Headlines

मोराणे सांडस शाळेत एकच शिक्षक;‎ 50 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान‎:शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे पालकांमध्ये चिंता; त्वरित नियुक्ती करण्याची मागणी‎

नामपूर मोराणे सांडस (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांच्या कमतरतेमुळे गंभीर अडचणीत सापडली आहे. सध्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या या शाळेतील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी केवळ एका शिक्षकावर आहे. विशेष म्हणजे, हे शिक् . परिणामी, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असून, अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश दिल्याची माहिती ग्रामस्थांनी…

Read More

अकलूजमध्ये पोलिसांचे मॉक ड्रिल:अतिरेक्यांना जेरबंद करण्याचे, बॉम्ब निकामी करण्याचे दाखवले प्रात्यक्षिक‎

सदाशिवराव माने विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी ज्ञानार्जनात तल्लीन असताना अचानक सायरनचा आवाज करत एकामागून एक पोलिस गाड्या या विद्यालयाच्या प्रांगणात आल्या, त्यातून पटापट पोलीस अधिकारी उतरले, विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले व पोलिस शिपाई सावधपणे आपल्या बंदुका सावरत सावजाचा शोध घेऊ लागले. वरिष्ठ त्यांच्या भाषेत आज्ञा करत असतानाच अचानक एकाला घेऊन चौघे शिपाई आले आणि सगळ्यांनी सुटकेचा…

Read More

इंदूरमध्ये समोश्यात निघाले मेलेले झुरळ:युवकाने व्हिडिओ बनवला, मुख्यमंत्री हेल्पलाइनवर तक्रार; दुकानदार म्हणाला- चुकून आला असेल

इंदूरमध्ये एका तरुणाने गरमागरम समोसा विकत घेतला. एक तुकडा खाताच त्याला त्यात मेलेला झुरळ दिसला. तरुणाने लगेच व्हिडिओ बनवून दुकानदाराला याची माहिती दिली. दुकानदाराने सांगितले की, हे चुकून आले असेल आणि व्हिडिओ बनवायचा असेल तर बनवून घे. या प्रकरणाची तक्रार सीएम हेल्पलाइन आणि अन्न सुरक्षा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी चिकमंगलूर चौकातील श्रम…

Read More

राऊत सामना सोडून एकनाथ शिंदेंचे ड्रायव्हर झालेत का?:महाराष्ट्रात 'सब कुछ' देवाभाऊच, ज्यांना आयुष्य सुखकर करायचे त्यांनी त्यांच्या मार्गाने जावे- नीतेश राणे

एकनाथ शिंदे प्रवासादरम्यान दिल्लीला काय काय घेऊन जातात, हे केवळ त्यांच्या वाहनचालकालाच माहिती असू शकते. त्यामुळे संजय राऊत यांनी ‘सामना’ वृत्तपत्रातील नोकरी सोडून ते शिंदेंकडे ड्रायव्हर म्हणून रुजू झाले असावेत, असा खोचक टोला भाजपचे नेते नीतेश राणे यांनी लगावला आहे. नीतेश राणे म्हणाले की, शरद पवार एनडीएबरोबर जाणार का नाही हा विषय वरीष्ठ पातळीवरील आहे….

Read More

'चौहान'च्या टीझरवर वाद:'पठानों से कह दो, चौहान आ गया' संवादावर आक्षेप, क्षत्रिय परिषदेने म्हटले- इतिहास असा दाखवू नका

अजय देवगणच्या ‘चौहान’ चित्रपटाचा टीझर वादात सापडला. क्षत्रिय परिषद नावाच्या संघटनेने म्हटले की, ऐतिहासिक वारसा सांप्रदायिक ध्रुवीकरणाचे माध्यम बनवू नये. संघटनेने चित्रपट निर्मात्यांना राजपूत नावाचा वापर जातीय आणि सांप्रदायिक भावना भडकावण्यासाठी करू नये अशी विनंती केली. 25 जून रोजी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यात अजय देवगणच्या आवाजात एक संवाद आहे, “पठानों से कह…

Read More

पेसा शिक्षकांची जि.प.वर धडक, कायम नियुक्तीची मागणी:आमदार तायडे यांचा मुद्दा, शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा

अमरावती: मेळघाटात ‘पेसा’ अंतर्गत सेवा दिलेल्या शिक्षकांना आगामी सत्रासाठी रुजू करून न घेता, त्या जागांसाठी नव्याने प्रक्रिया राबवली जात आहे. याविरोधात जुन्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, त्यांनाच पुनर्नियुक्ती मिळावी या मागणीसाठी २५ मे रोजी त्यांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. या शिक्षकांनी गेल्या काही वर्षांपासून मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात सेवा दिली आहे. त्यांना…

Read More

राहुल गांधी पेपरफुटी विरोधात थोपटणार दंड:17 जूनपासून राजस्थानातून आंदोलनाला सुरुवात, नंतर देशाच्या इतर भागांतही जाणार

नीट पेपरफुटीनंतर आता काँग्रेसने याविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. याची सुरुवात 17 जून रोजी कोटा येथून केली जाईल. राहुल गांधी 17 जून रोजी कोटा येथे एक विद्यार्थी संमेलन घेणार आहेत. या संमेलनात राहुल गांधी पेपरफुटी आणि तरुणांशी संबंधित मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी या देशव्यापी आंदोलनाची घोषणा…

Read More

वेरूळ लेण्यांचे पुण्यात 'एलोरामा' प्रदर्शन:ललित कला अकादमी पुरस्कार विजेते नीलेश काळे यांच्या कलाकृती

पुण्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळच्या कैलास मंदिर आणि जैन व बौद्ध लेण्यांवर आधारित ‘एलोरामा’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ललित कला अकादमी पुरस्कार विजेते छायाचित्रकार नीलेश काळे यांनी काढलेल्या पॅनोरामा छायाचित्रांचा यात समावेश आहे. हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कला दालनात मंगळवार, २८ एप्रिल ते रविवार, ३…

Read More

काळानुसार शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धत स्वीकारावी:नेप्तीत खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक, शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी|अहिल्यानगर आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत पारंपरिक शेती सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण यावर भर दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धती स्वीकारावी असे आवाहन सहायक कृषी अधिकारी रावसाहेब नवले यांनी केले. तालुक्यातील नेप्ती येथील मारुती मंदिरात कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगाम पूर्वतयारी नियोजन…

Read More

कांदा उत्पादन खर्च 1700 च्या पार,तर बाजारात भाव अवघा 904रुपये:प्रतिक्विंटल 200 ते 800 रुपयांचा फटका, कांदा उत्पादक संकटात

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील गेल्या चार वर्षांतील कांदा आवक आणि सरासरी दराची धक्कादायक अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील प्रत्यक्ष भाव यामधील दरी उघडी पाडली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. २०२३-२४ मध्ये खरीप कांद्याचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्च १,४६६.७५…

Read More