Headlines

NEET Scam; CJP Demands Education Minister Resignation

नवी दिल्ली14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET पेपरफुटीसह इतर परीक्षांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा दिल्या जात आहेत. आंदोलकांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि तरुण आहेत. काही लोक फुले घेऊन, तर काही कॉकरोचचे मास्क घालून धरणे देण्यासाठी आले होते. काहीजण हातात भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

Read More

Supreme Court Clears Way for Shah Rukh Khans Mannat Renovation

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता शाहरुख खान आणि त्यांची पत्नी गौरी खान यांच्या मुंबईतील ‘मन्नत’ बंगल्याच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मन्नतमध्ये दोन नवीन मजले बांधण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकाकर्ते संतोष दौंडकर यांच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाने म्हटले की, जर कोणाला…

Read More

मोदींना झालमुडी खाऊ घालणाऱ्या दुकानदाराला धमक्या:पाक-बांगलादेशमधून येताहेत फोन, व्हिडिओ कॉलमध्ये म्हणाले- दुकान बॉम्बने उडवून टाकू

पश्चिम बंगालमधील झाडग्राम येथे झालमुडी विकणारे बिक्रम साव यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. बिक्रम साव हे तेच दुकानदार आहेत, ज्यांच्या दुकानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालमुडी खरेदी केली होती. या घटनेनंतर बिक्रम साव चर्चेत आले होते. विक्रम साव यांनी सांगितले की, त्यांना पाकिस्तान आणि बांगलादेशातून फोन येत आहेत. फोन करणारे लोक…

Read More

लवासा प्रकरणी पवार कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा:CBI चौकशी आणि FIRची मागणी करणारी याचिका फेटाळली

अनेक वर्षांपासून राजकीय आणि न्यायालयीन वर्तुळात गाजत असलेल्या बहुचर्चित ‘लवासा हिल स्टेशन’ गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वात मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी आणि शरद पवार, सुप्रिया सुळे व दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह इतरांवर गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी…

Read More

पंतप्रधानांच्या विक्रमी कार्यकाळाबद्दल हनुमान मंदिर येथे भाजपकडून आरती:उपस्थित भाविक आणि कार्यकर्त्यांना प्रसादाचे केले वितरण, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती‎

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा ४ हजार ३९९ दिवसांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांपेक्षा सर्वाधिक काळ या पदावर विराजमान राहण्याचा ऐतिहासिक टप्पा त्यांनी पार केला. या सुवर्ण क्षणाचे औचित्य साधून भाजप विद्यापीठ मंडळाच्या वतीने श्री पंचवटी हनुमान मंदिर येथे आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान…

Read More

सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अपमान:सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल; मोशी दुर्घटना, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जयंत पाटील भेटीवर भाष्य

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या भेटीवर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली, तर पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेवरून महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मंगळवारी मध्यरात्री जयंत पाटील…

Read More

weather bihar MP rain rajasthan Maharashtra gujarat heatwave himachal jammu Kashmir snowfall

Marathi News National Weather Bihar MP Rain Rajasthan Maharashtra Gujarat Heatwave Himachal Jammu Kashmir Snowfall भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात शनिवारी बिहार, मध्य प्रदेश, झारखंड आणि राजस्थानच्या काही भागांत पाऊस झाला. तर गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये तीव्र उष्णता जाणवू लागली आहे. बिहारमध्ये गेल्या 10 दिवसांपासून जोरदार वादळ आणि पावसाचा जोर सुरू…

Read More

दिल्ली दौऱ्यात फडणवीसांची मोठी मोहीम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट:कांदा-ऊस प्रश्नावर दिलासा शक्य; मांडल्या महत्त्वाच्या मागण्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित अनेक प्रकल्प, विविध अभियानं आणि राज्यासमोरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती स्वतः फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह…

Read More

शेतरस्त्यांची दुरावस्था; पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल:दुरूस्तीची मागणी, जिल्हा प्रशासन, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष‎

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्र्यांना थेट ईमेल पाठवून आणि वृत्तपत्रांमधून सातत्याने आवाज उठवूनही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ बु. ते लोहारा येथील शेत रस्त्यांचा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. मान्सून जूनच्या अखेरीस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांची रस्त्याअभावी गैरसोय होणार आहे. प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांमध्ये…

Read More

ग्रामसभा गायब, अवैध नळजोडण्यांचा आरोप:प्रशासनाच्या विरोधातच एल्गार, गटविकास अधिकारी व मजीप्राला निवेदन

येथून जवळच असलेल्या करतवाडी रेल्वे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धामणा (बु.) गावातील शेकडो ग्रामस्थांनी गावातील विविध प्रलंबित प्रश्न, कथित अनियमितता, नियमित ग्रामसभा न घेतल्याच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत प्रश . ग्रामस्थांच्या आरोपानुसार, २६ जानेवारी ते १ मे २०२६ या कालावधीत नियमानुसार होणाऱ्या महत्त्वाच्या ग्रामसभा घेण्यात आल्या नाहीत. या ग्रामसभांबाबत नागरिकांना पूर्वसूचना…

Read More