Headlines

6 MPs Join Shinde Shiv Sena; Chandrakant Raghuvanshi Claims Operation Tiger Success

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता शिंदे गटाकडून मोठा दावा करण्यात आला आहे. शिवसेना MLC चंद्रकांत रघुवंशी यांनी “ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात यशस्वी झाले असून सहा खासदारांनी एकनाथ . ‘ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात घडलं’ धुळ्यात माध्यमांशी बोलताना रघुवंशी म्हणाले, “ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात घडलं आहे. आज सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर…

Read More

भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहील:सरकारने सांगितले- अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फरक पडणार नाही, मे महिन्यात दररोज 23 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले

अमेरिकेकडून मिळणारी निर्बंधांची सूट संपल्यानंतरही भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरूच ठेवेल. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, रशियाकडून कच्च्या तेलाची (क्रूड ऑइल) खरेदी पुढेही सुरूच राहील. अमेरिकेच्या निर्बंधांची सूट संपल्याने भारताच्या आयात योजनेवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण भारताचा हा निर्णय कोणत्याही देशाच्या सवलतीवर आधारित नसून…

Read More

मुंबईत बेस्ट बसचा आणखी एक थरारक अपघात!:रस्त्याने चालणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडलं; CCTV पाहून अंगावर येईल काटा

मुंबईत बेस्ट बसच्या अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. दादरमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताची चर्चा सुरू असतानाच आता कांदिवलीत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव बेस्ट बसने रस्त्याने चालत जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एक २४ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. संपूर्ण घटना…

Read More

पुण्यातील उद्योजक केपीआयटीचे संस्थापक डॉ. रवी पंडित यांचे निधन:उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली

भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि ‘के अँड पी’ समूहाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. ऊर्फ रवी पंडित यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला, मुलगा चिन्मय, मुलगी प्राची आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा…

Read More

विद्यार्थ्यांना डायल 112, सायबर सुरक्षेचे धडे‎:पैठणला पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

पैठण नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच पोलिसांविषयी मैत्रीपूर्ण भावना रुजविण्याच्या उद्देशाने पैठण पोलिसांनी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखा उपक्रम राबविला. महाराष्ट्र शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ अंतर्गत सोमवारी पैठण ठाण्याच्या हद्दीतील विविध शाळांमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी डायल ११२ व…

Read More

फरीदकोटच्या तरुणाचा कॅनडात मृत्यू:हृदयविकाराचा झटका आला, 3 वर्षांपूर्वी स्पाऊस व्हिसावर परदेशात गेला होता, ब्रॅम्प्टन शहरात काम करत होता

फरीदकोट जिल्ह्यातील किल्ला नौ गावातील 28 वर्षीय तरुणाचा कॅनडात हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतक तरुण राजविंदर सिंग उर्फ राजू सुमारे तीन वर्षांपूर्वी स्पाऊस व्हिसावर आपल्या पत्नीकडे कॅनडाला गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राजविंदर सिंग कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरात राहून काम करत होता. गुरुवारी रात्री अचानक त्याची तब्येत बिघडली, त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात…

Read More

लाच स्वीकारताना वैजापूर येथे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता एसीबीच्या जाळ्यात:पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी घेतली 1 हजाराची लाच‎

वैजापूर पंचायत समिती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रभारी गटविकास अधिकारी, प्रशासकीय कारभारावरील प्रश्न, बैठकींतील गोंधळ आणि कामांमध्ये टक्केवारीच्या चर्चांमुळे आधीच टीकेचे धनी ठरलेल्या पंचायत समितीवर आता भ्रष्टाचाराचा आणखी एक डाग लागला आहे. सोमवारी (२९ जून) पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थीला दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी जिओ-टॅगिंग व फोटो अपलोड करण्याच्या कामाच्या मोबदल्यात अवघ्या १ हजारांची…

Read More

पैस खांबाची सावली, माऊलींचे रूप; ‘ज्ञानेश्वरी घाटा’ने पालटले रूपडे:यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकार; टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा‎

संत परंपरेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नेवासा-सोनई परिसरातील ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळ्याच्या मुख्य मार्गावरील ‘इमामपूर घाटा’चे आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ असे नामकरण करण्यात आले आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि हजारो वारकऱ्यांच्या अथांग . नेवासा भूमीतून पंढरपूरकडे कूच करणाऱ्या वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा आणि भक्तीचा हुरूप वाढावा, यासाठी या घाटाचा कायापालट करण्यात आला आहे. घाटाच्या पायथ्याशी संत…

Read More

75% देश तापला, महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट:वर्धेत उष्माघाताने 4 दिवसांत 9 मृत्यू, संभाजीनगर 41.6 तापमान

Marathi News National 75% Of The Country Is Hot, Red Alert For Severe Heat Wave In Maharashtra, 9 Deaths Due To Heatstroke In Wardha In 4 Days, Temperature In Sambhajinagar 41.6 नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशभरात तीव्र उष्णतेचा प्रकोप बुधवारीही राहिला. २ डझन शहरांचे तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. आठ राज्यांतील ३४ शहरांमध्ये…

Read More

संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट:माझगाव न्यायालयाचा निर्णय; प्रत्यक्ष कोर्टात राहून जामीन घ्यावा लागणार

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीत मोठी घडामोड समोर आली आहे. माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर नितेश राणे यांना आता प्रत्यक्ष…

Read More