Headlines

ड्रग्स कुठून येतं? सरकारला माहिती नाही का?:अमित ठाकरे यांचा संताप; जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर

पुणे, नाशिक आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अमली पदार्थांची वाढती विक्री हा गंभीर प्रश्न बनत चालला असून यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री होत असताना हे नेमकं कुठून येतं, याचा सरकारला पत्ता नाही का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या मुद्द्यावर त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह…

Read More

जॅस्मिन भसीन दुबईतील रुग्णालयात दाखल:वाढदिवस साजरा करण्यासाठी बॉयफ्रेंड अली गोनीसोबत गेली होती, गंभीर संसर्गामुळे तब्येत बिघडली

टीव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीनची दुबईत वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान अचानक तब्येत बिघडली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. जॅस्मिन तिचा बॉयफ्रेंड अली गोनीसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेली होती. अली गोनीने सोशल मीडियावर रुग्णालयातून फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सांगितले की, जॅस्मिनला गंभीर इन्फेक्शन झाले आहे आणि ती सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली बरी होत आहे. अलीने चाहत्यांना…

Read More

West Bengal Politics Update; Suvendu Adhikari Bhabanipur MLA

Marathi News National West Bengal Politics Update; Suvendu Adhikari Bhabanipur MLA | Mamata Banerjee BJP TMC Law & Order कोलकाता7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगाल विधानसभेत बुधवारी नवनिर्वाचित आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूरची जागा कायम ठेवली आणि नंदीग्रामची जागा सोडण्याचा निर्णय घेतला. सुवेंदू यांनी भवानीपूर जागेवर ममता बॅनर्जींचा पराभव…

Read More

एआय तंत्रज्ञानातून ऊस उत्पादनात हमखास वाढ:कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळेत शास्त्रज्ञ डॉ.एन.एन.पाटील यांचे मार्गदर्शन‎

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे हे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या राज्यस्तरीय समितीवर कार्यरत असून, त्यांच्या पुढाकारामुळे सभासद शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात हमखास वाढ होत आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. एन. एन. पाटील यांनी केले. शिंगणापूर येथील कोल्हे साखर कारखान्यात ऊस…

Read More

केरळात नदीतून पती-पत्नी, 2 मुलांचे मृतदेह सापडले:4 दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते; पोलिस म्हणाले- आर्थिक अडचणीमुळे आत्महत्येची शक्यता

केरळमधील कोठामंगलम येथे मुवत्तुपुझा नदीतून चार मृतदेह सापडले आहेत. यात पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आहेत. हे संपूर्ण कुटुंब २५ जूनपासून बेपत्ता होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतदेह नदीच्या वेगवेगळ्या भागांत सापडले. पोलिसांनी सांगितले की, या घटनेत नारायणन, त्यांची दृष्टीहीन पत्नी विजी आणि दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. ते सर्व कोठामंगलममध्येच भाड्याच्या घरात राहत…

Read More

जान्हवी कपूरच्या समर्थनार्थ आल्या साउथ अभिनेत्री:म्हणाल्या- 'पेड्डी' वादामध्ये अभिनेत्रीला नाही, निर्मात्यांना जबाबदार धरावे; मेकअप आर्टिस्टनेही बचाव केला

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ‘पेड्डी’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याबद्दल वाद वाढत आहे. मात्र, आता जान्हवीच्या समर्थनार्थ तिची मेकअप आर्टिस्ट सवलिन कौर मनचंदा आणि साऊथ अभिनेत्री डिंपल हयाती पुढे आल्या आहेत. मेकअप आर्टिस्टने दावा केला आहे की, जान्हवीने पोस्ट-प्रॉडक्शनदरम्यान आक्षेपार्ह दृश्ये काढण्याची मागणी केली होती, जी दिग्दर्शकाने दुर्लक्षित केली. तर, डिंपल हयातीने सोशल…

Read More

मोहाळ ते उंडणगाव बससेवा सुरू:चालक-वाहकांचा सत्कारः शिक्षणाचा प्रवास सुलभ, ग्रामस्थांनी मानले मंडळाचे आभार‎

मोहाळ येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास आता अधिक सोयीस्कर झाला असून, विद्यार्थ्यांसाठी मोहाळ ते उंडणगाव अशी एस.टी. बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेमुळे सावित्रीबाई फुले कन्या हायस्कूल, उंडणगाव येथे शिक्षण घेणाऱ्या १०० ते ३०० विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोहाळ येथील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी उंडणगाव येथे ५ किलोमीटर ये-जा करतात. विद्यार्थ्यांना सुरक्षित व…

Read More

पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई:११ महिन्यांत ९४ जणांना अटक; फरासखाना पोलिसांची धडक कामगिरी

पुणे शहर पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्धची शोधमोहीम तीव्र केली आहे. फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या ११ महिन्यांत एकूण ९४ बांगलादेशी नागरिकांना विविध कारवायांमध्ये अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिस…

Read More

सामाजिक दायित्वातून तिसगावी पाणंद रस्ता दुरूस्त:300 ते 400 शेतकऱ्यांच्या दैनंदिन वापराचा मुख्य मार्ग माेकळा, विद्यार्थ्यांची अडचण दूर‎

तालुक्यातील तिसगाव येथील महत्त्वाचा असलेला गांगुर्डे व खैरे वस्तीकडे जाणारा पाणंद रस्ता अखेर सामाजिक दायित्वातून दुरुस्त करण्यात आला आहे. हा रस्ता प्रवासासाठी मोकळा झाल्याने शेतकऱ्यांसह भाविक, शाळकरी मुले व नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुना तिसगाव-चांदवड रस्ता हा परिसरातील सुमारे ३०० ते ४०० शेतकऱ्यांच्या दैनंदिन वापराचा मुख्य मार्ग आहे. या रस्त्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा भाग…

Read More

NCP च्या झिशान सिद्दीकींची आमदारकी धोक्यात?:प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंची स्वाक्षरी ठरणार कारण; नुकतीच विधान परिषदेवर झाली निवड

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ने नुकतेच झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर पाठवले. मात्र, त्यांच्या उमेदवारीच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या स्वाक्षरीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. तटकरे सध्या पक्षाचे अधिकृत प्रदेशाध्यक्ष आहेत की नाही, याबाबतच संभ्रम असल्याने झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीमुळे…

Read More