Headlines

खुलताबाद येथील दोन शीवरस्ते अतिक्रमणमुक्त:खिर्डी-नांद्राबाद व कागजीपुरा-मावसाळा मार्ग मोकळे‎

तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या दोन प्रमुख शिवरस्त्यांवरील अतिक्रमणावर महसूल प्रशासनाने अखेर हातोडा फिरवला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेंतर्गत खिर्डी ते नांद्राबाद आणि कागजीपुरा ते मावसाळा या दोन मार्गांवरील अतिक्रमणे हटवून हे रस्ते नागरिक व शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागल्याने…

Read More

‘जो समाजात येत नाही, तो तर दहशतवादी असतो’:कपिलच्या शोमध्ये सुनील पालचा समय रैनावर टोमणा, समयने दिले मजेशीर उत्तर

समय रैना आणि रणवीर अलाहबादिया वर्ल्ड लाफ्टर डे (3 मे) निमित्त द ग्रेट इंडियन कपिल शोच्या एका विशेष एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून आले होते, जिथे सुनील पाल यांनी समयला ‘कॉमेडीचा दहशतवादी’ म्हटले होते, तो मुद्दा उपस्थित झाला. शनिवारी आलेल्या या एपिसोडमध्ये ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादामुळे समय आणि रणवीर पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र दिसले. या शोमध्ये नंतर…

Read More

NEET Paper Leak: Doctor, Teacher Among 13 Arrested

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBI ने बुधवारी आणखी 2 आरोपींना अटक केली. पहिल्या आरोपीचे नाव डॉ. मनोज शिरुरे असे आहे. ते लातूरचे रहिवासी आहेत. डॉ. मनोज यांनी एका कोचिंग सेंटरच्या मालकाच्या (जो स्वतःही आरोपी आहे) मुलासह 3 विद्यार्थ्यांना आरोपी पी.व्ही. . तर, दुसऱ्या आरोपीचे नाव तेजस हर्षदकुमार शाह असे आहे. तो पुणे येथील डॉ. अभंग…

Read More

देशातील पहिली 'ई-टीडीआर' प्रणाली 15 एप्रिलपासून कार्यान्वित:टीडीआर व्यवहार आता एका क्लिकवर! मुंबईतील नागरी विकासाला मिळणार गती

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या पुढाकारातून आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने हस्तांतरणीय विकास हक्क (Transferable Development Rights-TDR) व्यवहारांसंदर्भातील भारतातील पहिले एकात्मिक डिजिटल व्यासपीठ म्हणजेच ई टीडीआर प्रणाली सुरू करण्यात येत आहे. बुधवार, दिनांक १५ एप्रिल २०२६ पासून ही प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येत असून https://etdr.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ही प्रणाली उपलब्ध असेल. या प्रणालीमध्ये खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी…

Read More

SC म्हणाले- हिंदू धर्म जीवन जगण्याची पद्धत:सबरीमाला प्रकरणात म्हटले- हिंदू राहण्यासाठी मंदिरात जाणे आवश्यक नाही, घरात दिवा लावणेही पुरेसे

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले की, हिंदू धर्म ही जीवन जगण्याची एक पद्धत आहे. हिंदू राहण्यासाठी मंदिरात जाणे किंवा विशिष्ट पूजा-अर्चा करणे आवश्यक नाही. घरात दिवा लावणे देखील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी पुरेसे आहे, असे न्यायालयाने म्हटले. हे निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाने नोंदवले. हे खंडपीठ धार्मिक स्थळांवर महिलांसोबत होणारा भेदभाव, सबरीमाला मंदिर आणि…

Read More

चार महिन्यात ऐतिहासिक व्यवहार पूर्ण:39 हजार कोटींची परेदशी गुंतवणूक एकाच कंपनीत, शेअर आज 10 टक्के उसळला

श्रीराम फायनान्स लिमिटेड आणि MUFG बँक लिमिटेड यांच्यातील बहुचर्चित आणि ऐतिहासिक गुंतवणूक व्यवहार अखेर पूर्ण झाला आहे. भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी थेट परदेशी गुंतवणूक ठरली आहे. या व्यवहाराअंतर्गत MUFG बँकेने श्रीराम फायनान्समध्ये सुमारे २०% हिस्सा विकत घेतला असून, प्रेफरेंशियल इश्यूद्वारे सुमारे ₹३९,६१८ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. भारतीय स्पर्धा आयोगासह सर्व…

Read More

नाशिकच्या TCS प्रकरणानंतर राज्य सरकारचे महत्त्वाचे पाऊल:पॉश कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश; कंपन्यांना शी-बॉक्स पोर्टलवर नोंद करणे अनिवार्य

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास आळा घालण्यासाठी पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी-बॉक्स पोर्टलवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, नियमांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर…

Read More

सरकारकडून ओबीसींच्या हक्कांना नख:राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट – विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर ओबीसींच्या हक्कांना नख लावल्याचा आरोप केला आहे. राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट महायुती सरकारने केला आहे. याद्वारे सरकारने ओबीसींच्या हक्कांनाच नख लावले आहे, असे ते म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना निवडीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार…

Read More

महागाईची टांगती तलवार:मान्सूसमुळे अर्थवाढीवर परिणाम होण्याची शक्यता; एसबीआय म्युच्युअल फंडच्या अहवालात इशारा

यंदा मान्सूनच्या काळात देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची दाट शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाने सोमवारी आपला पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला. त्यानुसार नैऋत्य मान्सून हंगामात देशभरात ९२ टक्के पाऊस पडू शकतो. मान्सूनमध्ये देशात साधारणतः ८७ सेमी पाऊस पडतो, मात्र यंदा ८० सेमी पावसाचा अंदाज आहे. यंदाचा मान्सून अंदाज हा २००१ पासूनच्या अंदाज प्रक्रियेनंतरचा सर्वात कमकुवत प्रारंभिक अंदाज…

Read More

भाजपची बंगालनंतर आता महाराष्ट्रावर नजर:SIR वर लक्ष केंद्रित; मराठी मुलूख जिंकण्यासाठी सर्व लहानथोर कार्यकर्त्यांना देणार प्रशिक्षण

पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपने आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. भाजपने बंगालमध्ये एसआयरच्या जोरावर विजय मिळवल्याचा दावा केला जात आहे. आता हीच रणनीती भाजप महाराष्ट्रात राबवण्याची शक्यता आहे. यासाठी मराठी मुलूखावरील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी भाजपने आपल्या सर्वच स्तरांवरील कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचा मागील 15 वर्षांपासून पश्चिम बंगालचा गड…

Read More