लक‎

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून उन्हाळी आवर्तनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. गेल्या १२ दिवसांत तब्बल १२ टीएमसी पाणी कमी झाले असून, मंगळवारी रात्री धरणाने उपयुक्त पाणीसाठ्यातून मृत साठ्यात (मायनस) प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत धरणातून विविध सिंचन योजना आणि नदीद्वारे सुमारे १० हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने प्रशासनासमोर ऑगस्टपर्यंत…

Read More

नसरापूर येथील घटनेचे पंढरीत तीव्र पडसाद:फासणाऱ्या घटनेचा सर्वपक्षीय निषेध; स्त्री सन्मानासाठी पंढरपूरकर एकवटले‎

नसरापूर येथील निष्पाप बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद पंढरपुरात उमटले असून, आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संघटना आणि संतप्त नागरिकांनी एकत्र येत या घृणास्पद कृत्याचा जाहीर निषेध केला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जनमानसात प्रचंड संतापाची लाट आहे. भर चौकात जमलेल्या आंदोलकांनी “आरोपीला…

Read More