Headlines

‘सूबेदार’ माझ्यासाठी फक्त चित्रपट नाही, एक मोठी संधी होती:गौरव कुमार म्हणाला- अनिल कपूर सरांसोबत काम करणे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते

रायबरेलीहून येऊन हिंदी आणि तेलुगु सिनेमात आपली ओळख निर्माण करणारे गौरव कुमार एक बहुमुखी अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहेत. अलीकडेच ते अनिल कपूर यांच्या ‘सूबेदार’ चित्रपटात दिसले आहेत. आपल्या यशस्वी चित्रपट ‘रायबरेली’ नंतर, आता ते ‘प्रधानी’, ‘लाल दाना’ आणि ‘सूअर’ यांसारख्या प्रकल्पांद्वारे नवीन शक्यता शोधत आहेत. त्यांच्याशी खास बातचीत… ‘सूबेदार’ मध्ये काम करण्याची संधी कशी…

Read More

महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष:समता परिषदेचा ‘समता चित्ररथ’ नागपुरात दाखल; संविधान चौकात नागरिकांची मोठी गर्दी

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने तयार केलेला विशेष ‘समता चित्ररथ’ शनिवारी (16 मे) नागपूर शहरात दाखल झाला. रविवार, 17 मे रोजी सकाळी 9 वाजता हा चित्ररथ संविधान चौकात नागरिकांच्या दर्शनासाठी आणण्यात आला. यावेळी शिव-शाहू-फुले-आंबेडकरप्रेमी नागरिकांनी दर्शनासाठी आणि स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. केंद्र आणि…

Read More

धुरंधर-2 ठरला दुसरा सर्वात मोठा भारतीय चित्रपट:चित्रपटाने बाहुबली-2 ला मागे टाकले; आता कमाईत फक्त दंगल पुढे

धुरंधर 2 जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट ठरला. चित्रपटाची जगभरातील कमाई 1,788.32 कोटी रुपये झाली. धुरंधर 2 ने बाहुबली 2 ला मागे टाकले, ज्याने 1,788.06 कोटी रुपये कमावले होते. आता तो फक्त दंगल (₹2070 कोटी) च्या मागे आहे. प्रदर्शनाच्या 45 व्या दिवशी भारतात ₹2.77 कोटी कमावले ट्रेड वेबसाइट सैकनिल्कनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या 45 व्या…

Read More

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बलवंत जेऊरकर यांचे निधन:ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बलवंत जेऊरकर यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राध्यापक बलवंत जेऊरकर यांचे गुरुवार, 11 जून रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ज्येष्ठ अनुवादक, लेखक आणि हिंदी भाषा साहित्याचे ते व्यासंगी होते. अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. हिंदीतील अमृत राय लिखित प्रेमचंद- लेखणीचा शिलेदार या चरित्र ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. Source link

Read More

सुनेत्रा पवारांनी दोनदा फोन करून बिनविरोधसाठी विनंती केली:देवेंद्र फडणवीस म्हणजे झारीतले शुक्राचार्य, निवडणूक लढायला आम्ही सक्षम- हर्षवर्धन सपकाळ

बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी दोन वेळा फोन करत संपर्क साधला आणि बिनविरोध निवडणुकीची विनंती केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. आपण सभ्यतेने वाटचाल केली पाहिजे असे या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रयत्न करतो आहोत. आमची भूमिका ही सर्वांना माहिती आहे. सत्ताधाऱ्यांनी तसा प्रतिसाद दिलेला नाही. बारामती निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण जी…

Read More

वारकरी संप्रदायावर शरद पवारांचे भाष्य:चळवळीत प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असल्याचे म्हणत चिंता व्यक्त

शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत महत्त्वपूर्ण आणि चर्चेत येईल असे विधान केले आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रवृत्तीमुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली….

Read More

राजा खून प्रकरण- सोनम रघुवंशीचा जामीन कायम:न्यायालयाचा स्थगिती देण्यास नकार; मेघालय सरकारने रद्द करण्याची याचिका दाखल केली होती

राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीचा जामीन कायम राहील. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी यावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यापूर्वी 15 जून रोजी सोनम रघुवंशीने सांगितले होते की ती नेपाळला पळून गेली नाही. तिने म्हटले होते – माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. जनतेला हेच सांगू इच्छिते की कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. सोनमने एका…

Read More

उद्या भव्य मोर्चा:व्यावसायिक दुबैया हत्येप्रकरणी श्रीरामपूर सलग दुसऱ्या दिवशी 'कडकडीत' बंद

शनिवारी भरदुपारी झालेले हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येचे पडसाद शहरासह संपूर्ण तालुक्यात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सलग दुसऱ्या दिवशीही श्रीरामपूर शहर आणि परिसरात बेमुदत बंद पाळण्यात आला. व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि नागरिक या गुन्हेगारीविरोधात कमालीचे आक्रमक झाले असून, मंगळवारी बाजारपेठेसह शहरातील शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली. या हत्येचा तीव्र…

Read More

राजापूरमध्ये 75 व्यक्तींची कॅन्सर तपासणी‎:डॉ.जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून कॅन्सर तपासणी

संगमनेर तालुक्यातील महिला व नागरिकांच्या आरोग्य सक्षमीकरता डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध गावांमध्ये कॅन्सर तपासणी होत आहे. राजापूर मधील ५१ महिला व २४ पुरुषांनी मोफत कॅन्सर तपासणी केली आहे. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व एकवीरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर येथे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर झाले. यावेळी कारखाना संचालिका सौ. लतिकाताई गायकर,उपसरपंच…

Read More

संभाजीनगरात ‘खून का बदला खून’ स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाचा खून:मुकुंदवाडी पोलिस ठाण्याजवळच थरार; कुख्यात गुंड दत्ता रोकडेसह तिघांना बेड्या

पुंडलिकनगरात ८ दिवसांपूर्वी झालेल्या रोहित म्हस्केच्या हत्येचा बदला घेण्याचे स्टेटस ठेवणे एका तरुणाला महागात पडले. “खून का बदला खून’ असे स्टेटस ठेवणाऱ्या किशोर रावसाहेब हिवाळे (२४) या तरुणाची ३ कुख्यात गुन्हेगारांनी भरवस्तीत चाकूने भोसकून निर्घृण हत् . गुरुवारी किशोर हिवाळे हा भाजीमंडई भागातील देशी दारूच्या दुकानाजवळ आला होता. या वेळी दत्ता रोकडे, शुभम रणशूर आणि…

Read More