Headlines

धनादेशात खाडाखोड, 5 लाखांचे 2.51 कोटी केले:मैसूरच्या जमीन दलालाला पुणे न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली

पुण्यातील मंगळवार पेठ येथील जमीन व्यवहाराशी संबंधित २० वर्षे जुन्या फसवणूक आणि बनावटगिरी प्रकरणात पुणे न्यायालयाने मैसूर येथील ६१ वर्षीय जमीन दलाल रामजनम बनवारी याला दोषी ठरवले आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस. बारी यांनी बनवारी याला भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७ आणि ४६८ अंतर्गत दोषी ठरवून दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली….

Read More

पंतप्रधान मोदींत देश चालवण्याचे सामर्थ्य राहिले नाही:त्यांनी जनतेला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच सत्तेतूनच दूर व्हावे, नाना पटोले यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता देश चालवण्याचे सामर्थ्य राहिले नाही. त्यामुळे त्यांनी जनतेला काटकसरीचे सल्ले देण्यापेक्षा स्वतःच सत्तेतून दूर व्हावे, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मंगळवारी येथे…

Read More

संघाचा पाठिंबा असलेल्या फडणवीसांचे पंख कापण्याचे कारस्थान:मला त्यांच्या राजकीय करिअरची चिंता, उद्धव ठाकरेंचा टोला

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बंडानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. पक्षातील सहा खासदारांच्या फुटीनंतर निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उद्धव ठाकरे मागील तीन दिवसांपासून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आक्रमक दौरे करत आहेत. आज शिर्डीत शिवसैनिकांशी संवाद साधण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘डिलिमीटेशन बिल’ (मतदारसंघ पुनर्रचना विधेयक) आणि…

Read More

अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात 48 तासांत 5.13% वाढ:मध्य प्रदेश सीमेवरील पावसामुळे 28.70 दलघमीने वाढला जलसाठा

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात गेल्या ४८ तासांत ५.१३ टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हा जलसाठा २७.७० दशलक्ष घनमीटरने (दलघमी) वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी धरणाचा जलसाठा २५७.७१ दलघमी (४५.६० टक्के) होता. आता तो २८६.१५ दलघमीवर पोहोचला आहे. जलसंपदा…

Read More

विधान परिषद निवडणूक:राज्यात 17 पैकी 5 जागी महायुतीचे पारडे जड; कुठे उमेदवार बाद, तर कुठे माघार, वाचा इलेक्शनची स्टोरी

राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून ‘महायुती’ विरुद्ध ‘महाविकास आघाडी’ (मविआ) असा थेट सामना रंगला आहे. बंडखोरी मोडून काढण्यासाठी पक्षांतर्गत पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच, अर्ज छाननी आणि नाट्यमय घडामोडींमुळे 4 महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीचे पारडे प्रचंड जड झाले असून, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या…

Read More

पोलिसांच्या 112 वर कॉल करत खोटी माहिती देणं पडले महागात:तरुणावर नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

डायल 112 या क्रमांकावर तब्बल सहा वेळा कॉल करून खोटी माहिती देणाऱ्या एका तरुणावर नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 26 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन समज दिली अन कुटुंबाच्या हवाली केले आहे. राज्यात पोलिस दलाच्या वतीने डायल 112 हा क्रमांक सुरु करण्यात आला असून अडचणीत सापडलेल्यांना नागरीकांना तातडीने पोलिस मदत मिळावी…

Read More

एफडीएचा बडगा:गुटखा तस्करांवर थेट मकोका, नेटवर्क नष्ट करणार; तुकाराम मुंढेंचा आदेश, किरकोळ विक्रेत्यांऐवजी मुख्य सूत्रधारांवर होणार कारवाई

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गुटखा, तंबाखू आणि पानमसाला यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांची तस्करी करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर आता थेट मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना कडक आदेश . अनेक वर्षांपासून केवळ किरकोळ विक्रेते किंवा टपरीवाले सापडत असल्याने मुख्य सूत्रधार मोकाट राहत होते. आता मकोका अंतर्गत कारवाई होणार…

Read More

Ram Gopal Varma FWICE Unpaid Dues; Ranveer Singh Ban Controversy

31 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा, रणवीर सिंगला पाठिंबा देऊन अडचणीत सापडताना दिसत आहेत. अलीकडेच राम गोपाल वर्मांनी FWICE (फिल्म फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉई) द्वारे रणवीरवर लावलेल्या ‘नॉन-कोऑपरेटिव्ह डायरेक्टिव्ह’च्या आरोपावर म्हटले होते की, फेडरेशनला बॅन करावे, रणवीरला नाही. आता अलीकडील पत्रकार परिषदेत फेडरेशनने राम गोपाल वर्मा यांची तीव्र निंदा करत म्हटले…

Read More

घाऊक महागाई 44 महिन्यांत सर्वाधिक:जूनमध्ये 9.87% वर पोहोचली; खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या, इंधन स्वस्त झाले

जूनमध्ये घाऊक महागाई (WPI) वाढून 9.87% वर पोहोचली आहे. यापूर्वी मे महिन्यात ती 9.68% होती. जूनमधील महागाई 44 महिन्यांतील सर्वाधिक आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ती 10.70% वर पोहोचली होती. वाणिज्य मंत्रालयाने आज म्हणजेच 14 जुलै रोजी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. महागाई वाढण्याचे कारण म्हणजे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांचे महाग होणे. इंधन आणि…

Read More

उबाठाने 25 वर्षांच्या कारभारात एका कंत्राटदारावरही कारवाई केली का?:आम्ही कारवाई करतो, महाविकास आघाडीप्रमाणे पाठीशी घालत नाही– नवनाथ बन

ठाकरे गटाने 25 वर्षांच्या मुंबई महापालिका सत्ताकाळात एका तरी कंत्राटदारावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई केल्याचे उदाहरण द्यावे. महायुती सरकारच्या काळात महापौर, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ज्या ठिकाणी त्रुटी आढळतात, तेथे अधिकाऱ्यांचे निलंबन आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मुंबईकरांचे जीवन सुरळीत ठेवणे ही आमची जबाबदारी असून चुका लपविण्याऐवजी त्यावर…

Read More