Headlines

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई:एकाच आठवड्यात 67 लाखांचा गुटखा व अमली पदार्थ जप्त!

नांदेड परिक्षेत्रात चार जिल्ह्यातून गुटखा व अमली पदार्थ विक्री विरोधात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच आठवड्यात (1 ते 7 जून) पोलिसांनी मोठी कारवाई करत 67,02,671 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 48 आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर…

Read More

बार्शीतील प्रलंबित 2457 प्रकरणे निकाली; 2 कोटींचा महसूल जमा:राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी 78 तर दाखलपूर्व 2379 प्रकरणात तडजोड‎

बार्शी तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती बार्शी तथा जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे यांचे अध्यक्षतेखाली बार्शी न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतीत ७८ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले व दाखल पुर्व २३७९ असे एकुण २४५७ इतकी प्रकरणे राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये तडजोडीने निकाली…

Read More

Maharashtra Ministers Flights Need CM Approval; PM Modis Fuel Saving Call

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचतीसाठी काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. आता राज्यातील मंत्र्यांना सरकारी विमानाचा वापर करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी म . मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचे सावट आता भारतावरही दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…:मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा, नेमके काय म्हणाले जरांगे?

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांविरोधात उघडलेली धडक मोहीम सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या कारवाईच्या धास्तीने राज्यातील अनेक पानाच्या टपऱ्या बंद असल्याचे चित्र आहे. अन्नपदार्थांत भेसळ केल्याचे उघडकीस आल्यास थेट मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे कठोर आदेश मुंढे यांनी दिल्याने भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले…

Read More

Myanmar Border Terrorists Burn Villages; Locals Flee to Jungles

इम्फाळ39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरमधील कामजोंग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवर गुरुवारी सकाळी सशस्त्र अतिरेक्यांनी अनेक गावांवर हल्ला केला. अनेक घरांना आग लावण्यात आली. लोक जीव वाचवण्यासाठी जंगलात पळून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, हा हल्ला पहाटे चारच्या सुमारास झाला. अतिरेक्यांनी कासोम खुल्लेन पोलिस स्टेशन हद्दीतील नामली, वांगली आणि चोरो या तांगखुल नागा गावांना लक्ष्य केले. ही गावे आंतरराष्ट्रीय…

Read More

खरीप पूर्व नियोजन व हुमणी अळी नियंत्रण मेळावा:टाकळीभान येथे खरीप पूर्व नियोजन, ऊस पीक व्यवस्थापन व मार्गदर्शन मेळावा संपन्न‎

प्रतिनिधी | राहुरी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप पूर्व नियोजन, ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व हुमणी अळीचे नियंत्रण या विषयांवर शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचा आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला….

Read More

चित्रपट निर्माते भारतीराजा यांचे 84 व्या वर्षी निधन:राजेश खन्ना यांच्या चित्रपटासह 40 हून अधिक चित्रपट बनवले; 6 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले

ज्येष्ठ तमिळ दिग्दर्शक भारतीराजा यांचे ८४ व्या वर्षी बुधवारी चेन्नई येथे निधन झाले. वृत्तसंस्था एएनआय (ANI) नुसार, त्यांच्या निधनाचे कारण वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्या होत्या. भारतीराजा यांना सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार साऊथ फिल्मफेअर पुरस्कार, सहा तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि एक नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने २००४…

Read More

शक्तिपीठ महामार्ग मोजणीचा प्रशासनाचा निमगावच्या शेतकऱ्यांनी डाव उधळला:माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे पोलिसांसमोर आत्मदहनाचा शेतकऱ्यांचा प्रयत्न‎

. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी माळशिरस तालुक्यातील निमगाव परिसरातील बाधित जमिनींच्या जीपीसी मोजणीस शुक्रवारी शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवत प्रशासनाचा डाव उधळून लावला. सकाळी ६ ते ११ वाजेदरम्यान सुरू असलेल्या या वादग्रस्त प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अखेर शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाला मोजणी प्रक्रिया स्थगित करावी लागली….

Read More

विठ्ठलनामाचा गजर:7 जुलै रोजी पंढरपूरकडे पालखीचे होणार प्रस्थान‎, पैठण येथील पालखी ओट्याची स्वच्छता

संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या ४७१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, येथील पालखी ओटा परिसराची रविवारी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांच्या पुढाकाराने संपूर्ण पालखी स्वच्छ करण्यात आला. ही मानाची पालखी मंगळवारी (७ जुलै) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. संत एकनाथ महाराजांची पालखी हा पैठणच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा…

Read More

ओमराजेंची Y+ सुरक्षा हे लोकांच्या रोषाचे प्रतीक:हा चक्रव्यूह कसा भेदणार? सुषमा अंधारेंचा निंबाळकर आणि नागेश आष्टीकरांवर घणाघात

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत बोलताना म्हटले आहे की, ओमराजे यांनी 20 वर्षे न्यायासाठी लढा दिला, पण काही घडामोडींमुळे किंवा मांडणी कमी पडल्याने त्यांना न्याय मिळू शकला नाही. तरीही आमच्या भावना आणि सदिच्छा त्यांच्यासोबत आहेत. मात्र, दिल्लीला जाऊन सह्या करून आल्यावर मेळावा घेण्याऐवजी त्यांनी तो दिल्लीला जाण्यापूर्वीच घ्यायला हवा होता,…

Read More