Headlines

सिंधुदुर्गात 3 शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू:दोघेजण थोडक्यात बचावले, वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणातील घटना

राज्यात उन्हाळ्याच्या कडाक्यापासून सुटका मिळवण्यासाठी तरुण जलाशय, विहिरी आणि तलावांवर पोहण्यासाठी गर्दी करत असताना, हा आनंद अनेकदा जीवावर बेतत असल्याच्या दुर्दैवी घटना समोर येत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात घडली असून, तिथे तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने दोघे जण बचावले असल्याची माहिती आहे….

Read More

पुण्यात उद्यापासून जमावबंदी:पुढील 14 दिवस 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही; मोर्चे, आंदोलने, सभांवर कडक निर्बंध

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून विविध राजकीय व सामाजिक संघटना आक्रमक होत असताना आता पुणे प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून पुढील 14 दिवस शहरात जमावबंदीचे आदेश जारी केलेत. या काळात शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, मिरवणुका व सभा घेण्यास साफ मनाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस…

Read More

TIME 100 Most Influential Indians List; India-Uzbekistan Dustlik Exercise

13 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. TIME 100 यादीत 3 भारतीयांचा समावेश 15 एप्रिल रोजी जगातील प्रतिष्ठित TIME मासिकाने 2026 ची TIME 100 Most Influential यादी जाहीर केली. या यादीत सुंदर पिचाई, रणबीर कपूर आणि शेफ विकास खन्ना यांना जगातील…

Read More

लग्नाला जाणाऱ्या मित्रांना ट्रकने चिरडले, 2 मृत्यू:दुचाकीला धडक देऊन आरोपी चालक पळून गेला, जखमी आणि मृतदेहांचे हात-पाय तुटले

भरतपूरच्या सेवरमध्ये एका ट्रकने बाईकवरील तीन मित्रांना चिरडले. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी आहे. मृत व्यक्ती उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी होते. जखमी फिरोजाबाद (यूपी) येथील रहिवासी आहे. तिघेही भरतपूर शहरात एका विवाह सोहळ्याला जात होते. मंगळवारी रात्री 10 वाजता जयपूर-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बहनेराजवळ अपघात झाला. अपघात इतका भीषण…

Read More

आशासेविका, गटप्रवर्तकांनी 'काळा दिवस' पाळत निदर्शने केली:शासनाच्या धोरणांचा निषेध; मानधनवाढीची अंमलबजावणी करण्याची मागणी

देशभरातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी शुक्रवारी ‘काळा दिवस’ पाळत शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने केली. अमरावती जिल्ह्यातही ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांबाहेर आशा सेविका व गटप्रवर्तकांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री बोरकर यांच्यामार्फत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांना निवेदन पाठवण्यात आले. अमरावती शहरात सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) नेतृत्वाखाली हे आंदोलन…

Read More

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शाळांना उडवून देण्याची धमकी:शाळा बंद केल्या, चंदीगड-मोहाली पोलीस हाय अलर्टवर; काल खलिस्तानी घोषणा लिहिल्या होत्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यापूर्वी मोहालीतील 6 शाळांना सकाळी-सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. माहिती मिळताच पोलीस, बॉम्बशोधक पथके शाळांमध्ये पोहोचली. परिसराची कसून तपासणी केली जात आहे. फेज-6 मधील शिवालिक पब्लिकला सकाळी सुमारे 9 वाजता अधिकृत ईमेलवर धमकीचा संदेश आला. शिवालिकच्या समन्वयकाने सांगितले…

Read More

मोठी बातमी:शरद पवारांचा एक फोन अन् पुण्यात उमेदवारी फायनल; विधान परिषदेसाठी श्रीकांत पाटील मैदानात, पवारांचा मास्टरस्ट्रोक

पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत महत्त्वाच्या राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अखेर आपला उमेदवार निश्चित केला आहे. पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्वतः फोन करून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचं…

Read More

“पडावं स्वतःच्या प्रेमात अन् पाहावं देवानं काय दिलंय…’:अनघा तांबोळींच्या काव्याने रंगले वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प‎

“साहित्य, कथा, कादंबरी आणि काव्य हे दुसरं काही नसून आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचा आणि समाजमनाचा आरसा असते,” असा सूर वसंत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पातून उमटला. “कविता ऐकताना माणूस त्यात पूर्णपणे हरवून जातो; त्यातील आनंद, दुःख, प्रेम आणि . केवळ कौतुक आणि मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन कवयित्री तांबोळी यांनी त्यांच्या रचनांमधून आजच्या सामाजिक वास्तवातील विदारकता आणि मध्यमवर्गीयांचे…

Read More

यूपीच्या लखीमपूरमध्ये रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू:ट्रकने मॅजिकला धडक दिली, अनेक लोक सीटमध्येच अडकले

लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी 7.30 वाजता झालेल्या रस्ते अपघातात 10 लोकांचा मृत्यू झाला. येथे एका भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या मॅजिक वाहनाला धडक दिली. मॅजिकमध्ये 2 महिलांसह एकूण 10 लोक होते. अपघातात सर्वांचा जीव गेला. धडक इतकी भीषण होती की मॅजिक 10 फूट दूरपर्यंत फरफटत जाऊन थांबले. त्यात बसलेल्या लोकांची डोकी फुटली. एका व्यक्तीचा संपूर्ण…

Read More

रोहित पवारांची शिंदे-अजित पवार गटावर टीका:म्हणाले- दात नसलेले वाघ फक्त गुरगुरतात; तिकिटांसाठी भांडता, शेतकऱ्यांसाठी का नाही?

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकत्र येऊन काम करावे, असे मत…

Read More