जनधन योजनेने आर्थिक समावेशनाला मोठी चालना:डीवाय पाटील विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आला निष्कर्ष
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन धन योजनेने देशातील आर्थिक समावेशनाला मोठी चालना दिली आहे. बँकिंग सेवांपासून वंचित नागरिकांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात या योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असा निष्कर्ष डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेंटरच्या संशोधनातून समोर आला आहे. डॉ. निलोफर ए. सय्यद यांनी संशोधन मार्गदर्शक डॉ. बाबासाहेब जाधव यांच्या…