Headlines

काळजाचा थरकाप!:आंबेनळी घाटात दुचाकी 700 फूट खोल दरीत कोसळली; वाईचे दाम्पत्य जागीच ठार

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात गुरूवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दाम्पत्य दरीत पडून जागीच ठार झालं. मोहन चव्हाण (वय ५५) आणि राजश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी, ता. वाई), असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. घाटातील धोकादायक वळणावर मोटरसायकल बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. पाऊस आणि धुक्यामुळे प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सनी खडतर परिस्थितीत रेस्क्यू…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पातोंड्यात महिन्यापासून नळ कोरडे; शेवाळयुक्त पाणी पिण्याचा धोका

अकोट तालुक्यातील पातोंडा गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थांना आता जीव धोक्यात घालून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. सुमारे ६०० लोकवस्ती असलेल्या या गावात गेल्या अनेक दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांचा संताप टोकाला पोहोचला आहे. खारपान पट्ट्यातील पातोंडा गावात आधीच क्षारयुक्त पाण्याचा गंभीर प्रश्न आहे….

Read More

साताऱ्यात शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई:बेकायदेशीर पिस्टलसह 20 वर्षीय तरुण जेरबंद, 65 हजारांचा मुद्देमालही हस्तगत

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला जेरबंद केले आहे. आरोपीकडून देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हर्षद सुनील भोसले (वय 20, रा. आझाद नगर, मोळाचा ओढा, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात…

Read More

जरांगेंच्या आंदोलनापुढे सरकार पूर्णपणे झुकले:सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा गळा घोटला; फडणवीसांनी ओबीसींच्या तोंडाला पाने पुसली- हाके

मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीच्या आंदोलनासमोर हे सरकार पूर्णपणे झुकले असून, त्यांच्या बेकायदेशीर मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. या लोकनियुक्त सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा गळा घोटला आहे, असा घणाघाती आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. लक्ष्मण हाके म्हणाले की, राज्यातील लोकसंख्येचा विचार करता ओबीसी समाजाला अर्थसंकल्पात 50 टक्के निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, देवेंद्र…

Read More

नागपूर विभागाचा बारावीचा निकाल 88.67 टक्के:राज्यात आठवे स्थान कायम, मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात नागपूर विभागाचा निकाल ८८.६७ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांप्रमाणेच याही वर्षी मुलींनी निकालात बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. नागपूर विभागाने राज्यात आठवे स्थान कायम राखले आहे. या विभागाचा निकाल मागील काही वर्षांच्या तुलनेत किंचित कमी झाला आहे. २०२५…

Read More

शरद पवार गटाचा भाजप, RSS वर तिखट पलटवार:आचार्य तुषार भोसले हा भाजप, संघाने वारकरी संप्रदायात सोडलेला ढोंगी वारकरी

शरद पवारांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांच्या घुसखोरी झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरकसपणे पलटवार करत भाजप व संघाने तुषार भोसले नामक ढोंगी वारकरी, वारकरी संप्रदायात सोडला असल्याचा आरोप केला आहे. शरद पवारांनी शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या…

Read More

'कॉक्रोच जनता पार्टी'ला अण्णा हजारेंचा पाठिंबा:म्हणाले – नाव अजब असले, तरी तरुणाई पाठीशी; सरकारला दिला मोठा सल्ला

सोशल मीडियावर अल्पावधीत तुफान लोकप्रिय झालेली आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देऊ पाहणारी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) सध्या वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात आहे. या पक्षावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि संकेतस्थळांमार्फत बंदी घालण्याचे प्रयत्न झाले असतानाच, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या चळवळीला पाठबळ दिले आहे. “नाव जरी अजब असले, तरी या पक्षाच्या मागे देशातील तरुण…

Read More

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात केजरीवाल स्वतः बाजू मांडतील:मागील सुनावणीत न्यायमूर्ती स्वर्ण कांता यांना खटल्यातून बाजूला होण्याची मागणी केली होती

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या प्रकरणातील न्यायाधीश स्वर्ण कांता शर्मा यांना स्वतःला बाजूला (रिक्यूज) करण्याची मागणी करतील. केजरीवाल स्वतः आपली बाजू मांडतील. ते न्यायालयात पोहोचले आहेत. यापूर्वी या प्रकरणी 6 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. तेव्हा न्यायालयाने CBI ला उत्तर दाखल करण्याचे निर्देश…

Read More

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत इंधन टंचाई:पंपांवर लांबलचक रांगा; डबल इंजिन सरकारच्या इंजिनचे तेल पंण संपले का, विरोधकांची टीका

इराण विरुद्ध अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे जगातील अनेक देशांत इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा मोठा फटका आता महाराष्ट्राला बसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पेट्रोल पंपांवर पेट्रोल – डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंधन मिळवण्याच्या शर्यतीत काही ठिकाणी वादाच्याही घटना घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत…

Read More

IMD Weather Update; MP UP rajasthan Maharashtra heatwave Alert

Marathi News National IMD Weather Update; MP UP Rajasthan Maharashtra Heatwave Alert | Jharkhand Rain Kashmir Himachal Snowfall भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात भीषण उष्णता जाणवू लागली आहे. सोमवारी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रात पारा 46°C च्या वर नोंदवला गेला. देशात सर्वात उष्ण उत्तर प्रदेशातील बांदा होते. येथे पारा 47.6°C नोंदवला…

Read More