Headlines

पांगरीत खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे रखडल्या:शेतकरी चिंतेत, बियाणे, खते खरेदी करूनही शेतकरी चिंतेत; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर‎

पांगरी (ता. बार्शी) या भागात जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली तरी पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीला सुरुवात करता आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह प . परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेत मशागतीची कामे पूर्ण करून खरीप हंगामासाठी तयारी केली आहे. मात्र गेल्या…

Read More

Monsoon to arrive in Kerala on May 26; Super El Nino threat increases, monsoon likely to arrive 5 days earlier

Marathi News National Monsoon To Arrive In Kerala On May 26; Super El Nino Threat Increases, Monsoon Likely To Arrive 5 Days Earlier नवी दिल्ली / वॉशिंग्टन3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दक्षिण-पश्चिम मान्सून यंदा वेळेपूर्वी म्हणजेच २६ मे रोजी धडकू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. अरबी समुद्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक स्थिती निर्माण…

Read More

'पोलीस भरती' झाल्याचे सांगून तरुणाने वाटले पेढे:नऱ्हे येथे फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पुणे, प्रतिनिधी: नऱ्हे येथील एका तरुणाने आपण पोलीस दलात भरती झाल्याचे खोटे सांगून सोसायटीत पेढे वाटले आणि चौकात अभिनंदनाचे फलक लावले. नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. समाजात प्रभाव पाडण्यासाठी तरुणाने ही बतावणी केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषीकेश राजू जाधव (वय २६, रा….

Read More

Sandip Deshpande Challenged by Jain Muni to Protest in Bhendi Bazaar

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून आता राजकीय आणि धार्मिक स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादरमधील रस्त्यांवर काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी . ‘दोन समाजांमध्ये दरी निर्माण करू नका’ निलेश चंद्र मुनी म्हणाले की, संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये अनावश्यक दरी निर्माण होत आहे….

Read More

दिरंगाईचा फटका:अकोट-अकोलासह शेगाव काँक्रीट मार्गावर पडल्या भेगा, महिनाभरात दोन बळी, अपघातांचे सत्र वाढल्याने नागरिक संतप्त

अकोट ते अकोल्यासह शेगाव हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा काँक्रीट मार्ग सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलिकडेच उभारण्यात आलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी भल्या मोठ्या व खोल भेगा पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा…

Read More

डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली

डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली Source link

Read More

Ram Mandir Donation Controversy; Tinnu Auto Driver Property

Marathi News National Ram Mandir Donation Controversy; Tinnu Auto Driver Property | Champat Rai SRJBTK Funds अयोध्या7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या येथील राम मंदिरातील दानपेट्यांमधून देणग्यांच्या चोरीने सर्वांना धक्का बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही चोरी 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. नोटांच्या मोजणीशी संबंधित सुमारे 50 कर्मचारी संशयाच्या घेऱ्यात आहेत. पोलीस आणि तपास यंत्रणांनी आतापर्यंत…

Read More

नळाला मोटार लावताना‎उंडणगावात मुलाचा मृत्यू‎:गावात सण साजरा नाही‎

प्रतिनिधी | उंडणगाव अक्षय तृतीयेच्या दिवशी गावात हृदयद्रावक घटना घडली. सवित्रीबाई फुले शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा गणेश खंडू सोनवणे (११) याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तो सकाळी घरासमोर नळाला पाण्याची मोटर लावत होता. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कुटुंबाला मदत म्हणून मोटर सुरू करत होता. त्याचवेळी अचानक विजेचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घरातील आजी,…

Read More

बँक फसवणूक प्रकरणाची पोलिस फाईल गहाळ:आयुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई नाही, ग्राहकांचे खासदार वानखेडेंना साकडे

कर्मिक्षा निधी बँकेने फसवणूक केलेल्या ग्राहकांच्या प्रकरणाची गाडगेनगर पोलिस ठाण्यातून फाईल गहाळ झाली आहे. पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी या प्रकरणात चौकशी करून तक्रारदारांना दिलासा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीसाठी मूळ फाईलच उपलब्ध नसल्याने पोलिस अधिकारी अडचणीत आले आहेत. कर्मिक्षा निधी बँकेने राधानगर येथे कार्यालय उघडून भाजीपाला-फळ विक्रेते, इस्त्री करणारे, हातगाडी व कटलाचालक अशा…

Read More

ज्यांना परत यायचंय त्यांनी यावे, ठाकरेंचे मन मोठे:ओमराजे निंबाळकरांचे तळ्यात-मळ्यात असो पण डुबायला नको – आदित्य ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा आणि त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा सीबीआय कोर्टाचा निकाल, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर, पक्षातील बंडखोर खासदारांवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रतिक्रिया…

Read More