Headlines

रात्रीच्या वादळात 7 ठिकाणी झाडे कोसळली:अवकाळी पावसामुळे शहरामधील विद्युत पुरवठा खंडित; वाहतुकही खोळंबली‎

शहरात रविवार १४ रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे ७ ठिकाणी मोठे वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे बराचवेळ वाहतूकही खोळंबली होती. बेलपुरा, मोतीनगर, भगतसिंग चौक, पुंडलिक बाबा नगर, अंबिका नगर आणि पूनम इलेक्ट्रॉनिक्सजवळ वृक्ष कोसळले. पावसामुळे राजापेठ भुयारी मार्गासह शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. अनेक प्रमुख मार्गांवर मोठमोठी झाडे उन्मळून…

Read More

पोलिस बनून तरुणाला लुटले:मुंबई-बेंगळुरु बाह्यवळण मार्गावरील घटना, 1.32 लाख रुपये लंपास

पुणे प्रतिनिधी: पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, मुंबई-बेंगळुरु बाह्यवळण मार्गावर पोलिस असल्याची बतावणी करून एका तरुणाला लुटण्यात आले. चोरट्याने तरुणाचा मोबाईल घेऊन त्याच्या बँक खात्यातून १ लाख ३२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने स्वतःच्या खात्यात हस्तांतरित केले. या प्रकरणी नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजमधील आंबेगाव परिसरात राहणारा तक्रारदार…

Read More

हिमंता दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील:4 मंत्रीही बनतील, PM मोदींसह एनडीएचे अनेक मोठे नेते उपस्थित राहतील

हिमंता बिस्वा सरमा आज सकाळी 11 वाजता दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत आणखी 4 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. या समारंभात पंतप्रधान मोदींसह अनेक NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी गुवाहाटीच्या खानापारा वेटरनरी कॉलेज मैदानावर सोमवारीच तयारी सुरू झाली. रविवारी आसाममध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली, यात हिमंता यांची पुन्हा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड…

Read More

पेपरफुटीच्या क्लाससाठी घर देणारे डाॅ. शिरुरे सीबीआयचे साक्षीदार:नीटप्रकरणी लातूरचे बालराेगतज्ज्ञ डाॅ. शिरुरेंना चौकशीसाठी घेण्यात आले होते ताब्यात

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करून त्यांना गुरुवारी रात्री सीबीआयचा साक्षीदार करण्यात आले. याआधी नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएचा (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) पेपर सेटर, लातूरचा प्राध . त्याच्या जबाबावरून सीबीआयला असा संशय आला की, डॉ. शिरुरेंनी यांनी आपल्या मुलासाठी पेपर खरेदी केला असावा. प्रा. कुलकर्णीने डॉ. शिरुरेंच्या…

Read More

ओबीसी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेत कोंडी:ओबीसी मुक्ती मोर्चाची भुजबळ-बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने ओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेतील कोंडी आणि कोट्यात झालेल्या कपातीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी मोर्चाने केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या न्यायालयीन मर्यादेमुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप मोर्चाने केला आहे. निवडणूक आयोगाच्या…

Read More

सोलापूर शहराचा 40 टक्के भाग B1, B2, गुंठेवारीत:दंडाच्या अवाढव्य रकमेने नागरिक जेरीस, बेकायदेशीर व्यवहार वाढले

सोलापूर शहरातील कर्णिक नगर, एकता नगर, स्वातंत्र्य सैनिक नगर, मुरारजी पेठ, जुनी मिल चाळ, विकास नगर, कुमठा नाका, रेल्वे लाईन्ससह 25 ते 40 टक्के भाग ‘बी-1′,“बी-2′, ‘एच’ आणि ‘जी’ अशा शासनाच्या विविध किचकट सत्ताप्रकारांमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे संबंधित मिळकतदारांना हक्काच्या जागेचा विकासच करता येत नाही. परिणामी बेकायदेशीर व्यवहारांमध्ये वाढ झाली. एखाद्या इमारतीचे सात ते आठ…

Read More

27 हजार वारकऱ्यांची आरोग्य तपासणी:11,500 चष्मे वाटप, श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत वारकऱ्यांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे झालेल्या या शिबिरात २७ हजार ५६४ हून अधिक वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. यासोबतच, ११ हजार ५०० भाविकांना चष्मे वाटप करण्यात आले. या आरोग्य…

Read More

'सर्वे भवन्तु सुखिनः' हा भारतीय विचार श्रेष्ठ:पुण्यात संघ शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुखांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख भारत भूषण यांनी ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या पाश्चात्य नियमापेक्षा ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा भारतीय विचार श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले. सध्या जगात ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’मुळे अनागोंदी निर्माण झाली असून, या संघर्षाच्या काळात ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा सर्वसमावेशक विचार जगभर नेण्याची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले. या…

Read More

मस्साजोगमध्ये सरपंचपदासाठी चुरस:संतोष देशमुख यांच्याकडून पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख मैदानात, अश्विनी देशमुखही सज्ज

मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय कलाटणी देणारा ट्विस्ट समोर आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी गावात प्रयत्न सुरू असतानाच, दिवंगत संतोष देशमुख यांच्याकडून पूर्वी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी अचानक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी आपण सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल…

Read More

Sensex Surges 300 Points to 77,200

Marathi News Business Sensex Surges 300 Points To 77,200 | Nifty Jumps 100 Points; Auto, IT Stocks Shine मुंबई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच २९ एप्रिल रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३०० अंकांच्या वाढीसह ७७,२०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही १०० अंकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे, तो २४,१०० वर व्यवहार करत आहे….

Read More