Headlines

GST collections rise to all-time high of Rs 2.43 lakh crore in April 2026

नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताच्या एकूण GST संकलनाने एप्रिल महिन्यात ₹2.42 लाख कोटींचा नवा विक्रम नोंदवला. सरकारी आकडेवारीनुसार, मागील आर्थिक वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत यात 8.7% वाढ नोंदवली गेली आहे. यापूर्वी सर्वाधिक संकलन एप्रिल 2025 मध्ये ₹2.23 लाख कोटी होते. साधारणपणे दरवर्षी एप्रिल महिन्यात कर संकलन मजबूत असते. याचे मुख्य कारण असे आहे की…

Read More

विदर्भात सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पाऊस:गडचिरोलीत सर्वाधिक घट, तर गोंदियात सरासरी ओलांडली, 11 पैकी 10 जिल्हे 'कोरडे

जून महिन्याच्या सुरुवातीपासून ते जुलैच्या मध्यापर्यंत विदर्भातील पावसाची आकडेवारी समोर आली आहे. हवामान विभागाने 1 जून ते 13 जुलै 202६ या कालावधीसाठी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, विदर्भात सरासरीच्या तुलनेत 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. या दीड महिन्याच्या काळात विदर्भात सामान्यतः 299 मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 218.9 मिमी पाऊस पडला आहे. यामुळे…

Read More

रातोरात स्टार बनलेल्या जालंधरच्या गायक मस्कीनची कहाणी:एक वर्षापूर्वीच्या रीलमधून ऑफर मिळाली; 1.80 कोटी लोकांनी पाहिलेले 'बुल्लेया वे' गाणे

जालंधरचे रहिवासी अशोक मस्कीन यांचे आयुष्य एका रीलमुळे बदलले. याच रीलमुळे त्यांना अशी ऑफर मिळाली की, फॅक्टरीत लेथ मशीनवर काम करणारे मस्कीन कोक स्टुडिओमध्ये गायलेले ‘बुल्लेया वे और लगदा नीं दिल मर जाणा…’ हे गाणे गाऊन रातोरात स्टार बनले. त्यांनी गायलेले गाणे 1.8 कोटी लोकांनी पाहिले आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत त्यांना बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाण्यासोबतच लाइव्ह शोच्या…

Read More

संजय गायकवाड यांची अखेर दिलगिरी:'शिवाजी कोण होता' वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न; शिवरायांच्या एकेरी उल्लेखावर इशाराही दिला

सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या वादात दिलगिरी व्यक्त करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत प्रकरणात माझ्याकडून काही अयोग्य शब्द वापरले गेले. या प्रकरणी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो, असे ते म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मी कदापि सहन करणार…

Read More

SC-ST वर्गीकरणावरून प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका:जस्टिस बदर समितीचा अहवाल 'अवैज्ञानिक' असल्याचा केला दावा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अनुसूचित जाती आणि जमातीच्या (SC/ST) आरक्षणाच्या उप-वर्गीकरणावरून महाराष्ट्र सरकार आणि जस्टिस बदर समितीवर निशाणा साधला आहे. या समितीने तज्ज्ञ संस्था किंवा लोकांचा सहभाग न घेता केलेले वर्गीकरण अशास्त्रीय असल्याचे सांगत, हे विभाजन केवळ ‘कास्ट’ पद्धतीने न होता ‘इक्वल डिस्ट्रिब्यूशन’च्या तत्त्वावर व्हायला हवे होते, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले…

Read More

पालघरच्या बापूगावावर शोककळा:12 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, स्त्रियांचा आक्रोश पाहून काळीज हेलावले; काल झाला होता अपघात

ज्या घरात मंगलकार्याची लगबग सुरू होती, जिथे साखरपुड्याच्या गाण्यांचे सूर उमटणार होते, त्याच घरावर आणि संपूर्ण गावावर नियतीने भीषण घाला घातला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी झालेल्या ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ जणांपैकी १२ जणांवर आज बापूगाव येथील लाखनपाडा येथे एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच रांगेत रचलेल्या १२ सरणांमुळे संपूर्ण परिसराचे काळीज हेलावले…

Read More

पुण्यात आरएसएसच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप:हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी पुण्यात प्रतिपादन केले की, हिंदूंचे संघटन कोणाच्याही विरोधात नाही, तर ते शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज घडवण्यासाठी आहे. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित ‘संघ शिक्षा वर्गाचा’…

Read More

अमृतसरमध्ये दिवसाढवळ्या रस्त्याच्या मधोमध शिक्षकाची गळा चिरून हत्या:उताणा पडलेला मृतदेह सापडला, मांसाचे तुकडे विखुरलेले होते; मुलीला शिकवणीला सोडून येत होते

अमृतसरमध्ये दिवसाढवळ्या रस्त्याच्या मधोमध सरकारी शिक्षक जगदीप सिंग (40) यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. ते 11वीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला जंडियाला येथे ट्यूशनला सोडून स्कूटीवरून घरी परत येत होते. याच दरम्यान, रस्त्यात हल्लेखोरांनी त्यांना घेरले. त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. हल्लेखोरांनी थेट त्यांच्या गळ्यावर वार केला. त्यामुळे जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू…

Read More

संभाव्य एल निनोला टक्कर देण्यास महाराष्ट्र सज्ज:उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा- CM देवेंद्र फडणवीस

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

विनोदकुमार जैस्वाल यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार:वीस वर्षे भारतीय वायुदलात देशाची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त

प्रतिनिधी | नाचनवेल कन्नड तालुक्यातील सारोळा येथील सैनिक विनोदकुमार जगदीश जैस्वाल हे वीस वर्षे भारतीय वायुदलात देशाची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्यासह कुटुंबाचाही सन्मान करण्यात आला. सन २००६ मध्ये भारतीय सैन्यामध्ये भरती झाले होते. गावातील पहिले वायुदलातील सैनिक आहेत. १२ एप्रिल रोजी सकाळी त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व देशभक्तीच्या…

Read More