Headlines

शेवगावचा वन प्रकल्प रामभरोसे; देखभालीअभावी पर्यटन केंद्र ओस:वन पर्यटन केंद्रात 3 वर्षांपासून केवळ कागदावरच नंदनवन‎

शेवगाव-पाथर्डी राज्य मार्गावर, शेवगाव शहरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर वन विभागाने लाखो रुपये खर्चून उभारलेले वन पर्यटन केंद्र सध्या कमालीचे दुर्लक्षित झाले आहे. सुमारे पाच हेक्टर क्षेत्रात पसरलेला आणि तब्बल दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला . निसर्गाची जपणूक व्हावी, पर्यटनाला चालना मिळावी आणि प्राण्यांसह दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने या केंद्राची निर्मिती करण्यात…

Read More

भावली धरणानजीक पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या 9 संशयितांची घटनास्थळी धिंड:काेर्टाने सुनावली तीन दिवसांची पोलिस कोठडी, मुख्य संशयित अद्याप फरार

भावली धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या नाशिक येथील कुटुंबावर जीवघेणा हल्ला करून दहशत माजवणाऱ्या नऊ संशयित आरोपींना इगतपुरी न्यायालयाने १८ जुलैपर्यंत म्हणजे तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत संशयितांना अटक केली आणि बुधवारी त्यांची भावली येथील घटनास्थळासह इगतपुरी शहरातून धिंड काढून कायद्याचा धाक दाखवला. सरकारी पक्षाने न्यायालयात संशयितांनी…

Read More

दो बुंद जिंदगी के:शहरात 196 बूथवर 34,594 बालकांचे पहिल्या दिवशी केले पोलिओ लसीकरण, आणखी 5 दिवस सुरू राहणार मोहीम

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २८ जूनला संपूर्ण देशभर राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. पहिल्या दिवशी जळगावला ३४ हजाराहून अधिक बालकांना लस देण्यात आली. जिल्ह्यात ४ लाखांहून अधिक बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट असून, पहिल्याच दिवशी प्रत्येक केंद्रावर नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. शहरात महापालिका रुग्णालयांसह जीएमसी व प्रत्येक कॉलनी परिसरात असे १९६ बूथ तयार केले…

Read More

शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी‎ पाणी बचत करणे हाच एकमेव मार्ग‎:नेवासेत घुमला जल व्यवस्थापनाचा नारा, खडका फाटा येथे जलजागृती‎

प्रतिनिधी | नेवासे फाटा पाणी बचत करून शेतकऱ्यांचा भविष्यकाळ उज्वल होण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा पाणी वापर संस्था सक्षमीकरण चळवळीतील कार्यकर्ते बाबुलाल पटेल यांनी व्यक्त केले. मुळा पाटबंधारे विभागाच्यावतीने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा निमित्ताने खडका फाटा येथील अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक महाविद्यालय येथे आयोजित पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र व कार्यशाळेत ते…

Read More

देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दर महिन्याला ‘हेरिटेज वॉक’!:ऐतिहासिक फराहबक्ष महाल परिसरात इतिहासप्रेमींचा संकल्प; ‘भूषण वृक्ष अभियाना’चा शुभारंभ‎

अहिल्यानगरचा दैदिप्यमान इतिहास, येथील ऐतिहासिक वास्तू आणि असामान्य सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्व. भूषण देशमुख यांनी वर्ष २०१६ पासून अविरतपणे दर रविवारी ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम राबवला. हाच वारसा पुढे अखंड सुरू ठेवण्यासाठी, याप . येथील ऐतिहासिक फराहबक्ष महाल परिसरात रविवारी सकाळी भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ विशेष ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

Read More

अस्मितेच्या संघर्षाची 4 दशके:दुबईचा व्यापारी बनून कर्नाटकात शिरले, बेळगावात आंदोलन; भुजबळांनी जागवल्या सीमा लढ्याच्या आठवणी

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज ४ जून १९८६ रोजी सीमाप्रश्नावरून कर्नाटकच्या बेळगावमध्ये केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा दिला. छगन भुजबळ शिवसेनेत असताना मराठी अस्मिता आणि सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात लढा पुकारला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. या लढ्याला आज ४० वर्षे पूर्ण होत…

Read More

पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर जाती,कुळाचे बंधन नष्ट होते- रामदास महाराज:शिऊर येथील संत शिवाई मंदिरात निळोबा महाराज गाथा पारायणाची सांगता‎

देवाची अनन्य भक्ती करताना व पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर संतांचे सांसारिक जाती व कुळाचे बंधन पूर्णपणे नष्ट होते. ईश्वरभक्तीत एवढी तल्लीनता असते की त्यांना समाज किंवा नात्यागोत्यांनी दिलेल्या लौकिक दर्जाची किंवा भेदाभेदाची कोणतीही पर्वा नसते, असे प्रतिपादन रामदास महाराज पवार यांनी शिऊर येथे केले. संत शिवाई मंदिरात अधिक मासानिमित्त श्री संत निळोबा महाराज गाथा पारायण…

Read More

बिहारमध्ये वीज कोसळून 9 लोकांचा मृत्यू:राजस्थान-पंजाबमध्ये गारपीट, दिल्लीत वादळासह पावसाचा रेड अलर्ट, 27 राज्यांमध्ये पावसाचा इशारा

हवामान विभागाने (IMD) गुरुवारी रात्री दिल्लीतील अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह वादळ आणि वीज कोसळण्याचा रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत 70-90 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात आणि अनेक भागांत धुळीचे वादळही येऊ शकते. दुसरीकडे, गुजरात वगळता इतर सर्व राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव आहे. राजस्थानमधील अलवर, कोटपुतळी-बहरोड, श्रीगंगानगर येथे गुरुवारी पावसासह गारपीट झाली. जयपूरमध्ये रुग्णालयाबाहेर…

Read More

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असल्याच्या दाव्यावर हेमा मालिनीचे भाष्य:आजच्या स्टार्सच्या फीचा थोडाही भाग मिळाला नाही, पैशांसाठी काम केले नाही

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी यांनी 1970 आणि 80 च्या दशकात इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. ‘हिंदी रश’ पॉडकास्टमध्ये हेमा मालिनी म्हणाल्या की, त्यांना आजच्या स्टार्सइतकी कधीच मोठी फी मिळाली नाही. त्यांनी स्पष्ट केले की, त्या पैशांसाठी काम करत नव्हत्या. लोकप्रियता वाढल्याने फीमध्ये केवळ किरकोळ वाढ होत असे. अभिनेत्रीनुसार,…

Read More

दर्यापुरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न:जिद्द असल्यास कोणत्याही परिस्थितीत करियर घडवता येते – प्रा. सागर भस्मे

दर्यापूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भ आयएएस अकादमीचे संचालक प्रा. सागर देवेंद्र भस्मे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही परिस्थितीत ते आपले करियर घडवू शकतात. प्रा. भस्मे यांनी स्पर्धा परीक्षेच्या युगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे प्राथमिक ज्ञान असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. केवळ…

Read More