Headlines

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा चौथा दिवस:प्रकृती खालावल्याने राज्यभरात संताप, महामार्गावर टायर जाळले

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अन्नाचा त्याग केल्यामुळे तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार, तुपकरांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या किडनीवर झाला आहे….

Read More

नामांकित बिल्डरकडून 150 ग्राहकांना 50 कोटींचा गंडा:फ्लॅट न देता फसवणूक केल्याप्रकरणी समीर जैनवर गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यातील केसनंद येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावाखाली सुमारे १५० ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर समीर रवींद्र जैन यांच्याविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनेक वर्षे घरांचा ताबा न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. समीर जैन हे ‘रविनंदा लँडमार्क’ कंपनीचे संचालक असून, ते मार्केटयार्ड येथील अरिहंत हाऊसिंग सोसायटीचे रहिवासी आहेत. ‘रविनंदा टॉवर्स…

Read More

Uterine rental racket on social media offering Rs 8 lakhs, deal made through chatting, calls

सोशल मीडियावरून सरोगसीचे रॅकेट चालत असल्याची धक्कादायक बाब ‘दिव्य मराठी’ च्या स्टिंगमधून पुढे आली आहे. विवाहितांनाच नव्हे तर अविवाहित युवतींनाही सोशल मीडियावर घेरतात. त्यांना बेंगळुरू, कोलकाता, हैदराबादला बोलावतात. ७ ते ८ लाखांचे आमिष दाखवून त्यांचे . पेमेंट पद्धत : गर्भधारणा ते प्रसूतीपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे रिलीज केले जातात गर्भधारणेवेळी १० टक्के रक्कम दिली जाते. त्यानंतर बाळाच्या…

Read More

10 मंदिरे उडवण्याची धमकी, खालिस्तान नॅशनल आर्मी कोण?:पाक – अझरबैजानमध्ये बैठक, 7 राज्यांत नेटवर्क; RSS मुख्यालयही लक्ष्य

‘तुमची हिंदू मंदिरे लक्ष्यावर आहेत. दिल्ली आणि हरियाणाच्या लोकांनो, तुम्ही 6 जून 1984 रोजी भिंडरांवालेच्या मृत्यूवर मिठाई वाटली होती. आता आम्ही याचा बदला तुमच्या मंदिरांमध्ये स्फोट करून घेऊ. म्हणून तुमच्या मुलांना वाचवा आणि 5-6 जून रोजी कोणताही प्रवास करू नका.’ 4 जून रोजी सकाळी 9:54 वाजता पंचकुलाचे महापौर श्यामलाल बन्सल यांना धमकीचा हा ई-मेल मिळाला….

Read More

पक्षाचे विलिनीकरण होऊ शकते, गटाचे नाही:लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर अनिल देसाईंचा मोठा दावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित फुटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. कोणत्याही फुटीर गटाला मान्यता देण्यापूर्वी मूळ पक्षाची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले, आम्ही लोकसभा…

Read More

नकळतपणे VSR चे विमान माझ्यासाठी बुक केले:आमची कंपनीबाबत विरोधाची भूमिका आजही कायम, पार्थ पवार यांचे स्पष्टीकरण

ज्या ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीच्या विमान अपघातात तीन महिन्यांपूर्वी अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यामुळे पार्थ पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यावर मौन सोडत पार्थ पवार यांनी हा सर्व प्रकार ‘प्रशासकीय चूक’ असल्याचे म्हटले असून, संबंधित ट्रॅव्हल एजंटवर कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. गत २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ ‘व्हीएसआर’ कंपनीच्या…

Read More

सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय:राष्ट्रवादीत ‘थ्री लेअर’ सूत्रांची अंमलबजावणी; पार्थ-जय पवारांवर नवी जबाबदारी, नेतृत्वाचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक बदल करण्यात आला असून, पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी आता तीन पातळ्यांवर विभागण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे स्वतःकडे घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्ष अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही नवी रचना लागू करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या…

Read More

आर्थिक अडवणुकीवर शिक्षकांच्या संघटनांनी वेधले लक्ष:शहरात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विशेष बैठकीत जाणून घेतल्या सर्वांच्या अडचणी‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर माध्यमिक शिक्षण विभागातील फायली मंजुरीसाठी केली जाणारी अडवणूक, आर्थिक व्यवहारांसाठी होणारा छळ आणि महिला कर्मचाऱ्यांची होणारी कुचंबणा या गंभीर तक्रारींवरून अहिल्यानगरमध्ये शिक्षक संघटनांनी थेट नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासमोर तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित विशेष बैठकीत हा शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. संबंधित कार्यालयीन…

Read More

'ही चंद्रचुऱ्याची नक्षी' पुस्तकाचे प्रकाशन:शहरी जीवनाने हळवेपण हिरावले, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे मत

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘शहरी जीवनाने आपले हळवेपण हिरावून घेतले आहे’ असे मत व्यक्त केले. ‘ही चंद्रचुऱ्याची नक्षी’ या ज्येष्ठ लेखक अनंत सामंत यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्याने त्यांना आता शहरातील माणसे, उंच इमारती आणि मोठ्या गाड्यांची भीती वाटू लागली आहे, असे पाटेकर म्हणाले. ही…

Read More

भारतात लॉन्च झाली जगातील पहिली बेसल इन्सुलिन:मधुमेहाच्या रुग्णांना आठवड्यातून एकदाच इंजेक्शन घ्यावे लागेल, किंमत ₹2611

डेन्मार्कची औषध कंपनी नोवो नॉर्डिस्कने बुधवारी भारतात Awiqli (इन्सुलिन आयकोडेक) लाँच केले. कंपनीचा दावा आहे की, हे जगातील पहिले आठवड्यातून एकदा दिले जाणारे बेसल इन्सुलिन आहे, जे टाइप-1 आणि टाइप-2 मधुमेहाच्या प्रौढ रुग्णांसाठी आहे. याच्या आगमनाने दररोज घ्यावे लागणारे 365 इन्सुलिन इंजेक्शन वर्षाला 52 पर्यंत कमी होतील. कंपनीनुसार, Awiqli चा उद्देश भारतात इन्सुलिन सुरू करण्यात…

Read More