Headlines

Crime in Shrirampur will be eradicated within a month

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Crime In Shrirampur Will Be Eradicated Within A Month Minister Vikhe, Met With Dubaiya Families, Action Will Also Be Taken Against Those Who Support Criminals श्रीरामपूरकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक श्रीरामपूर “एकेकाळी आदर्श शहर म्हणून ओळख असलेल्या श्रीरामपूरची ओळख आता दुर्दैवाने गुन्हेगारी शहर म्हणून होत चालली आहे. वेळेवर पोलिसांनी कठोर कारवाई…

Read More

जायकवाडीमधील 72 एमएलडी पाणी बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव:900 मिलिमीटर स्वतंत्र जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीचा विस्तार आता वेगाने होत आहे. उद्योगांची वाढती संख्या, देश-विदेशातून येणारी मोठी गुंतवणूक आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी ७२ एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी ते बिडकीन ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे….

Read More

Amarnath Yatra First Zero Landfill Pilgrimage; Over 4 Lakh Devotees

जम्मू23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरनाथ यात्रा देशातील पहिली ‘झिरो लँडफिल पिलग्रिमेज’ (शून्य कचरा तीर्थयात्रा) बनणार आहे. 3 जुलै ते 28 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत चार लाखांहून अधिक भाविक सहभागी होतील. तरीही, कोणताही कचरा लँडफिलमध्ये जाणार नाही. जम्मू-काश्मीर प्रशासनाने श्री अमरनाथ जी यात्रा-2026 ला ‘झिरो लँडफिल पिलग्रिमेज’ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अंतर्गत, यात्रा मार्गावर निर्माण…

Read More

जालन्याच्या नवोदय विद्यालयात रॅगिंग:सात विद्यार्थ्यांचे निलंबन, 11 वीच्या विद्यार्थ्यांकडून 9 वीच्या विद्यार्थ्याचा छळ

जालना जिल्ह्यातील परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात ९वीतील एका विद्यार्थ्याची अकरावीतील ७ विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर शाळेच्या अँटी-रॅगिंग कमिटीने दोषी ७ विद्यार्थ्यांना ८ दिवसांसाठी निलंबित केले. २ जुलै रोजी या मुलाने मारहाण, धक्काबुक्की करत कपडे धुवायला लावत त्रास दिल्याची तक्रार पालकांकडे केली होती. अँटी-रॅगिंग कमिटीकडून तातडीने कारवाईचे पाऊल विद्यार्थ्याने…

Read More

औराळा आरोग्य केंद्रासाठी सुसज्ज इमारत बांधा:ग्रामस्थांनी दिले जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिले निवेदन‎

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण व धोकादायक झाली असून, ती तातडीने पाडून तेथे नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थ व आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना १० जुलै रोजी प्रत्यक्ष भेटीत निवेदन देण्यात आले. औराळाआरोग्य केंद्राची जुनी इमारत दयनीय अवस्थेत आहे. चालू पावसाळ्यात छतामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असून भिंतींना मोठे…

Read More

पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या महिला‎, इगतपुरीतील गिरणारेत नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर संताप‎

पावसाळा सुरू असतानाही इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील गिरणारे गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आठवड्यातून केवळ तीन दिवस आणि तेही अवघ्या ३० मिनिटांसाठी पाणीपुरवठा होत असल्याने महिलांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावात पाणीपुरवठ्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्याने नागरिकांना दिवसभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने…

Read More

देशात मान्सूनचा वेग मंदावला:हरियाणात नद्यांना पूर; उत्तराखंड येथे पावसाचा रेड, तर बिहारच्या 19 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

देशातील बहुतांश भागांमध्ये नैऋत्य मान्सूनचा वेग सध्या मंदावला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, सध्या मुसळधार पाऊस प्रामुख्याने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांपर्यंत मर्यादित आहे. उत्तराखंडसाठी IMD ने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसामुळे उत्तराखंडमध्ये तीन राष्ट्रीय महामार्गांसह 120 रस्ते बंद आहेत. बिहारमधील पटनासह 19 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे….

Read More

लाडसावंगी ते टाकळी तयार केलेल्या सिमेंट रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी:केवळ पोते अंथरले, पाणी मारण्यात येत नसल्याने रस्ता उखडण्याची भीती‎

टाकळी ते लाडसावंगी दरम्यान सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामात ढिसाळ कारभार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी विलास डमाळे यांच्या शेतापासून ते साईबाबा चौकापर्यंत नव्याने सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर केवळ सुकी पोती अंथरून ठेवून त्यावर अजूनपर्यंत पाणीच मारण्यात आलेले नाही. त्यामुळे हा नवा रस्ता अल्पावधीतच उखडण्याची…

Read More

कथरुवंगण ग्रामस्थांनी 75हजार रुपये वर्गणी करून उभारला 500मीटर रस्ता:प्रशासनाकडून दिरंगाई, दोन वर्षे रखडलेल्या कामासाठी ग्रामस्थांचा पुढाकार‎

इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील कथरुवंगण या आदिवासी भागात गेल्या दोन वर्षांपासून ५०० मीटर रस्त्याचे काम रखडल्याने अखेर ग्रामस्थांनीच पुढाकार घेत स्वखर्चातून रस्ता उभारण्याचा निर्णय घेतला. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या ग्रामस्थांनी ७५ हजार रुपयांची वर्गणी . या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांची भेट घेऊन रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही…

Read More

शाळांनी पाठ्यपुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता उपक्रमशील व्हावे:अंधानेरच्या ‘ड्रेन फॉरेस्ट’चे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक‎

जिल्हा परिषद शाळांनी केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षणापुरते मर्यादित राहू नये, तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. शाळा आणि ग्रामपंचायतीच्या अशा उपक्रमांमुळेच गावाचा कायापालट होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी येथे केले. अंधानेर येथील जिल्हा परिषद शाळेत राबवण्यात आलेल्या ड्रेन फॉरेस्ट या उपक्रमाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. मतदार पुनरनिरीक्षण कामाची प्रत्यक्ष…

Read More