Headlines

रणवीर सिंह बनला भारतातील सर्वात महागडा अभिनेता:धुरंधरमधून 325 कोटींच्या कमाईचा दावा; शाहरुख-रजनीकांतसारख्या अभिनेत्यांना मागे टाकले

अभिनेता रणवीर सिंह त्याच्या ‘धुरंधर’ चित्रपट मालिकेच्या यशानंतर भारतातील सर्वात महागडे स्टार बनला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, रणवीरने या चित्रपटाच्या दोन्ही भागांतून एकूण ३२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याने चित्रपटासाठी कोणतीही निश्चित फी घेतली नव्हती, तर प्रॉफिट शेअरिंग (नफ्यात वाटा) चा पर्याय निवडला होता. ‘धुरंधर’ने जगभरात ३१०० कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले आहे. या…

Read More

राज्यात मान्सूनची दमदार एन्ट्री!:पुणे, सातारा ते कोकणापर्यंत पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

उन्हाळा आणि शाळेच्या सुट्ट्या संपून जून महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला, तरीही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पशू-पक्षीही चिंतेत होते. हवामान खात्याचे अंदाज सतत पुढे ढकलले जात असले तरी, आता 25 जूननंतर राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन होईल असा नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, भिवंडी, सातारा आणि कोकणातील काही भागांत…

Read More

टॉप-10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे मूल्य ₹2.15 लाख कोटींनी वाढले:एअरटेल टॉप गेनर ठरली, मूल्य ₹52,432 कोटींनी वाढले; LIC-बजाज फायनान्सचे मार्केट कॅपही वाढले

जागतिक बाजारातील सुधारलेल्या भावनांमुळे गेल्या आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे मार्केट कॅप एकूण 2.15 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये भारती एअरटेल अव्वल ठरली. कंपनीचे मूल्यांकन 52,432 कोटी रुपयांनी वाढून 11.63 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. एलआयसी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्याच्या मार्केट कॅपमध्ये 51,675 कोटी रुपयांची वाढ झाली, ज्यामुळे त्याचे एकूण मूल्यांकन…

Read More

टँकरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू:पुण्यात भीषण अपघात, पती गंभीर जखमी; चालक अटक

पुण्यात हडपसर भागात भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा टँकरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. या प्रकरणी टँकर चालकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. नेहा सुमीत उपाध्ये (वय २७, रा. सनराईज हाऊसिंग सोसायटी, सातवनगर, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार…

Read More

शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आम्ही दुष्काळ विसरलो:ते इंडियातल्या लोकांचे लग्न, आम्ही भारतातले कष्टकरी; लक्ष्मण हाकेंची सुप्रिया सुळेंवर टीका

“राज्यात सध्या भीषण दुष्काळसदृश परिस्थिती असताना आणि शेतकरी हवालदिल झाला असताना, लोकप्रतिनिधींना त्याचे गांभीर्य राहिलेले नाही. शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आमचे खासदार राज्यातील दुष्काळ विसरले आहेत,” अशा अत्यंत तिखट शब्दांत ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “हे ‘इंडिया’ मधल्या…

Read More

ओमराजेंची Y+ सुरक्षा हे लोकांच्या रोषाचे प्रतीक:हा चक्रव्यूह कसा भेदणार? सुषमा अंधारेंचा निंबाळकर आणि नागेश आष्टीकरांवर घणाघात

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत बोलताना म्हटले आहे की, ओमराजे यांनी 20 वर्षे न्यायासाठी लढा दिला, पण काही घडामोडींमुळे किंवा मांडणी कमी पडल्याने त्यांना न्याय मिळू शकला नाही. तरीही आमच्या भावना आणि सदिच्छा त्यांच्यासोबत आहेत. मात्र, दिल्लीला जाऊन सह्या करून आल्यावर मेळावा घेण्याऐवजी त्यांनी तो दिल्लीला जाण्यापूर्वीच घ्यायला हवा होता,…

Read More

या आठवड्यात 5 घटक शेअर बाजारासाठी महत्त्वाचे:परदेशी गुंतवणूकदार परतले, निफ्टी 24,500 चा स्तर पार करेल का; अमेरिका-इराण चर्चेवरही लक्ष

उद्या २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात शेअर बाजारात बरीच उलथापालथ होण्याची शक्यता आहे. २६ तारखेला मोहर्रममुळे बाजारात फक्त ४ दिवस व्यवहार होतील. अमेरिका-इराणमधील तणाव आणि परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी-विक्री यापासून ते तांत्रिक घटक बाजाराची दिशा ठरवतील. चला समजून घेऊया पुढच्या आठवड्यात बाजारात काय होऊ शकते… सपोर्ट आणि रेझिस्टन्स सपोर्ट झोन: 23,936 | 23,870 | 23,820 |…

Read More

सरकारची कर्जमाफी फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा:महाविकास आघाडीची मागणी; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात आणि जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने विधानमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. राज्यात दुष्काळ,शेतकरी प्रश्न, महिलांवरील वाढते अत्याचार, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, वाढते अमली…

Read More

महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीचा चेहरा हरपला!:ज्येष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांचे निधन, राज्यसभेची संधी धुडकावत किंगमेकरच्या भूमिकेत

महाराष्ट्रातील पुरोगामी आणि समाजवादी चळवळीतील एक अभ्यासू, लढाऊ आणि निःस्वार्थी विचारवंत अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने लक्षावधी कष्टकरी, शेतकरी आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारा एक बुलंद आवाज शांत झाला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ लातूर जिल्ह्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय…

Read More

कॉमेडी चित्रपटांमध्ये अक्षयने विक्रम केले आहेत:सर्वाधिक ₹100 कोटी क्लबमधील चित्रपट, लवकरच वेलकम टू द जंगलमध्ये दिसणार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 26 जून रोजी प्रदर्शित होईल. विशेष म्हणजे, अक्षय कुमार गेल्या दोन दशकांत अनेक विनोदी चित्रपटांमध्ये दिसला आहे. विनोदी चित्रपटांमध्ये त्याची ओळख 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’ या चित्रपटातून झाली. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटात त्याने सुनील शेट्टी आणि परेश रावल…

Read More