Headlines

उन्हाळ्यात महिलांमध्ये 'यूटीआय'चा धोका वाढला:ओले कपडे, लघवी रोखणे ठरू शकते घातक; स्त्रीरोग तज्ज्ञांचा इशारा

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास आणि जलक्रीडांमुळे महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) चा धोका वाढला आहे. प्रवासात लघवी रोखून धरणे, ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहणे आणि कमी पाणी पिणे ही या संसर्गाची प्रमुख कारणे आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कैशरीन खान यांनी महिलांना या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. खान यांच्या मते, महिलांचा मूत्रमार्ग लहान…

Read More

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी:आधार व अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा- जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’चा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अ‍ॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुरेखा फुफाटे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने…

Read More

नांदेडमध्ये 'मॅच फिक्स'चा आरोप:वडिलांच्या पक्षांतराच्या चर्चांदरम्यान कृष्णा पाटील म्हणाले – मी उद्धव ठाकरेंचाच सच्चा शिवसैनिक

ठाकरे गटातील राजकीय घडामोडींदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कृष्णा पाटील हे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव आहेत. आता स्वतः कृष्णा पाटील यांनी अधिकृत व्हिडिओ जारी करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी वडिलांच्या…

Read More

गोशाळेच्या आगीत चारा व गुरांचे साहित्य जळून खाक:गुरे बाहेर चरत असल्याने जीवितहानी टळली

प्रतिनिधी | सोयगाव आमखेडा येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचालित अंजनाई गोशाळेत मंगळवारी (दी.२८) दुपारी अचानक लागलेल्या आगीत सुमारे ३० क्विंटल चारा व गुरांचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा गुरे बाहेर चरत असल्याने जीवितहानी टळली. दुपारी तीनच्या सुमारास…

Read More

Indian Market Outflow ₹2.2 Lakh Crore in 2026 Amid Dollar-Crude Pressure

मुंबई15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक परदेशी गुंतवणूकदारांनी (FPIs) या महिन्यात (मे) भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत ₹27,048 कोटींची रोकड काढून घेतली आहे. जागतिक आर्थिक वातावरण आणि भू-राजकीय तणावामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार भारतीय इक्विटी बाजारातील आपला हिस्सा सातत्याने कमी करत आहेत. या ताज्या विक्रीसह, 2026 मध्ये आतापर्यंत एकूण बहिर्गमन ₹2.2 लाख कोटींच्या पुढे गेले आहे, जे 2025 च्या…

Read More

Mahabaleshwar Rain 393mm; Koyna Dam 34% Filled

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा वाढला आहे. महाराष्ट्रा भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची प्रकल्पीय क्षमता 105.25 टीएमसी असून यामध्ये 7 जुलै सकाळी 10 वाजेपर्यंत 35.71 टीएमसी . 7 जुलै अखेर जिल्ह्यात 288.7 मि.मी. पर्जन्यमान झाले असून पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. 7 जुलै रोजी…

Read More

लासलगाव कचरा डेपो नवीन जागेत स्थलांतरित करावा:नागरिकांचे माजी खासदार भुजबळ यांना निवेदन‎

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून १३ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून येथील शिवनदी संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम सुरू असून, या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत झाली आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव शहर विकास समिती व परिसरातील नागरिकांच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांचा…

Read More

पुण्यात 'व्हिनस आर्टफेस्ट'चा कलाविष्कार:एआय अन् स्पर्धेच्या युगात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण- आमदार सिद्धार्थ शिरोळे

शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते घोले रोडवरील राजा रविवर्मा गॅलरीमध्ये ‘व्हिनस आर्टफेस्ट 2026’ या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. आजच्या एआय आणि स्पर्धेच्या युगात कलेला खूप महत्त्व असून, कलेच्या माध्यमातून समाजात ओळख निर्माण करणे सहजशक्य असल्याचे मत आमदार शिरोळे यांनी यावेळी व्यक्त केले. व्हिनस ट्रेडर्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध श्रेणीतील चित्रांचा समावेश आहे. 2013…

Read More

उन्हामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना‎बसला फटका; लागवड आली धोक्यात‎:पिंपळदरी, बाळापूर गोळेगाव, धोत्रा, पानवडोद परिसरातील चित्र‎

प्रतिनिधी |पिंपळदरी मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिल्लोड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विहिरीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतकरी उन्हाळी मिरची लागवड करत आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे मिरची लागवड धोक्यात आली आहे. सिल्लोड तालुक्यातील, पिंपळदरी, बाळापूर गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवणा, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई,…

Read More

पैठणमध्ये 50 हजार हेक्टरवरील मशागत संकटात‎:खरीप हंगामाच्या पूर्वतयारासाठी पंपांवर इंधन मिळेना, ट्रॅक्टर शेताच्या बांधावरच उभे

पैठण37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पैठण राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डिझेल टंचाईचा थेट फटका आता शेती क्षेत्राला बसू लागला आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची मशागतीची कामे ऐन वेगाने सुरू असतानाच डिझेलचा पुरवठा खंडित झाल्याने पैठण तालुक्यात शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली Source link

Read More