Headlines

बहिणीच्या वाढदिवसानिमित्त सुनील शेट्टींची भावनिक पोस्ट:फोटो शेअर करून लिहिले – ती नेहमीच माझी ताकद राहिली; 'वेलकम टू द जंगल'मध्ये सुनील दिसणार

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने आपली बहीण सुजाताच्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. सुनीलने सांगितले की, त्याची बहीण त्याच्या आयुष्याचा सर्वात मजबूत आधारस्तंभ राहिली आहे आणि तिच्याशिवाय त्याचे आयुष्य अपूर्ण आहे. फोटोमध्ये सुनील शेट्टी आपल्या बहिणीसोबत चालताना दिसत आहे. हा फोटो एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाचा वाटत आहे. या फोटोसोबत सुनीलने लिहिले, ‘काही…

Read More

बीडमध्ये दुग्धजन्य पदार्थांत धक्कादायक भेसळ!:खवा आणि पनीरमध्ये आढळून आले कर्करोगजन्य 'सॅफोलाइट' रसायन; FDA ची मोठी कारवाई

दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारा एक अत्यंत धक्कादायक अन्न भेसळीचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सध्या संपूर्ण राज्यात “सेफ फूड, सेफ महाराष्ट्र” ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून बीडच्या शिरूर तालुक्यातील दहीवंडी येथे अधिकाऱ्यांनी धडक…

Read More

मोहोळ- वळसंग मार्गासाठी 740 कोटी मंजूर:आमदार सुभाष देशमुखांच्या 10 वर्षांच्या पाठपुराव्याला यश, दळणवळणाला मिळणार गती‎

सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण व पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणाऱ्या एनएच-४६५ अंतर्गत मोहोळ-बसवनगर (तेरा मैल)-वळसंग या ८१.३७ कि.मी. मार्गाच्या विकासासाठी ७४०.३८ कोटी रुपयांच्या निधीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी २०१४ पासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यावर खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्कामोर्तब केले असून, त्यांच्या…

Read More

CBSE 12th Revaluation Portal Delayed to June 1; Technical Glitches Cited

नवी दिल्ली20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्मूल्यांकन आणि गुणांच्या पडताळणी प्रक्रियेची तारीख पुढे ढकलली आहे. यापूर्वी हे पोर्टल २९ मे पासून सुरू होणार होते, परंतु आता मंडळाने ते १ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. CBSE नुसार, मोठ्या संख्येने येणारे अर्ज आणि काही तांत्रिक अडचणी लक्षात घेता…

Read More

जि. प. बदली सत्र- चार विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांचे रविवारीच स्थानांतर:आज आरोग्य विभागाचा दुसरा टप्पा; विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन‎

प्रतिनिधी | अमरावती जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी १० मे रोजी सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनात सकाळी १० वाजता सुरु झालेली प्रक्रिया दुपारी थांबली. दरम्यानच्या काळात चार विभागातील ३८ कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. शासन निर्णयानुसार समुपदेशन पद्धतीने अत्यंत पारदर्शक वातावरणात ही प्रक्रिया पार पडली. उद्या, सोमवारी आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या…

Read More

यूपीतील बांदा, महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी सर्वात उष्ण, 47.6°C:दिल्लीत 14 वर्षांनंतर मे महिन्यात सर्वात उष्ण रात्र; पंजाबमध्ये शाळा-कार्यालयांच्या वेळा बदलल्या

देशाच्या अनेक भागांमध्ये सोमवारी उष्णतेचा प्रकोप सुरूच राहिला. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, उत्तर प्रदेशातील बांदा आणि महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी ही सोमवारी देशातील सर्वात उष्ण ठिकाणे ठरली, जिथे कमाल तापमान 47.6°C नोंदवले गेले. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे 47.2° तापमान नोंदवले गेले. दिल्लीत कमाल तापमान 43°C च्या वर पोहोचले, तर किमान तापमान 32.4°C नोंदवले गेले. हवामान विभागाच्या…

Read More

"आयक्यू'सोबत "ईक्यू' अन् "एसक्यू' वाढवा तरच घडेल परिपूर्ण पिढी:"भारत टॅलेंट सर्च' परीक्षेतील 31 गुणवंतांचा सत्कार

आजच्या स्पर्धेच्या युगात आपण मुलांना पुस्तकी ज्ञान देत आहोत. पालक आणि शिक्षकांना आता मुलांच्या संगोपनाची पद्धत बदलावी लागेल. १९८० च्या दशकात वर्गात पहिला नंबर मिळवणे किंवा ‘आयक्यू’ (बुद्ध्यांक) असणे प्रतिष्ठेचे मानले जात होते. पण आजच्या काळात हुशार असणे पुरेसे नाही. जोपर्यंत मुलांमध्ये ‘ईक्यू’ (भावनिक बुद्ध्यांक) आणि ‘एसक्यू’ (आध्यात्मिक बुद्ध्यांक) विकसित होत नाही, तोपर्यंत परिपूर्ण पिढी…

Read More

सातारा जिल्ह्यातही 'कॉक्रोच जनता पार्टी'ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित केले प्रश्न

देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील श्री धुळोबा मंदीरात आज पार पडलेल्या धुळदेव ग्रामपंचायतिच्या ग्रामसभेत सचिन शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे पोस्टर लावत ग्रामसभेत आक्रमकपणे विविध प्रश्न उपस्थित केले. भारताचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी…

Read More

भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी इमिग्रेशन नियम बदलले:180 दिवस पूर्ण होण्यापूर्वी नोंदणी करता येईल; ऑनलाइन अपीलचा पर्याय मिळाला

केंद्र सरकारने परदेशी नागरिकांच्या नोंदणी आणि अपीलशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. गृह मंत्रालयाने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स (सुधारणा) नियम, 2026 ची अधिसूचना जारी केली. नवीन नियमांनुसार, परदेशी नागरिक आता 180 दिवस पूर्ण होण्यापूर्वी कधीही नोंदणी करू शकतील. तसेच, ऑनलाइन अपीलचा पर्यायही देण्यात आला आहे. यापूर्वी, भारतात 180 दिवस पूर्ण झाल्यानंतर परदेशी नागरिकांना 14 दिवसांच्या आत…

Read More

Pune Hosts Parambh 2026 for International Tax System Reforms

आयकर विभागाने पुण्यात ‘प्रारंभ २०२६’ अंतर्गत एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय करप्रणाली आणि ट्रान्सफर प्रायसिंगमधील बदलांवर सखोल चर्चा करण्यात आली, ज्याचा उद्देश विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देणे आणि करप्रणाल . पुणे येथील ‘बोधी टॉवर’ आयकर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. मुख्य आयकर आयुक्त (आंतरराष्ट्रीय करप्रणाली व ट्रान्सफर प्रायसिंग) मोहित जैन यांच्या…

Read More