Headlines

43 लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारी:नातेवाईकांनाही अडकविण्याचा प्रयत्न, येवला तालुक्यातील महिला तक्रारीसाठी सरसावल्या‎

प्रतिनिधी | लासलगाव विंचूर येथे दिव्यज्योत बहुउद्देशिय संस्थेमार्फत महिंलाना पीठ गिरणी, शिलाई मशीन, वॉशिंग मशीन व फ्रिज देणार असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यानंतर ३ दिवसात जवळपास ४३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी लासलगाव पोलिस कार्यालयात दाखल झाले आहेत. निफाड सोडून इतर तालुक्यातील महिला देखील आता तक्रारी दाखल करत आहेत. छोटे…

Read More

भाेंदूगिरीचा कॅप्टन:भाेंदू अशोक खरातच्या साथीदाराकडून ईडीने एकाच दिवसात जप्त केले 13.50 काेटी, गुंतवणूकदार चाैकशीच्या फेऱ्यात

भोंदू अशोककुमार खरात याच्याविरोधात महिलांना गुंगीचे औषध पाजून बलात्कार केल्याचे तब्बल १२ आणि आर्थिक फसवणुकीचे ५ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांत तो गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत आहे. आता खरातला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली असून, त्याच्या सहकाऱ्यांचीही ईडीने चौकशी सुरू केली. त्यात खरातची काळी कमाई गुंतवणाऱ्या एका व्यावसायिकाने एकाच दिवसात तब्बल…

Read More

युवक काँग्रेसची 'आवाज महाराष्ट्राचा' मोहीम:अमरावतीतील प्रलंबित समस्यांवर आक्रमक भूमिका

अमरावती शहरातील नागरी समस्या, रखडलेले प्रकल्प आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात प्रदेश युवक काँग्रेसने ‘आवाज महाराष्ट्राचा, अमरावतीच्या परिवर्तनाचा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. युवक काँग्रेसचे अमरावती शहर (विधानसभा) अध्यक्ष वैभव देशमुख यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या आंदोलनात्मक मोहिमेची घोषणा केली. शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जुनी प्रभाग पद्धतीची स्वच्छतेची कंत्राटे रद्द करून नियम व…

Read More

अल्लू अर्जुनच्या कौतुकावरून शाहरुख खान ट्रोल:'राका' चित्रपटाच्या फर्स्टलूकला शानदार म्हटले; लोक म्हणाले – 'धुरंधर 2' बद्दल गप्प का?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या ‘राका’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे कौतुक केले आहे. काल अल्लू अर्जुनने आपल्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. शाहरुख खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, “हॅप्पी बर्थडे अल्लू अर्जुन. ‘राका’चे पोस्टर तुझ्यासारखेच शानदार आणि रंजक आहे. मी हा प्रोजेक्ट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. ऍटलीच्या शब्दांत…

Read More

पिंपरी येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या:लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास

तालुक्यातील पिंपरी येथील २४ वर्षीय तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. दीपक बाळू देहाडे असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री दीपक निरगुडी बुद्रुक येथील गट क्रमांक ९५ मधील आपल्या शेतात गेला होता. तेथे त्याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइक आणि ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत त्याला…

Read More

काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली, त्यांना घरचा रस्ता दाखवा:शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची खासदार श्रीकांत शिंदेंकडे मागणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत पातळीवर सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. हिंगोलीचे आमदार आमदार संतोष बांगर यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले असून, “ज्या मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, त्यांना घरचा रस्ता दाखवा,” अशी थेट मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. नांदेड आणि सोलापूर येथे झालेल्या आढावा बैठकांमध्ये…

Read More

"पुस्तकांचे गाव' ज्ञानकेंद्र म्हणून विकसित व्हावे- जिल्हाधिकारी

वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार व्यापक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून उपक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तकांचे गाव-विस्तार’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात ‘पुस्तकांचे गाव’ उभारण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते….

Read More

नैसर्गिक शेती, पाणी संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे:दीपा मुधोळ-मुंडे यांनी 'आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती' पुस्तकाच्या प्रकाशनावेळी केले आवाहन

पुण्यात वनराई संस्थेच्या वतीने ‘आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. नैसर्गिक शेती, विषमुक्त अन्ननिर्मिती आणि जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या पुस्तकाचे लेखक प्रमोद जाधव आहेत. प्रमोद जाधव हे नैसर्गिक शेतीचे अभ्यासक, प्रयोगशील शेतकरी आणि समाजकल्याण विभागाचे सह आयुक्त आहेत. या प्रकाशन सोहळ्याला वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, समाजकल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, कृषी प्रक्रिया…

Read More

खबर हटके- गोल-गोल फिरणाऱ्या गायीची पूजा:ट्रेनला उशिरा, पण तरुणाला झाला ₹500 चा दंड; जास्त काम केल्यामुळे बॉस ओरडला

उत्तर प्रदेशात एक गाय गेल्या काही दिवसांपासून एका शेतात गोल-गोल फेऱ्या मारत आहे. यामुळे लोक तिची पूजा करत आहेत. महाराष्ट्रात प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनही एका तरुणाला दंड ठोठावण्यात आला, कारण ट्रेन 5 तास उशिरा होती. तिकडे, नॉर्वेमध्ये एका व्यक्तीला त्याचा बॉस जास्त काम केल्याबद्दल ओरडला. राजस्थानमध्ये एका सापाच्या शरीरावर चांदीची अंगठी अडकलेली आढळली. यामुळे त्याला वाचवण्यात…

Read More