Headlines

राजकारणात येऊन चुकलो का? महिलांवरील अत्याचारांवर रोहित पवारांची खंत:फास्टट्रॅक कोर्ट तरी न्याय कुठे? व्यक्त केली नाराजी

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे एका पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील महिला सुरक्षेवर गंभीर चिंता व्यक्त केली. लहान मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत बोलताना त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. राजकारणात असूनही जर चिमुकल्या मुलींना आणि महिलांना न्याय देता येत नसेल, तर आपण कुठेतरी फसलो किंवा चुकलो आहोत,…

Read More

फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद:दोन वर्षांपासून होता फरार, चार जणांची केली होती फसवणूक

चंदननगर पोलिसांनी दोन वर्षांपासून फरारी असलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला नवी मुंबईतून अटक केली आहे. दत्तात्रय बबन तावरे (वय ३७, रा. कोल्हेवाडी, ता. कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तावरे याने एका तक्रारदाराकडून कुक्कटपालन व्यवसायासाठी ५० हजार रुपये उसने घेतले होते. त्यानंतर त्याने तक्रारदाराच्या पत्नीचे मंगळसूत्र एका कार्यक्रमासाठी वापरण्याच्या बहाण्याने घेतले. हे…

Read More

बिहारमधील सासाराममध्ये ट्रेनच्या जनरल डब्याला आग:सर्व प्रवासी सुरक्षित; काल त्रिवेंद्रम-दिल्ली राजधानी एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग लागली होती

बिहारमधील सासाराममध्ये भभुआ-सासाराम-पाटणा इंटरसिटी एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 53212) मध्ये सोमवारी अचानक आग लागली. आग ट्रेनच्या जनरल बोगी D3 मध्ये लागली होती. त्यानंतर बोगीमधून धूर आणि ज्वाळा बाहेर पडू लागल्या. घटनेच्या वेळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी होती. आग लागताच प्रवाशांमध्ये पळापळ सुरू झाली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी घाईघाईने ट्रेनमधून उतरू लागले. अनेक प्रवाशांनी आपले सामान सोडून प्लॅटफॉर्मकडे…

Read More

मोबाईल टॉवरचे केबल चोरी करणाऱ्या चौघांना अटक:औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, 4 मोबाईल, एक दुचाकीसह 95 हजारांचा मुद्देमाल जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे मोबाईल टॉवरचे केबल चोरी करणाच्या चौघांना पोलिसांच्या पथकाने पकडले असून या प्रकरणी सोमवारी ता. १ औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल, एक दुचाकीसह ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून केबल चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यात…

Read More

25 वर्षांनंतरही सोयाबीन पिकाला सक्षम पर्याय मिळेना:मका, तुरीचे क्षेत्र वाढणार, खरीप पेरणीपूर्वीच अमरावतीच्या बळीराजासमोर आव्हानांचा डोंगर‎

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनमधून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीचीही स्थिती काहीशी अशीच आहे. परिणामी, यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत . जिल्ह्यात गेल्या २५ ते २६ वर्षांपासून खरीप हंगामात मुख्यतः सोयाबीन आणि कपाशी हीच दोन पिके घेतली जात आहेत. या…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'माझे समकक्ष' म्हटलेय:डीबेटच्या आव्हानावरून चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, नेमके काय म्हणाल्या?

महिला विधेयकावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यांवरून विरोधकांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली असून जोरदार हल्लाबोलही केला. तसेच त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डीबेटसाठी तयार असल्याचे म्हटले होते. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली…

Read More

"ट्रॅव्हल जिहाद'चा आरोप करत एक तास रास्ता रोको:आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात कायनेटीक चौकात हिंदुत्वादी संघटनांचे आंदोलन

अहिल्यानगर – पुणे शिवशाही बसमध्ये एका मुस्लिम वाहकाने हिंदू महिलेची छेड काढल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा करत सकल हिंदू समाजाच्या वतीने ट्रॅव्हल जिहाद विरोधात आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी कायनेटिक चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिंदू प्रवासी महिलेची छेड काढणाऱ्या मुस्लिम कंडक्टरवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका आ….

Read More

जगातील कठीण शिखरावर महाराष्ट्राचा तिरंगा:एपीआय शिवाजी ननवरे यांनी धौलगिरी सर करून रचला इतिहास

धाडस, जिद्द आणि अपार चिकाटीच्या बळावर मानवी क्षमतेची नवी उंची गाठणारी एक प्रेरणादायी कामगिरी नागपूर पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी करून दाखवली आहे. जगातील सातव्या क्रमांकाचे उंच आणि अत्यंत कठीण समजले जाणारे धौलगिरी (८,१६७ मीटर) हे शिखर त्यांनी यशस्वीरीत्या सर करून महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा पराक्रम केला…

Read More

रामचरणचा चित्रपट RC17 सुकुमार घाईघाईने बनवणार नाहीत:'पेड्डी' च्या यशानंतर पटकथा सुधारत आहेत दिग्दर्शक

सुपरस्टार राम चरण सध्या ‘पेड्डी’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. 4 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर 300 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता ते ‘RC17’ चित्रपटात दिसणार आहेत, ज्याचे दिग्दर्शन अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा फ्रँचायझीचे दिग्दर्शक’ सुकुमार करणार आहेत. चित्रपटाच्या पटकथेवर अजूनही काम सुरू आहे. त्यामुळे, त्यांना चित्रपट बनवण्यासाठी वेळ हवा…

Read More

शिमल्यात मुसळधार पाऊस, दिवसा अंधार पसरला:रस्ते पाण्याने तुडुंब भरले, चंबा येथे ऑरेंज अलर्ट; 2 जुलैपर्यंत ढग बरसतील

हिमाचल प्रदेशच्या राजधानीत दुपारनंतर अचानक हवामान बदलले आणि जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते आणि मार्ग पाण्याने भरले. यावेळी शाळकरी मुलांना आणि नोकरदार लोकांना घरी परतताना त्रास सहन करावा लागला. शिमल्यात सायंकाळी 4 वाजताच अंधार पसरला. मान्सूनच्या आगमनापूर्वी झालेल्या जोरदार पावसाने शहरात पाणी निचरा करण्याच्या महानगरपालिकेच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. पाणी निचरा न झाल्यामुळे…

Read More