Headlines

मोदी सरकारने देश अमेरिका अन् दोन उद्योगपतींना विकला:मतदार यादीतून विशिष्ट समाजाची नावे वगळणे चुकीचे; 'एसआयआर' प्रक्रियेवर नाना पटोलेंचा आक्षेप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप ज्यांना घाबरतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. देशासाठी काम करणाऱ्या लोकांना नजरकैदेत ठेवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टींचे दिपके यांना चांगला पाठिंबा मिळत आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. नाना पटोले म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी देश विकला आहे. आपला रुपया मारला आहे. मोदी सरकार आल्यानंतर रुपयाची किंमत…

Read More

सडपातळच्या नादात ‘वेट लॉस’ इंजेक्शन ठरू शकते जीवघेणे:चरबीऐवजी शरीरातील उपयुक्त स्नायूंची 40 टक्क्यांपर्यंत घट; 50% रुग्णांना गंभीर त्रास

देशात आणि राज्यात सध्या झटपट सडपातळ दिसण्यासाठी “वेट लॉस इंजेक्शन्स’ घेण्याचे फॅड कमालीचे वाढले आहे. सोशल मीडियावरील सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सच्या जाहिरातींमुळे तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होत आहे. मात्र, या इंजेक्शन्सचा वापर जितका सोपा वाटतो, तितकाच तो जोखमीचा आहे. वैद्यकीय संशोधनानुसार, ही इंजेक्शन्स घेणाऱ्या दर दोनपैकी एका व्यक्तीला (५०%) कोणत्या ना कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा…

Read More

फ्लाइटचे तिकीट रद्द केल्याने पत्नीने केली आत्महत्या:पती लखनौमधील बँकेत डिप्टी मॅनेजर, हनिमूनसाठी काश्मीरला जाणार होते

लखनौमध्ये एका खासगी बँकेच्या उपव्यवस्थापकाच्या पत्नीने शनिवारी आत्महत्या केली. त्यांचे 4 महिन्यांपूर्वी 26 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. पती कमलाकांतचा दावा आहे की, पत्नी सोनाली (24) सोबत ते हनीमूनसाठी विमानाने काश्मीरला जाणार होते. अचानक विमानाचे तिकीट रद्द करून रेल्वेचे तिकीट काढावे लागले. यामुळे पत्नी नाराज झाली. दुसऱ्या दिवशी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनुसार, कमलाकांत…

Read More

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा आजपासून शंखनाद:30 नद्यांच्या कलशातून घुमणार जलसंवर्धनाचा जागर, अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त उपक्रम

राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि जलसंवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आल . विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्रीच्या आधारे जलव्यवस्थापनाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प असून, अहिल्यादेवींनी दाखवलेला जलसंवर्धनाचा मार्ग आजच्या…

Read More

उरमोडी धरणाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ नाव:राज्य शासनाचा निर्णय; परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान

सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव व माण तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला उरमोडी धरणाने भक्कम आधार दिला आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्‍या उरमोडी धरण जलाशयाचे ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाचा हा शासन निर्णय इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान करणारा ठरला आहे. उरमोडी धरणामुळे जिल्ह्याच्या…

Read More

पुसेगावात जमिनीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी:परस्पर तक्रारीवरून 12 जणांवर गुन्हे दाखल

हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसेगाव येथे जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून नरसी नामदेव पोलिसांनी गुरुवारी ता 4 दोन्ही गटांतील एकूण 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पुसेगांव येथील मनोहर नांदेडकर यांनी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ता…

Read More

जळगावचा पारा ४४.५ अंशांवर;‎गेल्या वर्षापेक्षाही ५.९ अंश जास्त‎:अाजपासून तीन दिवस उष्णतेची लाट; १५ मे नंतर पाऊस‎

प्रतिनिधी | जळगाव मागील वर्षी १० मे रोजी जळगावचे कमाल तापमान ३८.६ अंश होते. २०२५च्या संपूर्ण मे महिन्यात उच्चांकी तापमानही ४४ पर्यंतच मर्यादित राहिले. मात्र यंदा १० मे रोजीच तापमान ४४.५ अंशांपर्यंत पोहोचल्याने तुलनेत ५.९ अंशांची वाढ नोंदवली गेली. यामुळे यंदाचा मे महिना अधिक उष्ण आणि त्रासदायक ठरत आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट…

Read More

Kailas Patil Attacks Mahayuti Over Funds, Calls it Dangerous for Democracy

शिवसेना (उबाठा)चे आमदार कैलास पाटील यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप करत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निधीपासून वंचित ठेवण्याचे धोरण राबवले जात असल्याचा दावा केला. “लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून त्या मतदारसंघातील जनतेलाच ब्लॉक करणे . ‘आमदार दुसऱ्या पक्षाचा असला तरी जनता सर्वांचीच असते’ कैलास पाटील म्हणाले की, मंत्रिपदाची शपथ घेताना ‘ममत्वभाव न बाळगता काम करेन’ अशी…

Read More

TMC West Bengal President Chandrima Bhattacharya Resigns; Mamata Banerjees Statement

Marathi News National TMC West Bengal President Chandrima Bhattacharya Resigns; Mamata Banerjees Statement कोलकाता6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी नियुक्तीच्या अवघ्या एका महिन्यानंतर शनिवारी पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षाची इतर सर्व पदेही सोडली आहेत. त्या बंडखोर गटात सामील होण्याच्या अटकळींना वेग आला आहे. चंद्रिमा यांनी…

Read More

TMC 31 जागांवरील निकालांविरुद्ध सुप्रीम कोर्टात पोहोचली:म्हटले- येथे विजयाचे अंतर SIR-मत कपातीपेक्षा कमी; कोर्ट म्हणाले- नवीन याचिका दाखल करा

सर्वोच्च न्यायालयात टीएमसीने दावा केला की, बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 31 जागांवर भाजप आणि टीएमसी यांच्यातील हार-जीतचे अंतर एसआयआरमध्ये वगळलेल्या मतांपेक्षा कमी आहे. सोमवारी टीएमसीचे खासदार आणि वकील कल्याण बॅनर्जी यांनी ही बाब न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मांडली. खंडपीठाने सांगितले की, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर नेते बंगालमध्ये झालेल्या स्पेशल…

Read More